1६800९४४७५ २८४९1८७ 1६.70 2२०5..६४॥ ।॥॥॥॥॥)॥॥॥॥1)- 3९00 0४.४ ()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,७२२ 0[)_ 196220 २०7१०० ही. ॥४$७--/॥४) ग७6७0० ४ (५७८ ९(५८ काळेळकर, काक _ जनता 9१ र 0ए1--881--5-8-74--15,000. 0911411. (०01२७1१ 11017२417३ टया प०. [960 १०००० पे० शि |५१४७ कैएपाठा < ५ तु ग1॥८ शाळेला र "न गड ण्या ओण्या0 56 पके. वलि डिभेररिक..1 ७वळ, शि हशी कहेहका का १” ६ 2१ ८0 /१ 0.9०» २५% ८४७. .» १७४. शध “२0 0 19० ४७४४८ ४५४७ “£ “७५७. ७ 20.» ७-४” ण हीच जिवंत व्रतोत्सव -"ॉप्ज्य्व््ि्त्त्त्च्ल लेखक आचाये काका कलेिलकर गा अनुवादक भाऊ धमोधिकारी द्वितीबावृत्ति : १९४७ ] [ मूल्य ३॥ रुपबे प्रकाशक रघुनाथ गणेश जोशी सुलभ राष्ट्रीय ग्रंथमालेच्या विइवस्त मंडळाकरितां. १२ टिळक रोड, पुणें २ पादक भ'चा्य शॉ. द. जावडेकर आचाय स. ज. भागवत च...) (:79:0. ७.९2 [.1070 ०८१८ ० ॥॥/ (60४४020? । मुद्रक ह. मो. जोशी, विश्वास प्रेस, २९१ शनिवार पेठ, पुर्ण. आमचे प्रकादन ७ २८८--- ( शिल्लक नसलेल्या पुस्तकांची किंमत दिलेली नाहीं. ) % १-२ सत्याचे प्रयोग ( दवितीयावृत्ति) ! म. गांधी * ठे खादी-मोमांसा ( द्वितीयात्रात्ते) ! बाळूभाई मेहता ४ स्वराज्य-दिाष्ट्रादे : म. गांधी ७५ संयम कीं स्वेराचार? (खंड १ ला) ! म. गांधी ६ हिडलग्याचा प्रसाद : काका कालेलकर ७ % ७ हिदुधमोची मूलतत्त्वे व पुनघेटना( द्वितीयाव्राति ) छेखक ! एस्‌. राधाकृष्णन्‌ २-८-० * ८ उपनिपदांतील दहा गाष्टी ( तृतीयादात्ते ) छेखक 4 दोकरराव देव ०-१२-० $ ९ विद्यार्थी-जोवन ( द्वितीयावृत्ि ) छेखक : श्री. स. महाजन ९० फिलिपाइन्सच्या स्वातंत्र्याच( इतिहास लेखक : त्र्य. र, देवगिरीकर ९-४-० ११ कॉग्रेसचा इतिहास ( द्वितीयात्रात्ते) छेखक : डॉ. पद्टाभिसीतारामय्या १२ समाजवादच काँ? ( ड्वितीयावांत्त ) छळेखक : जयप्रकादा नारायण २-०--० १३ खानबंधू ; महादेवभाई देसाई १७ जवाहरलाल नेहरूःआत्मचरित्र (द्वितीयातरात्ते):पं. नेहरू १२-८-० %१५ विश्राम ( चतुर्थादात्ते ) : साने गुरुजी १-४-० %१' भारतीय संस्काते ( चतुथोदात्ते ) ; साने गुरुजी ३-०-० १७ प्रसाददीक्षा : म. गांधी १८ भिल साधु गुलामहाराज : ३. वि. ठकार ५१९ आघ्चुनिक भारत : आचार्य जावडेकर %-२० हिमालयांतील प्रवास ( तृतायावृत्ति ) ळेखक : काका काळेलकर २-४-० | २१ गांधीजींचे विविध दर्शन ( द्वितीयावात्ते ) सकलनकार : एस्‌. राधाकृष्णन्‌ २२९ जिवंत घतोत्सव ( द्वितायावात्ते) ; काका कालेलकर २३ गांधी-विचार-दोहन : किशोरला मश्रुवाला २७ सत्याग्रही महाराष्ट : प्रेमा कंटक %२५ अथेश्ास्त्र की अनथशास्त्र ! ( द्वितीयात्रत्ति ) | ठेखक ; जॉन रस्किन %२९ जीवन-ददोन ( तृतीयावरात्त ) ठेखक : मह्ाकवि खलिळ जिब्रान २७ म्रामादयागाच अथशास्त्र : जे. सी. कुमारअप्पा २८ वापू : धनवयामदास बिडला २९ संस्कृतीचे भवितव्य : एस्‌. राघाकृप्णन्‌ ३० महात्मा गौतमबुद्ध: , ,, ४३९ जीवन आणि साहित्य ; आचार्य स. ज, भागवत ३२ प्राचोन साहित्य : कविसम्राट्‌ खींद्रनाथ ठाकुर ३३ संयम कों स्वेराचार! (खंड र रा ) : म, गांधी ३४ हिदु-मुसलमान-ऐक्य : आचाय जावडेकर ३५ गीता-हृदय ( तृतीयात्रत्ति ) : साने गुरुजी १९ हिंदूंचे समाजकारण : काका कालेलकर ३७ द्विखंड हिंदुस्थान : डॉ. बाषू राजेंद्रप्रसाद ३८ कॉँग्रेस-कथा ( द्वितीयावात्त ) : गो. आ. देदापांडे ३९ भगवान्‌ बुद्धासाठी ; शकरराव देव ४० आचायं कृपलानी : |नेवडक लेख व भाषणें जण ची ४१ वाल्मिकी-आश्रमांतोल प्रवचने : आचार्य जावडेकर ४२ संपूणे स्वदेशी : म. गांधी २-८-९ २-१२-० ये-0--9 २09 १-९२-० १-८-० १-४ई-०८ ९-०-:० २-८-९ १-८-० १-१२-० १०-०० ०-१ २-० २-४--० ११-०-० ४-0 ३-८-० -] -- 9-0 १-०--० २ टक्कल * हु पुस्तर्के मुंबई , मध्यप्रांत व वऱ्हाड यांतील सरकारी विद्याखात्यां्नी शाळांतील वाचनाल्यांकरितां व बक्षिसांकरितां मंजूर केढी आहेत. वाचकमित्र -- लोकाशिक्षक काकासाहेबांचें हे॑ पुस्तक आपल्या हातीं देतांना मला आनंद होत आहे. काकासाहेब कसलेले आणि अनुभवी समाज शिक्षक आहेत. निर्जीव समाजजीवन चेतन्यमय करण्याचे प्रसंग शोधून काहून, त्यांची न्यवास्थत आंखणी करून, त्यांच्याविषयीं अझुद्बोधक माहिती देअन संल्थांच्या व विद्या- पीठांच्या दवारा ते प्रकट व्हावेत म्हणूत ' जिवंत वरतोत्सवा ! च्या रूपानें त्यांनीं ते आपल्या हातीं दिले आहेत. मूळ गुजराती पुस्तकाचा हा अनुवाद आहे. तथापि स्वतः काकासाहेबांनी या मराठी आबव्रत्तीकरितां म्हणून लिहिलेली कांहीं स्वतंत्र प्रकरणेंहि यांत आहित. यांत महाराष्ट्रीप्र संतांवरील सवे प्रकरणें त्यांनींच स्वतः लिहिलीं आहेत. काकासाहेबांचा अनुभव दांडगा, अध्ययन विस्तृत, रसिकता मार्मिक- तीं सवे या पुस्तकांत प्रकट झालां आहेत. मूळची गोडी जशीच्या तशी अनुवादांत अुतरणे कठीण आहे. तथापि काका- साहेबांच्या गुजराती भाषेची वेठक मराठीच असल्यासारखी आहे. त्यामुळें तसा प्रयत्न करणें थोडं से! झालें आहे अ३ढेंच. मूळ ग॒जराती पुस्तकाला नसलेली “ टीपा व स्पष्टोझरणा “ची पुस्ती या पुस्तकाला जोडली आहे, ती आपणांला झुपयुक्‍त वाटेल. हे पुस्तक मराठींत आणण्यासाठी केळेली पाहिली निवड आचाये भ्रो. भागवत यांची आहे. हें पुस्तक रिक्षपणकषेत्रांत अत्कृर काये बजावील असे त्यांना दिपून आले आणि म्हणून त्यांनीं तें मराठींत आणविण्याचा प्रयत्न केला. निरनिराळ्या शिकषणसंस्थांताल दिक्षक्रांनो आणि विद्याथ्यीनीं यांत दिशासूचन केल्याप्रमाणे व्रतें आणि अत्सव साजरे करण्याचा अपक्रम केला, तर अभयतांनाहि सामाजिक शिक्षणाचे ओक मोठे दवार खले झाल्याचा व प्राणदायी वातावरण निर्माण झाल्याचा अनुभव येओल अशी आचायीना व मला खात्री वाटते, आणि तसें झालें तरच या पुस्तकाचें साथेक होओल. सर्वाचा नम्र, भाअ धर्माधिकारी दुसऱ्या आदृत्तीसंबंधीं या पुस्तकाची दुसरी आव्रात्त काढण्याचा योग येत आहे, यावरून मराठी वाचकवर्गाला हें पुस्तक आवडले व अपयुकक्‍त वाटलें असें समजण्यास हरकत नाहीं. या आवृत्तीत पूर्वीची सवे प्रकरणें ठेवली आहेत. आणि शिवाय : स्वातंत्र्यदिन '(( २६ जानेवारी ) , ' सो. कस्तुरबादिन ? ( पहारिवरातर ) ' वरांति- दिन ?( ९ ऑगस्ट ) हीं प्रकरणें नवी घातलीं आहेत. या मराठी आव्रत्तीसाठींच स्वतः काकासाहेबांनीं ती. लिहिली आहेत. “ चरखाद्वादशी'चा कायेक्रम व प्रकरण पूर्वीचे ( अपप्रकरण २ रें ) काहून टाकून नवीन घातलें आहे, ' धनत्रयोदशी? वर पूर्वीच्या आत्तत्तांत लेख नव्हता तो या आवृत्तीत काकासाहेबांनीं घातला आहे. ख्थत्नंत्र भारतांतील नागरिकांना आणि रिक्‍षणसंस्थांना-ंशक्षकांना आणि ।वेद्याथ्यीना-या पुस्तकाचा आतां अधिक लाभ घेतां येओल, अशी अपेक्षा आहे. "ण्प्रकादाक २५५ अनुकरमाणिका जिवंत व्रतोत्सच आवरयक्र वाचन अत्मवांतील अपवास जयन्ती सणांची यादी गुढीपाडवा रामनवमी मह!वीर--जयन्ती व लोकांचा हनुमान वह रशुराम आणि बुद्ध र घगनणि शांकराचाये बोधिजयन्ट डड चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा मृत्यु विरुद्ध प्रेम > महाअंकादशी आचायदेवो भव मराठा मीरा नागपंचमी इरावण सोमवार इरावण पूर्णिमा गोकुळाषरमीचा अ॒त्सव गणपांतअपासना अषिपंचमी चरखाद्रादशी अथवा गांधीजयंती नवरात्र शारदचें अद्बोधन विजयादशमी सावभोम घमे रर १०५ १०६ ११२ ११४ ११६ १२१ धनत्रयादशी दिवाळी विकरपन वर्षारंभ कुठें आहे भाअबीज £ महाअकादशी स्वातंत्र्याचा आदप्रणेता युद्धगीतेची जयंती दत्तजयन्ती संक्रान्ति चसंत मंगलमूर्ति भीष्म समथे संत महाशिवरात्र राष्ट्रमाता कस्तुरबा गलामांचा सण संतशिरोमणि घमेरक्षक्र शिवाजी परमभागवत अंका परेमवीर ब्रह्मचारी मोहरम ओकयाचा सण स्वातंत्र्यदिन मोखल्यांना उरदुधांजलि स्वराज्यमहान्रत त्यागी देशबंधु दादाभाओ नवसेजी स्व. लोकमान्य ठिळक क्रांतिदिन जिवंत भितिहास १२७. परर, १२८ १२३९ १२ पृ १४७ १५१ १५२ १५८ १५९ १२३ १२६ १०७२ १८ ५८२ १८९ १९५9 २७० २०२ २०२ २१०१७ ५१०९ २१९ २२२ २२४: २२५ २२9७ २२९. ग्रथकत्यांचें निवेदन म्हातारों माणसं मरतात, नवी. जन्माला रेतात. गेलेल्यीकंलाकांसाठी आपण हळहळतो. आणि नवन्यांचें स्वागत करतों; आणि नव्या लोकांन) जुन्या लाकांची थोडी माहिती देझन त्यांचसंबघानें आदर अत्पन्न करून जरी ते शरोरानें गेले असले, तरी स्मरणरूपी झरीरांत त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत्तो. अका डारीरांत राहण्यापेक्षां अनेक्तांच्या हृदयांत राहण्याचे काव्य खेकपरी शधिक्र महत्त्वाचे आणि कल्पनेमध्यें अधिक सुखदायी असतें. व्यक्‍तीपेक्षां कुटुंब दीघेजीवी असतें. कुटुंबधर्माची जीवनशांवन फारच चिवट असत. समाजांची किंवा प्रजांची जीवनशकक्‍ति त्यांच्या मंस्क्ृतीमधून न्यक्‍त - हात असते. या जीवनशक्‍तीची ज्या निरनिराळ्या संस्थांतून आपण जोपासना करतों त्यापेकोंच सण, अत्सव, अपवास आणि व्रतें हो अक संस्था आहे. सणदेखील नवीन जन्माला येतात, लहानांचे माठे होतात, राज्ये मिळवितात, साम्राज्यवेभव भोगतात आणि शेवटीं ल्याला जातात. या सणांची माहिती हाण, त्यांचा बाध समजून घेणें अपयोगी आहेच, पण त्यांचें कान्य अनुनवणे हे त्याषूनाहे अधिक महत्त्वाचे आहे. सण जुने झाले म्हणजे त्यांच्यामध्ये अक प्रकारचें सोप्प सौंदर्य आणि प्रसन्न गांभीये येत असतं. अश्या सणांचा पो'णूक अ!हार ज्या जीवनाला मिळाला आहे तें जीवन सुटढ आणि समृद्ध व्हावयाचेंच. आपला सन,ज अहा संस्कातेसात्त्क आहारावरच आजवर जगलेला आहे. पण आतां ता अ'हार कमी हो लागला आहे. द्दा तुटवडा भरून काढण्यासाठी जो कांहीं नवीन पुरुषाथे समाजाकडून झाला पाहिजे तो सध्यां होत- नाही. समाजहितचिंतकांना याबदूदल वाओट वाटलेले दिसत्ते. पण दुःख करण्याने श्राद्ध होत नसतें. आणि लाकांवर चिडल्यानें ते जागे होत नेसतात. यापेवपां स्मरणांजालि अपैण करून श्राद६॒घध करणें हेच समाजाला हितकर आणि स्वतःला पंतोषदायक आहे. गुजरातमध्ये असतांना ज्या निरनिराळ्या संस्थांतून मा. माझे जीवन अनुभवलं तेथें त्या त्या प्रसंगी आपल्या अनेक सणांचे स्मरण घडलं; तेंच स्मरण त्या त्या काळच्या वृत्तीप्रमाणे लिहून काढलें. पुढें त्यांचा संग्रह करणें मित्रमड- ळीना योग्य वाटल्यावरून ' जिवता तह्देवारो' या नांवाखाली त्त्यांना अकत्र आणण्यांत आलें. हीं सवे स्मरणे अकाच पंक्तीला बसविण्याच्या अहदेश्ञानें केली नव्हती. यांचा सुरंगी हार होओळल अशी कल्पनाहि नव्हती. यामुळें दा संग्रह कोणत्याहि योजने-कल्पनेबरहुकूम झालेला नाहीं. क यच मराठी करण्दांन णनंतर दुसरी अडचण झुत्पन्न झाली आहे. पुजरा! नला अददेगून लिकहटेली ही इरदघांजलि महाराष्ट्राय कानांना कशी लागेल हा अक मोठा पक्ष आहे हे सर्वे लिखाण स्वतःला अददेशून लिहिलेलें नाही, पण लेखक दुसऱ्या कोणाशी तरी अगदीं आत्मीयतेने बोलत आहे आणि आपण बाजुला बतुन अकत आहों, असें वाचकांना वाटल्यास त्यांचा विरस होओलच पण लेखकालाहि चमत्कारिक वाटेल. ही अडचण ओळखून अनुवादकत्यीनो आपलेकडून टें सवे सुधारून घेण्याचा विचार केला, पण हुं काम सोपे नाहीं हे त्यांच्या लक्षांत सहज आलें. मींच ते काम करावें अशी त्यांची अत्कट अच्छा हाती; पण तेंहिशाकय झालें नाही प्रत्येक प्रांतांतील संस्कात निराळी असें मानणारे टाक आजकाल बरेच वाढूं लागले आहेत. पण प्रांतापरांतांमधीठ भेदाची तत्त्वे परिमित, अथळ आणि अल्पडीबी आहेत, आणि य! क्‍्षणजीवी तरंगांच्या खालॉ भक्याचा-समानतेचा विशाल गभीर आणि सनातन महासागर भरलेला आहे, हें सत्य भेदातीत बुट्यीला सहज पटेल. गुजरातसाठीं जें लिहिले तेच थोडासा फरक करून महा- राष्ट्रासाठी बालावें लागणार, तेव्हां सरळ भाषांतर करून आहे तसेंच महाराषट्र-वाचकां पुढें द्दे सवे लिखाण ठेवल्यास विशेषशी हानि द्योणार नाहीं असें वाटल्यानरून तस्तेंच करण्याचा येथें प्रयत्न केला आहे. आणि माझ्या मतें यांत अक मोठा फायदाहि आहे. अक स्वजन शोजारच्या प्रांतांतील लोकांशीं आत्मीयतेने काय बोलतो, कसा बालतो आणि तेथील लोकांशीं दुरूप कसा द्दोता याचें रय महाराष्ट्रीयांपुढे व्यक्‍त झाल्यास ते निरुपयोगी ठरणार नाही. अेकच गोष्ट निरनिराळ्या दष्टिकोनांनीं पाहाण्याची संवय असणें हें कोणत्याहि समाजाला फारदेशीर आणि अट्बोधक असतें. तेव्हां सगळी ठेवण बदरण्याचें उरमहि वांचवावेत अणि परोक्ष दोठोचे दर्शनह्दि वाचकांना घडवावे हेंच अुचित आहे, असं येथे ठरजिल आहे. वाचकांना हे कितपत रुचत हें पहावयाचे आहे. येथवर ठरल्यानंतर निदान मला जास्त कांहीं करावें लागणार नाहीं अशी आशा होतो. पण भाअंर्नी आपल्या आग्रहाने मजकडून या मराठी आवृत्तीसाठी थोडेसे लिहून घेतलेच. त्यामुळे मधूनमधून वाचकांना आपली तटस्थता नष्ट झाल्याची जाणीव होअन थोडेसें आश्वये वाटेल. जें देणार असेल तें होवो; भाअंनीं वाचड़ांच्या हार्त[ ' जिवंत व्रतोत्सवां 'चा हा गच्छ दिला आहे, आणि त्यामुळें प्रला बर॑कटले आहे. वाचकांना जर तो आवडला तर आम्ही दोघे कृताथेता अनुभवं पुणे, ३-११-२९ -- दत्तात्रेय बाळळष्ण कालेलकर ' अत्सवाप्रियाः खल्लु पनुष्याः जिवंत वरतोत्सव औ:: १ लांडग्यासारख्रे खावे, मांजरासारख्या जांभया द्याव्या, आणि अजगरासारष्वें पडून राहावें हें सणांचें मुरू्य लक्षण कांहीं कांही ठिकाणा होअन बसलें आहे. अक सण म्हणजे तीन दिवस बिघाड अवढें तरी निदान ठरलेलेच. अश्या अवस्थेंतून सणांना वांचविणे हे आपलं मृख्य काम आहे. “ सण काढूनच टाकले तर कसें १? या दश्रेचाह आम्ही विचार केला. रोजची आवश्‍यक आणि स्फूर्तिदायक प्रवृत्ति शिथिल करायचा, आपल्या परिस्थितीला नेहमा जषेपणार नाहींत असे कपडे घालायचे, निरनिराळ्या प्रकारचीं मिष्टा्नें झुडवून मिंद्रियांना लोळपतची चटक लावायची, आणि पत्ते, वुद्घिवळें, सोंगट्या वगेरे निरथंक बैठ्या. खेळांत वेळेचा नाशह॒ करण्याला अकमेकांना अुत्तेजन द्यायचें, ओेवढाच जर सणांचा अथे असला तर सण काढून टाकावेत हेंच याग्य आहे. पण आमच्या कल्पनेप्रमाणे सणांना आणि अुत्सवांना जीवनांत अक विदेए आणि महत्त्वाचें स्थान आहे. सणांच्या द्वाराच आपल्याला संस्कृतीची कित्येक अंगें चांगल्या प्रकारे टिकवितां येतात आणि वाढवितां येतात; विरिष्टर प्रसंग आणि त्यांचें महत्त्व स्मरणांत ठेवतां येतें; अर्तंच्या फेरफाराप्रमाणें जीवनांत विराट फेरफार यथाकाला संकल्पपूवेक सुरू करतां येतात; आणि सामाजिक जीवनांत परस्परसहकाराबरोबरच अक्य आणतां येतें. कित्येक वृत्ती मनुष्यदह्ृदय़ाला अितक्या स्वाभाविक आहेत कीं, त्यांचें जर नियमन केलें नाहीं तर, त्या अमर्याद वाटून सगळ्या जावनाचा नाश करून टाकतात. त्यांना सरळ विरोध करणें किंवा त्यांचा वाह्य निरोध करणें शाक्य किंवा सुरक्षित असत नाहीं. दडपणानें त्या विकून बनतात आणि मग लपून छपून अथवा अस्वाभाविक रीतानें त्या स्वतःची तृप्ति करून घ्यायला पाहतात. यांपकीं कित्येक वृत्ती मर्यादित स्वरूपांत क्षम्य असतात, अितरकेंच नव्हे तर हितकराहे असतात. त्यांचा नाश करण्याअवजां त्यांना वशट्ध बनवुन जर उन्नतीच्या मार्गाकडे वळविण्यांत आलें तर संपर्ण शिक्षणाच्या वावतांत त्यांची पुष्कळच मदत होते. हें कार्य कांहीं जिवंत व्रतोत्सव र २५ ४-४ कांहीं वेळां सामाजिक रीत्याच चांगठें साधते. याला सणांची मदत पुष्कळ होण्या- नोगी आहे. सणांच्यासंबंधीं आम्ही असा दृष्टिबेदु ठेवला आहे कीं, सणाचा दिवस हा 'वाटेल तसा वेळ झुघळण्याचा किंवा आराम घेण्याचा सुटीचा दिवस नाहीं. सण आणि अझुत्सव हें रिक्षणाचें अक नेमित्तिक आणि मोलाचे अंग आहे. आणि याच कारणाने, जुनी रूढी शक्य तितकी लक्षांत ठेवून सणांचे कार्यक्रम असे सुचविते आहेत का, त्या त्या.दिवसाचें वैशिष्ट्य तर त्यांतून लक्षांत यावें आणि तरीसुद्धा प्रत्येक का्येक्रम अितका कांहीं सुटसुटीत राहावा की, सणामुळें आलेला थकवा आुतरण्यासाठीं सणानंतरचा दिवस नासावा लाग नये, अक रात्रीं जागरण तर दुसर्‍या दिवशी दिवानिद्रा अशी अनिष्ट स्थिति येअं नये. कित्येक सणच असे आहेत की, जे महत्वाचे असूनहि त्यांच्यामागे विशेष कार्यक्रम असणार नाहो. यांना आम्ही अर्ध्या दिवसाचे सण गणले आहेत. याच्यापुढे जाझन आम्ही कित्येक प्रसंग असे कल्पिले आहेत कीं, जे आज अत्सव म्हणून किंवा सण म्हणून धरतां येणार नाहींत आणि तरीहि त्यांचें महत्त्व विद्याथ्यांच्या दृष्टापुढ॑ दरसाल ठेवावेंच ठागेळ. अशा प्रसंगांकारेतां दिवसाच्या कायेक्रमांमघून एखादा तास दिला तरी पुरे होण्याजोगा आहे. ४० मिनिटे, पाझण तास क्रिंवा तास-जसा समर्यावभाग असेल त्याप्रमाणें पक विभाग अशा प्रसंगासाठी राखन खावा, अशी आमची शिफारस आहे. उत्साही संस्थांना दरवर्षी नचे नव सण शाघून काढतां येतील आणि सणांच्या मोठ्या संख्येत अधिक भर टाकतां येओल. पण त्यांत जर याग्य संयम नसेल तर अल्पजीवि क्‍्पुल्ठक सण वाढण्याचा संभव जास्त. कित्यक सणांना जीवनधमोला अनुसरून विस्मृतीच्या पोटांत लप्त व्हावें आणि नव्या सणांना जागा ककून द्यावी. सण हे मानवजञावनासाठीं आहेत. मानवजावनावरावर त्यांच्यांताहे परखितन झालेंच पाहिजे. कांहीं सण महावृक्षषा प्रमाणें दोंकओ वा हजारों वर्ष जगतात, कांहीं सामान्य वन- स्पतीप्रसाणं थाडा वळ जगून आपलें कार्ये समाप्त करतात. पुराणाप्स्य सनातन घमोत जे कित्येक दीधेजीवी लण आहेत त्य़ांचा आमच्य़ा योजनेत कदर केठेठी दिसून येओल. कित्थक नवीन सणांची त्यांत भर घातला आहि. तोहि संयमपू्वकच घातलली आहे. २ जिवंत ब्रतोत्सव या नव्या भरण्यांतील एकूण एक सण दीधंजीवी व्हावे अशा कांद्दी आमची अपेक्षा नाहीं, अच्छांहि नाही. आज त्यांचें महत्त्व आहे. ह महत्त्व जोवर कायम आहे तोंवर हे सण टिकले तरी पृष्कळ झालें. ' श्रोविष्णूच्या आज्ञेने प्रवर्तित असलेल्या ? अतिहासक्रमाच्या योगानें हिंदुस्थःनांत जगांतील वहुतेक सर्वे धमे गाळा झाले आहेत. हिंद्मातेच्या अम्‌तरष्टोमुळें ह सर्व धर्म एका कुटुंबांतील मुलांप्रमाणे या ठिकाणीं राहातील. हा कुटुंबघमे स्वीकारून प्रत्येक घमाने अतर धमातील सणांना आपल्या मताप्रमाणे स्वतःच्या जीवनांत स्थान देणें योग्य आहे. हें तत्त्व लक्षांत ठेवून कित्येक सण आम्ही आमच्या, याजनेंत घातले आहेत. या तत्त्वाचा स्वाकार केला असनसुट्धां आम्ही त्याचा नियम असा बनवलेला नाहीं. आपल्या जीवनांत जी जी वस्तु स्वाभाविकपणे दाखल होल तिचें विचारपूर्वक स्वागत करणें हाच क्रम योग्य होओल. आमच्या या याजनेंत पारशी सणांना स्थान दिलें गेलेलें नाहीं याचें कारण त्या धमोचें महःत््व आम्ही कमी समजतो हे नाहीं तर आपल्या संस्थांमध्ये अजन असा सहकार वाढलेला नाहीं हेच त्याचें कारण आहे. ४०. ४७७ आम्हांला निश्चितपणें असें वाटतें की, हिंदुस्थानांत वसलेल्या -सवे धमोमागे (हद - मातेचा अक सर्वसंग्राहक विश्वप्रमी प्रेमघमे आहे. या उदार आणि सवेस दिष्णु धमाचा प्रभाव जसजसा प्रत्येक धमोवर पंडेल तसतसा सवे धमोमध्यें कोटुंबिक भाव वाढत जाओऔल. आमच्या याजनंत या गोष्टीचा स्वीकार केला गेला आहे. तरी भविष्य- काळाच्या प्खाहानें अमुक मागानेंच वाहावे असा मुद्दाम प्रयत्न आम्ही केलेल! नाहो. जुन्यांतील जें कांहीं सावेभोम घमेतत्त्वाला विरोधी किवा दशकालाला अनुचित वाटलें ते आम्हीं सोडून दिलें आहे. जें निर्दोष असनीहे क्षीणसत्त्व आणि कारग्रस्त झालें अहे तं कृत्रिमपणे टिकविण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही. आमच्या योजनेत भविष्यकाळा- साठीं करावयाच्या तयारीचा दृष्टि आहे. तरी त्या रृष्टाची विशेष छाप याजनेवर पडूं दिलेली नाही, कारण भविष्यकाळाच्या दिठोचें निश्चित दशन होण्यास अजून थोडा अवकाश आहे. वतमानकाळांतील आकांक्षा आणि भूतकाळाकडून मिळालेला रोख वारसा याचाच आम्ही विशेष विचार केला आहे. नरूत्साही, निजींव शाळाखात्त्याची ऱिकपणप्रथा स्वच्च फेलावठी असल्यामुळें शाळां- मार्फन सण साजरे करण्याचें काम हाणें अवघड आहे असं जाणून, आणि निरुद्यमी समाजाच्या उद्यमी हेण्याच्या प्रय्रत्नांत सण वाघाच्प न व्हावेत एवढ्यासाठी प्रत्यक जिवंत व्रतात्सव डँ हाक ची नक ४४% ४ ४ सणाचा कार्यक्रम खपच हलका ठेवला आहे. तरी त्यांत उत्पादनात्मक अथवा विधा- यक डिक्पणाच्या विकासाचे बाजारापण स्पष्ट आहे. शाळांतील जीवन जसजसे सम्ट्ध हात जाआल तसतसा या बोजाचा विकास आपोआप हाओल--पण हें सारे शिक्षका-, च्या प्रतिभेवर आणि विद्यार्थ्याच्या अत्साहावरच अवलंबून आहे. कांहा नाहीं तरी निदान शिक्षक, विद्यार्थी आणि आओबाय यांना प्रसन्न पारोस्थतींत अकत्र आणण्याचे प्रसंग या दृष्टीनें तरी हे सण महत्त्वाचे आहेतच. समाज- सांस्थतीचें चिंतन करणारे चतुर शिक्षक अशा अुत्सवांचा लाभ घेअन अनायासे सामाजिक प्रश्नाविषयी लाकम1नस जागृत करतील आणि लोकशिकषणाला लहानसा प्रारंभ करतील. दुसऱ्या बाजूने, वाढत जाणाऱ्या आपल्या सामाजिक जीवनांत एकाच दिशेनें पण भिन्न भिन्न मागानों जाणाऱ्या संस्थांचा परस्पर-परिचय वाढविण्याच्या कामांतहि आपले अुत्सव मोठी का्मीगरो बजावे शकतील. स्नेहसंमेलनापेक्षां समाज- मान्य अशा अत्सवांच प्रसग असा पस्चय नम्रतच्या वातावरणांत आधक स्वाभा- किक रीतीने करून देतात. तात्पय- विद्याथ्यांचा सवागीण विकास व्हावा, हृदयांतील अुच्च भावना विशिष्ट रीतीनें खुलाच्या आणि तदद्वारा मुख्यतः धार्मिक आणि सामाजक शिक्‍्षणा'चें आहलाददायक साधन अपलब्ध न्हावें या झुद्देशानें हे सणांचें टांचण आम्ही तयार केलें आहे. मुख्य अददेश आपळी आश्रमाची शाळा आणि आपलें आउरमजीवन अेवढ्या- चरताच आहे. तरी भितर ठिकाणच्या अनेक शाळांनांहि यांतून थोडेफार सूचन मिळेल अशी आशा मनांत नाहीं असें नाहीं. | आवश्यक वाचन : ५२ पुढें सणांची जीं टांचण दिलीं आहेत पी कांही स'गांचे नबंघन ( ७०१७ ) तयार करण्या- साठीं म्हृणून नाहींत, तर सणांच्या पाठीमागे असलेलें परंपरागत रहस्य आणि त्यांत घालतां येतील अशीं नवी तत्त्वे यांकडे वाढत्या पिढीचे दक्ष अथावे म्हणन ती दिलीं आहेत. याच्या संबध वाचण्यालायक साहत्य ८०"कळ आदे आणि नाहीं. सणां- चेंच महत्त्व प्रत्तिपादन करणारी अशा पुस्तक मराठींत फारतर दोन तीनच असती. श्री. अग्वेदी यांचे : आयाच्या सणांच्चा अितिह्यास ? हें ओकच पुस्तक या वषेत्राला न्यापणार॑ आहे. श्री. अग्वदी यांनीं नव्या माहितीची भर घाळून त्याची नवी आव्रृणीहि काढली आहे. सणांचे स्वतंत्र संशाघन करून, त्याचप्रमाणें हिंदी भाषांत या विषयावर जीं दोन पुस्तके लिहिली गेळी आहेत त्यांचा झुपयोग करून घेऊन त्याची नवी झावरृत्ति काढण्याची, आवश्‍यकता आहे. * तिरावर (तर्डा5 १ 1'क8 या सारखा पस्तंकेह्य नवी रर्षंट देभ शकतील. प्रजाजीवनाचा आणि समाजशास्त्राचा अभ्यास करणारे कित्येक गोरे लोक वेगवेगळ्या सणांवर कांदींसे सहानुभूतिपूवैक़ आणि कांहींशी गमत कवा कातुक म्हणून लिहितात, त्यांतूर्नाहे तुलनेला झुपयोगी असा काही भाग सांपडतो. बंगाठीं ठेखकांनांहि अंग्रजींत तशींच बंगालीत पुष्कळ माहिती गोळा केलीं आहे. जामनगरच मणिशंकर शास्त्री यांचें पुस्तक अगदीं जुन्या धर्तीचे आहे, पण शोधकाला त्यांतूर्नीहे कांही मिळवितां येओळ. याच धर्तीचे मराठी पुस्तक “आयो- त्सव प्रकाश? ( खानापूर ) म्हणून आहे. लोकमान्य टिळकांच्या ' ओरायन' (मृग- शीषे ) वरून सुचलेल्या होळीच्या सगावरील “शिमगा? नांवाचें एक मराठी पुस्तक आहे. ते संशा'धनाच्या रष्टानें मोलाचें आहे म्हणतात. सुरतेला भाओ काजी यांनी सणां- बर एक व्याख्यान दिले होते पही पाहून टाकण्यासारखें आहे. आपल्या देशाच्या वाता- बरणाचे अतुचकर, व्यापारी आणि प्रवासी यांच्या गरजा आणि खेड्तांचें जीवन या सवाचा आपल्या सणांशीं संबंध आहे. परदेशी लोकांत हिंदू जीवनाचा पुष्कळ खोल झभ्यास भगिनी निवोर्देता यांनां केला आदे. त्यां] कित्येक लेखहि बहुमोळ सूचना देतोल. आपलें प्राचीन राष्ट्रीय जीवन मुख्यत्वे रामायण, महाभारत आणि भ!भवत यांमध्यें प्रतिबिंबित झालें आहे. देवी-उपासकाचें वेशि"्ट्य देवोशि'ग्वत गय्ये मिळण्याजागे जिवंत न्रतोत्सव ९ ४१.४५ ४. “१.५१. & ४-५... ४.५ & ८५. ७. ४ ४७७४0७...» क 0८. ७ ४ ७७.४७” ७ / ७.४ ७. “के...” के. ४...” फिळाच आहे. या महाग्रंथांचा पर्चिय सर्वानाच असला पाहिजे. किशोरलालभाओींच्या अवतारमाठेंतील 'राम अने कृष्ण, “ 'बुद्दध अने महावीर, ' आणि ' सहजानंद ? ही पुस्तके मुलांना अपयुक्‍्त क्षाहेत. “ साताहरण ? हॉहि मुलांना उपयोगी आहे. कृष्ण- चरित्रासाठी चिंतामणराव वेद्यांचें ' कृष्णर्चारेत्र ? आणि बाकरमवावूचें ' कृष्णचरित्र हदी दोन विशेष उपयोगी आहेत. याच विषयासंबंधी जैन साहित्य मुद्दाम पाहण्यासारखे आहे. ' त्रिशशिशलाकापुरुष या म्रथांत तीर्थकरांची माहिती तर मिळेलच. पण जसजसा जैन आगमांचा सुरुभ सारानुवाद आजच्या वाचक वगापूढें रुज॑ होत जाआल तसतरी जैन जीवनपदर्धति अधिकाधिक समजूं लागेल. जन हा केवळ संप्रदाय नाही, ती विश्वन्यापी होअं शकेल अशी जीवन दृष्टि आहे हें समजून येओल तेव्हा त्याचा छाप सर्वेच सणांवर कमीजास्त पडेल. आपल्या येथें बौद्ध साहित्य थोडें फार तयार झालें आहे. 'चुद्घलेलासारसंग्रह' 'घम्मपद', 'स॒त्तनिपात”, 'बोदध संघाचा परिचय, ' समाधिमागे ' * वदघ, धमे आणि परंघ, ? ' बोदूथपवे? अितक्या पुस्तकांच्या द्वारा तो घमे आणि त्याचा ' अवेरा महान संदेश याचें वातावरण सहज लक्षांत येओल. शांतिदेवाचायीच्या ' बोधिचयी- वतारा ' मधून अत्तम इलाक धमोनंदजींनी आपल्याला काहून दिले आहेत ते पारायण करण्यालायक आहेत. जगांतील सुशिक्षित प्रजेला बौदधमे आणि बाह्मघमे (प्राथेना- समाज ) जास्तांत जास्त आक्षेण करतो, कारण त्यांत समजुतीचे आणि वादांचें साम्राज्य कमीत कमी आहे. सदाचाराची साधना याचाच यांत मुख्य भाग आहे. सदा'चाराच्या साधनेवर अग्रपणें जोर देणारा एक मोठा धर्म म्हणजे इस्लाम होय. तरी त्यांत मनष्यस्वभावावर फार अंकश ठेवला जाअं नय ही दृष्टि महाम ठेवठेळी आहे. अिस्ठामधमोत सण फार नाहींत. दोन औदा तर भिब्राहिमाच्या घमोतून घेत- लेल्या आहेत. मोहरम हा अतिह्यांसक्र सण म्हणतां येओल. महमद पैगंनरांच्या वफात ( मृत्यु ) चा दिवस कांहीं कांहीं ठिकाणा साजरा केला -जातो. भमिस्लामी संस्कृतींत विलांसेतेला कितपत अवकाश आहे हा प्रशन स्वतंत्र आहे. अिस्लठाभीधमे मात्र संयम« धर्पी (0७1) ) च आहे. कुरान ञरीफ, महंमदसादेवांचें जीवनर्चारेत्र आणि ह्विप झेवढें वाचल्य़ानें त्या संस्कृतीची कल्पना येअं शकेल, अमारअरींचें ' था ७८ ुहठाद्रा) आणि आनेल्डचें * छाप 2 ण डात दी दोन पुस्तकें शिक्षकांनी वाचलेली असलो पाहिजेत. ' कसस-अलू- अंबिया ? चें मराठी भाषांतर जर कोणी ब्र आवश्यक वाचन »/€% /£ ४९% 7५. २. ४ .-/ १५४ २.५ ४.” ४. /९../१../ १_/ १ /9 २ -7२-€ १. _४0४.//% 0१ १२९ /% // १.४९ /० ./ ९. ४1 ७७४ २ 0 »/ “४7 “% ७ ह क करून देओळ तर मोठी सोय होऑळ. अिस्ठामधमोत प्रतिष्ठा पावलेल्या पेगंबरांच चरित्रें त्यांत आपल्याला मिळतील. ' मुस्काम महात्माओ ' हें गुजराती पुस्तक गुजरातेंत बरेंच लोकाप्रेय झालें आहे. ख्सिस्ती धमासाठी “-नवा करार ?, डीन फेरारचें * स्स्स्ताचें चारत्र ?, केम्पीसचें “ भमिटेशन ऑफ कराअिस्ट ?, आणि वनियनचे “ पिलाग्रेम्स प्रोग्रेस ', ओवढें तर वाचलेलेंच असलें पाहिजे. सेंट पाठ, अिग्नेशियस छायला, मार्टिन ल्यूथर यांच्या- , विषयीं मराठीत लिहिण्याचा आवरयकता आहे. टोल्स्टायमी बावन्न परिच्छेदांत मुलाँ- साठीं औशूचें चारत्र लिहून ठेवलें आहे तेंहि चांगठें आहे शिक्षकांना ब्राह्मसमाज, आयेसमाज, प्राथनासमाज, रामकृष्ण मिशन यांसारख्या व्यापक आणि आधुनक 'धमेसंस्करणाच्या प्रयागांविपर्या पुष्कळ ज्ञान असलें पाहिजे, कारण भविष्यकाळायी दिशा यांतूनच आपल्याला मिळत आठी आहे. थिऑसफीनोदद अनेक्र घमोच्या अभ्यासाविषयांचें भुपयुक्त साहित्य प्रासद्धो केलं आहे. आचाये श्री आनेदशंकर ६रूव यांसी तयार केलेलीं गुजराती पुल्तक वाचण्याजोगीं आहेत. विशेषत त्यांच्या ' घमाशक्पण या पुस्तकांत सवे घमावषयां थोडी थाडी माहिती दिलेली आहे शाख 'धमोची कामगिरी बहुमाठ आहे. त्या धमोविपयी अधिक ज्ञान करून घेणें इष्ट आहे. मगनभाडे देसादे यांच्या ' सुखमनी ' आणि ' जपजी ' या गुजराती पुस्तकांच्या प्रस्पादना बऱ्याच अुपयोगा पडतीळ. ज्ञानदेव, नामंदेय, एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्यासारख्या महाराष्ट्रीय संतांविषयी जें मवलक साहित्य आहे त्याविषयी महा- राष्ट्रीयांना सांगण्याची आव्यकता नाही. तळटसोदास, सूरदास आणि कवारि यांच्यासंव्धीं माहिती हिंदी तून घ्यावो. र दिंदुस्तानांतील गुर्य मुख्य संन-कर्वींचें अध्ययन प्रत्यक संस्थेंन नमा चालडें पाहिजे. सणांचा याजना तयार करणे हे अकप्रकारें हिंदुस्तानच्या विविधरंगी संपूरणे संत्कृतीचं प्रतिबिंब पाडण्यास!रखं आहे, आणि तेंहि साहित्याच्या द्वारा नव्हे तर जावनांतीळ भुत्सवांच्या द्वारा हे माठें काम प्रस्तुत कार्येकपेत्राच्या वाहेरेचें आहे आणि हें काम ओेकसमयावच्छेदाने हाण्यापेक्षां हळूहळ्‌ तें वाढावें हच ठीक आहे. न्यापक दृष्टीनं अभ्यास करावयाचा असेल ततर आव्यक वाचनाची यादी हवी तेवढी वाढवितां येओर. परेक्षरचे (जणंत्रशा उ०पष५्टा हें पुस्तक नारितक दषोने जिवंत ळरतोत्सव ८ २-८ २५ ४.४ १. १ ४ *€ '२--€ री १.५९ ५ १ “१ भि *7४ ४ / >--“€*%>'५/८..“५. १*- %/ “/१/५४ -/ा*-»1%-/ ३ / १. // ४...” ७५% ८ ६_४ १७.४ कळते. के “चे लिहिलें असलें तरी अत्यंत वाचनीय आहे. मूळ ग्रंथाचे १०1१२ भाग वाच- ण्याची जरूर नाहीं. ग्रेंथकारानेच केलेला सारांशाचा एक भाग मिळतो तो पुरेसा आहे. प्स्स्तुन पुस्तकांत प्रत्येक सणाच्या म्हणजे व्रताच्या व अुत्सवाच्या होवटी तो कसा साजरा करावा याविषयीं त्राटक सूचना दिल्या आहेत. पण महाराष्ट्रांत हे सण अगदीं परवां परवांपर्यंत माट्या भुत्साहाने अणि भक्तीने साजरे कठे जात असत; त्यांच वणेने अजून कोणी लिहून ठेवळेलीं नाहीत. सामोल्खछघन, काकडआरती, गोपाळक्राला, गोप, गोर, वसंतपूजा , वेदपाठ, गोकुळपूजा, हृदगा, वटसावित्री, दिंड्या, इरावणी, समुद्रपूजा गणपातअुत्सव, खंडेपूजा, भाझुवीज, तिळगुळ, शिमगा वनरे सणांचे ज लोका*रिय प्रकार आपल्याकडे चालत असत ते आजहि कोठें कोठें क्षिमिन येतात. यांनी सविस्तर वर्णेनें च त्यांतून घेण्याजोगे काय आहे, काढण्याजोगे काय आहे, आगि त्यांत वाढविण्या- जोगें काय आहे या सवे बाबींचा झहापाह करणारे लेख अथवा इरंथ तयार झाले पाहिजेत. राषट्राय जीवन अगद| सतक्‍यासारख्तें नारस, अथवा असंस्कारी, विलासी लोकांप्रमाणे थळ केल्याने समाजाची प्रगति हाणार नाहो. आपल्य़ा देशांतील शॉखि, जैन, वैदघप्रभरती हिंदू, आणि मुसलमान, यहुदी, ख्रिस्ती आदि अन्य धर्मी या सवोया घरोबा जॉपथेत वाढला नाहीं तेंपर्येत राषट्राय अक्य साघावयाचें नाहीं आणि भारताय संस्कृति सिद्घ होणार नाही. रंगे आणि मारामाऱ्या करून व अकमेकांच्या झुखाळ्या- पाखाळ्या काढून अथवा राजकीय करारनाम्याच्या द्वारा देवाणघवाण करून हा प्राइन कायमचा सुटणारा' नव्हे. एकमेकांला ओळखून, एकमेकांविपर्या पेमाद्र अुत्पन्न करून ओतप्रोत झाल्यानेंच--अथोत्‌ व्यापक आणि अंदार, खरी आणि खोल घार्मिकता वाढविल्यानेच-ते सिद्ध होणार आहे या दृष्टोनें यहुदी आणि ख्रिस्ती, शिय. आणि सुन्नी, पाशी आणि सोंरियन वगैरे सर्वे समाजांच्या वतांचा आणि अत्सवांचा प्रत्यक्ष प्कार पाहिला पाहिजे आणि राकस असेल तोंवर त्यांत भाग घेतली ली पाहिजे भत्सवांतील अपवास ::३ एक मित्र विचारतात, “ जन्माष्टमी क्रिंवा रामनवमी यासारख दिवस वास्तविक अत्सवाचे आणि आनंदाचे मानले 'पाहिजेत त्या दिवशीं मिष्टान्न-भोजन करण्या- औवजी झपवास करण्याची चाल झां बरें पडली ८” पृच्छक असे समजत असलेले दिसतात कां अपवास दा दुःखाच्या क्रिंवा शोक्राच्या प्स्संगींच करावा. तसेंच असेल तर रृटीमवत लोक मोठमोठ्या जेवणावळी कां बरं घालतात £ उपवास हा कांही दुःखाचे किंवा संकटाचे चिद्द नाहीं. वित्तामध्ये ग्लानि असेल, दुःखाचें दडपण पडले असेल त्यावळीं आरोग्याच्या नियमाप्रमाणे न खाणें ह योग्य आहे. हृदयांताळ स्वाभाविक भावनासुद्धां तशाच सुचना देते. आराग्याच्या नियमाच्या रष्टनं पाहळें तर अव्हां मनाला हष झाला असल त्यावेळो देखील आपण कांदींहि खातां कामा न<; मिण्टान्नमाजन किंवा आंतआहार हा तर करतांच कामा नये. ज्याप्रमागें दु:खाच्या वेळा पचनशक्‍ित कमी झालेटी असते त्याचप्रमाणें आनंदाच्या अत्तंजनांत आणि अपाभाच्या बळा सुदरथां ती तशीच असते. म्हणून कोणत्याहि कारणानें जरा चित्ताचे स्वास्थ्य नाह्वंसे झा्द असळे तरी त्यावेळी अनठान किंवा अल्पाहार हाच वाद आहे. जन्माष्यभासारख्या उत्सवप्रसंश[|ं आपण जा अपवास करतें त्याचा झुददेश याहूनाहे विशेष आहे. जन्माष्टमी हा कृप्णजन्माचा अत्सव नाही, तर ती अक साधना आहे. द्वापरयुगांत किंवा त्रतायुगांत कृष्णजन्म झाला असल, त्य!च आपल्यास काय होय ६ जेव्हां आपल्या हृदयांत कृष्णजन्म दोभील तेव्हांच आपण न्य होश. लहानपणीं आम्हांठा असे झपवास करण्याचा आधकार नव्हता; पवास हा घेरांतल्या प्रौढ माणसांनीच करायचा. आम्ही पडले मुठे. आम्ह दोन वेळां यथास्थित जवावे आणि पूजेत मदत करावी, अवढाच आमचा धमे. माठीं माणसें पवास करतात हे बघून आम्हांठाहि झुपवास करायचा आहे असा आम्ह हद्द धरून वसावे, आणि रडन रड्‌न, आणि क्‍्वचितप्रसंगों मार खाअन, न खाण्याचा हक मिळवावा, ' अशी स्थिति हाती. कःरगण अुपवास ही एक साधना आहे जिवंत नतोत्सव र १० “ “4८ “आळ.” “१.८ > 7२-” २.५ ४८.४ “7 “४-८” १.५४ ७७ कळल आंघोळ केल्यानें जसा पांव त्रतेचा अनुभव येतो, मौन धारण केल्यानें जसें आध्या- त्मिक वातावरण मिळवितां येते, तसेंच अुपवासानें अंतमेख होतां येते आणि सात्विक बृोहि विकसित करतां येते. भोजन करतांच प्रत्येक वेळी शरीरांत एक प्रकारची जडता येते. ती टाळून शरीराचा वाजा हलका करण्याने ध्यानाला किंवा झुपासनेला अन- कूल पारोत्थति मिळने. मुपनयन, झुपनिपद, मुपवास आणि आुपासना हे चारी राब्द सारखेच आहेत. अुपव[साचा मूळ अथ अनशन नव्हे, जसा ब्रह्मचयोचा मूळ अथे वीयेरक्षण नव्हे. ब्रह्मच म्हणजे औश्ररप्राप्त्यथे वेदशास्त्रांच्या अध्ययनांत तन्मय होणे. वीयेरक्षणानेंच 'ह॑राक्य होत असल्यामुळें त्यालाच विशेषेकरून बरह्मवये हरे नांव दिले गेठे. मुपवास या शब्दांताहे असाच भाव आहे. अप-वास म्हणजे परमात्म्याच्या जवळ राहणें, त्याचें सान्निध्य अनुभवणे. आंद्रयांचा तृप्ति करण्यामागे जो लागतो तो औश्वराचे नाम घेत असला तरी औश्रराचे सान्निध्य अनुभवू शकत नाही. आहार तेवढा त्यागून अथवा शारीरप्रकृतीचें साम्य संमाळण्यासाठी अल्प प्रमाणांत सात्त्कि आहार करून परमात्म्याचे स्मरण करणें, त्याची भक्ति करणें, त्याचा निकटवास अनुभवणे, याचें नांव अपवास; हीच अपासना. अपासकाला आहार कमी करण्यावांचून गत्यंतर नाहीं, असें पाहून घा्भिक साधनेप्रोत्यथे केलेल्या अन्नत्यागालाच भुपवास म्हणं लागले. कृष्णजन्माच्या किंवा रामजन्माच्या दिवशी हा आध्यात्मिकता, ही साधक वृत्त अंगीं आणण्यासाठी झुपवास ठेवठेठा आहे. जयन्ती :: 0 औडवराच्या सृष्टांत असंख्य माणसे जन्माला येतात. त्या सवाचा जयेता कांह आपण साजरी करोत नाहीं. ज्यांच्या जीवनरहस्याचा आपल्या हृट्यांत पुण्यपावन झुद्य झाला असेल त्यांचीच जयंती आपण साजरी करतों. कोटबवधि लोकांचें जीवन हें आला दिवस कसावसा पुरा करण्यांतच संपते. माणसाला त्रास देणारे---त्याठा पामर बनविणारे जे असंख्य शत्रू आहेत त्यांच्यावर्ट्ध झुंजणाऱ्यांची संख्या अत्येत अल्प असते. शत्रूला कांहोंहि करून टाळावे, किंवा नामर्दैपणा पत्करून त्याच्याशी ११ ' जयन्ती ७४७ ७.४ळ “० “१५ ७४ ./0७./४१_/ » १.४ ७५ ७-४» ७.४४ ७ / ७. & २ / १७ -/0७.-ळळ ८» ४७७७... ७५.४७ ४७ ४०७४१ ४४ £09./09/ ५९ ४९. ५ 1४७ ४ ४९ ७ 09 “४. »1७-&क...॥ २.॥ ५ ४ ७ “६. /४७ “ळी ४9 १ ८७... १२ 20५... 40, ४7२...» १.७० २८? फि बालढकल करावी आणि युद्धाच्या त्रासांतून सुटावें ह्याच सामान्य लोकांचा जीवन- वरम असतो. पण या रीतीनें कांहीं शत्रू टळत नाही. तो आपला पुनः पुनः, समोर गेअन अभा राहातोच आणि प्रत्येक वेळी चालढकलीची किंमत अधिकाधिक माणत क्ञातो. ही किंमत फक्त पैशाचीच नसते; ही किंमत प्राणाची, तेजस्वितची अणि स्वतत्रतेची असते. प्रत्यक मनुष्यांत या तिन्ही गो्शंची अिच्छा तर असतेच; पण होक्याची किंमत देअन आपल्य तेजस्विता आणि, स्वतंत्रता संभाळण्याचा किंवा मिळविण्याचा प्राण ज्याच्यांत असतो त्यालाच वीर पुरुष म्हणायचें--त्याचीच आपण लर्यती साजरी करतों. जयंतीचा अथेच मुळीं हा आहे. पण जयंती आपण साजरी करतों तरी कशासाठी ? दोन प्रकारचे लोक जयंत्या साजऱ्या करतत, ज्यांना वीर पुरुषांकडून प्रेरणा प्रिळविण्याची अच्छा असते ते, आणि वीर पुरुषांकडून रक्षण अिच्छितात ते. अक वगै वीरांचा अपासक असतो आणि दुसरा वर्ग त्यांचा आरिरित असतो. प्रथम वगोला बीरांच्या वीरकमोनीं प्रेरणा, अत्साह आणि प्राण मिळता, वीरांचा अपासना करून ते स्वतः वीर बनतात. दुसरा वगे पामर असतो. हे लोक नेहमा भयभीत अवस्थेत राहातात, ते त्यागाला भितान. ते म्हणतात, “' या भयभीत ददोंतून जा आम्हांला साडवीठ, आम्हांला आश्रासन देओल, ताच आमचा नाथ. त्याचाच आम्ही जयजयकार कळूं त्याची प्रसन्नता मिळवू आणि त्याच्या वारकमोच्या आश्रयाखाली मुखाने राहूं. ता जर हेला तर औश्वरापार्दी प्राथेना करूं का हे प्रभो ! आम्हांला दुसरा काणी नाथ दे, आम्हांला सनाथ कर. अनाथ लोक जेव्हां वीरपूजा करतात तेव्हां त्या पजपाठीमार्गे अशाच प्रकारची याव्यनात्रति असते. मांजरीचे पटू म्हणते; ' माझे आओ, ये आणि मला अचलळून सुरक्‍पित स्थळी य्व.' पक्ष्यांचे पिले म्हणतात, ' आमची आञओी आम्हांठा आपली पंखं फडफडायची कर्शा ते दाखवील तर आम्हीहि तसंच करू. ' अंशा प्रकारे जयंत्या दोन तऱ्हांनी साजर्‍या होत असतात. हिंदुस्थानांत जोवर अनाथवृत्तीनें जयंत्या चाळू राहतील तोंवर देशांत पुरुषाथे येणार नाहीं. जशी श्रद्धा तसें फंळ. “ विरवंभर प्रभूच्या मनांत जेव्हां दया स्फुरेढ वेब्हां तो आपल्याला अलौकिक पुरुष देओठ आणि आपण त्याला पिळून काडून--त्याला जिवंत व्रतोत्सव १२ ४ ३.५ ७.७७... ३-४ २.५४ > आळ. हळ. ८. ३... ७.४ नाळआड..9" क पिके..9 7... केळवीडेद येके...” ४ चककत का ेटले...800.17 “आयडी ोळड केक वक कळकळ ४” २-७ बाजारांत विकून-सुखी होअं; अशा व्रृत्तीमध्यें जितका सुरक्षितता आहे तितकेंच अध:पतनहि आहे. पुण्यपुरुषांचें बांलदान करून अिहलोकींचें वेभव प्राप्त करून घेण्यांत 'पुण्यक्षय आहे, प्राणक्षय आहे. पुण्यपुरुषाच्या बलिदानाने जेव्हां आपल्यांताहे वलि- दानाची वृत्ति जागी होञाल तेव्हांच आपण त्या पुरुषाची खरी अपासना केली असें म्हणतां ग्रेईल आणि तेव्हांच आपला खरा अत्कषे होओल, आज आपण ओश्वराजवळ “ आम्ही आपले पामरच राहाणार. त्‌ अवतार धारण करून आमचें दुः ख निवारण कर ' अशी प्रार्थना करतां कामा नये. आपण परमा- ल्म्याला सांगितलें पाहिजे कीं, ' हे जनादेना, तुझा अवतार आमच्या हृदयांत होवो. बानरांचे सुद॒धां वीरपुरुष करून सोडणारे अवतार आम्हांला पाहिजेत; जो आम्हांला स्वावलबन गिकवील असा अवतार आम्हांला पाहिजे; कारण स्वावलंबनांतच आमचा कायमचा अदधार आहे; परावलवनांतंच आमची अवनति आहे, आमचा अपमान आहे. ? स्वावलंबनाच्या वीरत्रृत्तीने महात्म्यांची जयेती साजरी करण्याने आपण त्यांच्या महात्म्याचे अधिकारी बनत असतों. परावटंबी वेद्यवृततीनें जयंती साजरी करण्याने आपण महात्म्यांकडून कींव करून घेण्याला पात्र होत असतों. आणणे कौोंव म्हणजे 'हेरस्काराचें सनन स्वरूप. सणांची यादी णी शुद्ध १ घ्वजारोपण अक समय क चि रामनवमी १ दिवस » "रे महावीर जयंती र > ११% हनुमान जयंती १ शुद्ध ११ » १५ चद्य १३ इराबण शुद्ध एप सवे सोमवार शुद्घ १५ वद्य ८ भाट पद शुद्ध ४ » अक्षग्यततीया शंकरजयंतीा बोधिजयंती चोखामेळा पुण्यतिथि वटसावत्रो महा अंकादशी गुरूपूर्णिमा जनाबाई पुण्यतिथि नागपचमी इरावणी सोमवार उरावण पूर्णिमा गाकुळाष्टमी गणेशचतुर्थी आषिपंचमी आणि पजुसण ( पयुंषण ) सरस्वतीपूजन द्सरा ॥रत्पार्णमा धनत्रयोदशी नरकचतुदैशी दिवाळी सणांची यादी ४ १८० ४ ६.० ३-५ ४ ९. ४.० 9./000 /%.॥% ७ किल ह 1। । ल ळी ळी बा ळी ळय) अळा जिवंत बरतोत्सव ॥॥ि.1 ७.७१... ७, &९७ ७7७४४७७०२७ /७ १६.७ ७. २ क १७ ४४ ळे ॥ जक हिळेके ह २५४ १७.४ २.०७ ७ ७७१७७४२. ४४% / ७७४७ » “र ७४0७ ७ १ ४९७ &े ४ ९. ४७ 0 ४९७ ४% ४.४७ ४0% 7७ ७४% ६ » ७ वा! कार्तिक शुद्धच १ वर र > ११ वद्य १३ मार्गशीषं शुद्ध ११ त शोष माघ खुदूघ ५ १9 ८ वद्य॒ ५९, > १ |. फाल्गुन युद्ध १५ वद्य २ शज -। ठर ष्‌ अन्यघर्मीय सण डिसे. २५ राष्ट्रीय अत्सव जानेवारी _२६ फेब्ट्वारी १९ विकरमवर्षारंभ ग. - > भाझबीज नु 3 महा अकादशी गन...) ज्ञानेश्वर पुण्यतिथि गीताजयंती -॥- ,, दक्तजयंती १ ,, मकरसंकराति 1) दू. वसंतपंचमी १ ,, भीष्माषरमी अक समय-वेभाग रामदास पुण्यतिथि १ दिवस महाशिवरात्र "॥- 27 होळी १ दिवस तुकाराम पुण्यतिथि अक समय शिवाजी जयंती १ दिवस भेकनाथ पुण्यतिथि 0. वि नाताळ तु. ५३७ मोहरम १ ») बकर-ओद १ ज़ स्वातंर्ञ्र्या<न १ ३) गोखले पुण्यतिंधि ओक समय नप गुढींपाडवा १-२ /% %/%/”% % ७ २ - ४%.” ३ £७ % २ ५१७ / ७ “क १ /% ष्.“ २ £3 / चळ फेब्ययारी २२ सो. कस्तुरबा पुण्यतिथि क्क ( अथवा महाशिवरात्र ) 2७ 29 एप्रिल ६ ते १२ राष्ट्रोय सप्ताह ८ दिवस जून १६ देशबंध पुण्यतिथि अक समय जन ३० दादाभाओऔ नवरोजी पुण्यतिथि ., ,, ऑगस्ट १ टिळक पुण्यतिथि १ दिवस ऑगस्ट ५९ वरांतिदिन १ ,»५ ऑक्टोबर २ चरखाद्वादशी १ दिवस ( अथवा भाद्रपद वद्य १२ ) ( गांधीजयंती ) अ य ह ७ ७ शुढापाडवा :: ८ 3_ द्ध (चत्र थुद्ध १) अक पत्र “ आज आमचा वषांरंभ आहे. वानरराज वालीच्या त्रासांतून दक्षिणेकडील भाम सुटली या आनंदांत घरोघर अ॒त्सव करून लोकांनीं त्यावेळी गुढ्या अभ्या केल्या हात्या, तो रिवाज अजूनहि चालु आहे. वर्षोरंभाला गुढी पाडवा म्हणतात. वषोरंभीं नवा संकल्प करायचा असतो, कारण वर्षारमाचा दिवस म्हणजे एक प्रकारची सकाळ आहे. सकाळ झालो म्हणजे जसा थकवा नाहींसा होऊन नवी स्फूर्ति येते तसें वर्षोरंभाच्या दिवशीं नवें पान अुघडायचें असतें. आतांपर्येत झालें तें झालें, आजपासून नवीन “आरंभ, अस ,स्वतःशीं समजून मनुष्य नवा संकल्प करतो. नवा संकल्प करण्यापूर्वी सिंहावलोकन करणें हाहि ओक माणसाचा स्वभाव आहे. सिंहावलोकन म्हणज सिंहाप्रमाणें मागं वळून पाहाणे. असं म्हणतात की, अड्या टाकीत धांवतां धघांवतां सिं मध्यें मध्ये थबकून आपण कोठपर्येत आलों, क्रिती रस्ता कापला, याचें निरीक्षण करतो. प्रगतिशोळ मनुष्याला सुया ही सवय आपयोगाची आहे. आतांपयेत जिवंत व्रतात्सव १६ "५... ७१ /९७_४ ४७ ४४७. “७४% “7७ / २५४७ ४% “1 ५४ /% ८ *£ /% ॥९ ४.” / /% ४९% 7२ ॥ ४९२ ५०% ॥%९.५/४ /% “१. “7 ५.८४ /%./४% “१ १_/./१ ९ ७ ४७-४_./_./ /_/., आपण काय काय संकल्प केले, त्यांतले किती पार पडले, किती संकल्पांत दुरुस्त्या कराव्या लागल्या, काणते संकल्प काहून टाकाव लागले, याचें सार काढल्या- नंतरच नवा संकल्प करतां येतो. प्रथम प्रथम अुत्साहाच्या भरांत येअन मनुष्य झापला संकल्प बोळून टाकतो. जणं बाललें म्हणजे केलेंच. बोलण्याने वुदिध दढ होत, स्नेही मंडळींच्या सहानुभूतीने संकल्प पार पाडण्याकारेतां अनुकूलता उत्पन्न होते; बोलतांना विचार स्पष्ट होतात; कायात अकाग्रता येते; आणि स्वत:च्या बाबतींत स्वतःच्या वाणाचेंच बेघन अत्पन्न होते. पण बोलण्यांत संयम पाहिजे, नाहींपेक्षां जुने लोक म्हणतात तसे--बोलण्याने ताोंडची वाफ दवडली जाते, लक्ष शिथिल होते, आणि खकल्पाचे आयुष्य वाणीपुरतेंच राहाते. अशासारखा विचार करूनच पुढील इलाक रवला गेला आह: मनसा चितेत कार्य वचसा न प्रकादयेत्‌ । अन्यदळकिषतकायस्य यत; सिंद्धिन जायत ॥ [ मनानें चिंतलेलें काये बोळून प्रकट करूं नये. कारण दुसऱयांचें लक्ष असलेल्या कायाला कधीं सिटिघध मिळत नाहीं. ] हा इलाक रचणारा कोणा व्यवहारी मनुष्य असला पाहिजे. त्याचा युक्तिवाद आपल्या गळी अतरला नाहीं तरी त्याची शिकवण मात्र बरोबर आहे. वषोरंभाच्या दिवा संकल्पसिट्ध्यथे अखादे प्रत घ्यायचे असते. अत्तम जत म्हणज चित्तरक्‍्षानजत. चित्तरक्षत्रते सुक्‍्त्वा बद्ठुमि; कि मम ठरते: [ अक चित्तरवषाव्रत सोडून भितर भाराभर वरते घेऊन मला काय करायचा ! ] तरी या महाव्रताच्या मदताला म्हणून अक लहानसं व्रत आपणां सवाना घेतां येओल. आणि त्यासाठीं वर्षारंभाची किंवा झितर मुहूताची आवडयकताहि नाहीं. आपला अनुभव जर आपण तपासून पाहिला तर असें दिसून थेओल कीं पुष्कळ वेळां आहे त्याच्या अलर वस्तुस्थिति डोक्यांत घेअन आपण आजूबाजूच्या लोकांना अन्याय केलेला असतो. जितक्या वेळां आपण केलेला अन्याय आपल्या लक्षांत येओऔठ तितक्‍या वेळां जर आपण दुसऱ्या माणसाची माफी मागायला गेलें तर १७ गुढीपाडवा गेरसमजञ करून घेण्याची आपल्यांत किती शक्ति आहे. हे. आपल्याला समजून येआढ. पावलोपावली माफी मागण्याचे अितके कांहीं प्रसग येतील कीं आपटी आपल्यालाच ठाज वाटायला लागेल. ते साहून दिले तरी दुसऱ्या मनुष्याला- सुद्धां आपली चंचलव्ृत्ति बघुन कंटाळा येओल. माफी मागितठी तर आपठी किंमत कमी हाओल अशी भीति असते. आणि हो भीति गिळून टाकली तरी माफीची किंमत कमी होआठल ही भीति तर खरीच आहे. तेव्हां मग माफीची किंमत कमी व्हावी हॅ चांगलें की परस्परांविषयीं गेरसमज चाळ ठेवावा हें चांगलें ८ व्यवहारकुरळ समाजाला माफीच्य़ा निखालसपणापेक्षां प्रतिष्ठेची स्थरताच अधिक बरी वाटते. पण यायोरें समाजाने काय मिळविले आह जितके गेरसमज आपल्या ठक्‍्पांत आले त्यांची ही गोट॒ झाली. पण जथे आपल्याला असें वाटतें कीं अमुक गोष निश्चित आहे, त्यांत गेरसमजाठा जागाच नाहीं अशा ठिक्राणींसहधां कांहीं कांहीं वेळां घोर गेरसमज असतो. त्याला काय करावं १ अपाय एकच आहे. ता असा कीं, कोणाविपयांहिे मत यांधण्याची घाओऔच करूं नये; दान हेतचा जिथे विकल्प संभवता तथे चांगल्या हेतूचीच कल्पना करावी. मनुज्याचा चांगला पारचय असनसुद््धां त्याचें बाह्य स्वर्पच आपल्यापुढे अघडे राहाते, अंतर जाणणें कठीण असतें. कित्येक लोकांना आपलें अंतःकरण अर्घडे करतांच येत नाहीं. विचार किंवा कल्पना व्यक्त करण्याची भाषा माणसानें तयार केली आहे. पण हृद्य व्यक्त करण्याची भाषा अजून तयार झालेली नाहीं. त्यामुळ मनुप्य प्रगट करत! अक आणि लाक समजतात दुसरेच. ही स्थिति सवत्र आहे. अवढे आपण लक्षांत ठेवलें तरी पुष्कळ झालें. जे ठाक पुष्कळ वाटतात, पुष्कळ गप्पा मारतात, गोरी- वेल्हाळ किवा विनादाप्रय म्हणून ओळखले जातात त आंतून किती दुःखा असतात हें कोणाला समजतच नाहीं. बहुभाषी मनुष्य पुष्कळ वेळां अंतःकरणाचा अकाकी असतो हे आपण जाणलें तरी पुष्कळ झालें. न्याय करणारे आपण कोण ! अितका किंचार केला तरीसुदर्घां भितर ठोकांविपयीां कांहोसे तोन्र मत आपल्या मनांत असणारच. त्यावेळो तोच दोष आपणां स्वत:मध्ये किती आहे. हे तपासेन पाहतां आठे तर किती बरें चांगठें ! आपण जर स्वत:ला स्वतःच्या किताहि दोषांचा क्षमा करूं राकतां तर अितरांच्या आपल्यापुरत्या अखाद्या दोषाकडे आपण दुलंक्प करूं राकणार नाहीं का? गह जिवंद न्स्तेत्तव १ ती 40९..७७७..५० १. ७ ८७ ७४४७४४७ “७ 4९, “पभ ॥% %८४%/% /% »% ४७ बे /% कि. भितके करू्नद्रि जर अनुक मनुण्याविषर्या आपल्या मनांत सद्भाव अत्पन्न झालाच नाहीं तर कडवटपणाचे प्रतग अत्पत्न करण्यापेक्षा त्याच्याव रोबरच्या संबंधाचा संकोच 'करणेंच योग्य होय. जेथ सट्भाव नाहीं तेथें सहकार करण्याचा आपल्याला हक्कच नाही. जगांत दरमविभागाच्या नांवानें जा जगदुव्यापी सहकार चाळू आहे त्या योगें श्रेयच झालें आहे असें कांहीं नाही. आपंल्या हृदयाचा जितका विकास झाला असेल नितकाच आपण व्याप राखावा हें अचित. सत्य हें हृदयानेंच कळते असें अषी सांगतात. मिळून काम करण्यासाठी ' महामना:स्यात्‌ ? हे न्रत आवश्‍यक आहे. फेब्रवारी १९२६ र» धॅ्वजारापण त्र चेत्र शु.( १ समय ज्योति ःशास्त्राचे वषे चैत्रापापून सुरु होते. शाल्त्राहन शकाचीसुद्धां चेत्री पाडन्यापासून सुवात होते. याच शरविशी श्रीरामचंद्रांनां दक्षिण भूमोला वालीच्य जुळपांतून सोडविले होतें अशी समजूत असल्याम” या दवशी व्वजा अभारण्यांत येते, कारण हा स्वातेत्र्याचा दिवस आहे. या सणाविषयींच्या पाराणिक कथा विद्याथ्योना समजावून सांगण्याव्य़ानोर्रित आणि ध्वजा ( गुढी ) कशासाठी असते हें समजावून देण्याव्यातारजत या दिवशी विशेष कांह! करण्याजे॥ नाह. या अत लिंवाचा पाला खाण्याची चाल वैद्यकीच्या दषटानें चांगला आहे. लिंबाची कोंवळीं पाने मिर',।'रूंन, मोठ, जिरे, यांच्यासह सकाळी उठून खावयारची हा चेत्री पाडव्याचा विशिष्ट विाघि आहे. आपण आपले कोवळों पाने आणि मीठ अवडेंच खावें. या दिवशो जर आपण पुष्परचना करूं शकलो तर वर्सताचा खा अत्सव होओल आणि पुष्परचना करणें शकय झालें तर तो अध्या दिवसाचा अत्सव समजला जावा. तिरी राष्ट्रीय झेंडयाचें अनिवादन या दिवशी ठेवावेंव. त्याब्यावरोवर झेंडानीत आणि राष्ट्गीत दोन्ही गावीत. ७ रामनवमी | ( चेत्र शद्ध ९) रामजन्माचा आनंद अपूवे आहे. रामजन्माच्या अगोद्रची स्थिति आदिकवि *चाल्मीकीनें वणेन केली आहे. विश्रामित्र जेन्हां धमेरक्पणाथे दोन विद्याथ्याची दशरथापुढे याचना करतो तेव्हां राजा प्रथम माहवश होअन नाही म्हणतो, पण लोगोच कर्तेव्याची जाणीव होतांच आपल्या प्राणासारख्या प्रिय पुत्रांना क्र्षींच्या हवाली कना. आतां रामलकःमणांचें रोजचें शिक्षण बंद पडतें. -राजपुत्रांचे शिक्षण बह्लाविध असतें. अनेक विषय त्यांना शिवाचे लागतात. सर्वे अिंद्रियांचा विकास व्हावा या हेतूनें कुलपती वासिष्ठांन त्यांना शिक्षण देण्याचा विचार केला हाता, पण विश्वामित्रांनी तं सांरे बदळून टाकलें. विश्वामित्र राजपुत्रांना प्रवासाला घेऊन भल. तिकडे त्यानी त्यांची निसगीशी[ ओळख करून दिली. देशाची स्थिति प्रत्यक्ष पाहून रामचंद्र विचारतात: “ या प्रदेशांत भितकया नद्या वाहात आहेत, अितक्री नैसागॅक वियुठता आहे, तरी या ठिकाणी लोकवत्ति कां नाही £ आगि जी थोडीशी आहे ती अशी भयग्रस्त कां?! विश्वामित्र मग त्यांना त्या प्रदेशाचा अितिहास सांगू ठागनात की, अकरेकाळी हा प्रदेश सुखी होता, समृद्ध होता; पण नंतर प्रजाभक्जक अपुरांचें येथें राज्य झालें, त्य़ा- मुळें लोकांचा अशी दशा झाली आहे; आणि आपल्य़ा तजेस्वी नेत्रांनी रामळकमणांकडे पाहून ते राजर्षि म्हणतात, “ युवकांनो, हा सगळा त्रास दूर करण्याचा भार तुमच्या माथ्यावर आहे ! ? संल्याकाळ झाली म्हणजे विश्वामित्र या राजपुत्रांना रवु- कुळाची अज्वल कीति सांगतात; राजा दिठीपाचा दिग्विजय, भगीरथाचें महान्‌ तप, हे सवे ते सांगतात. सकाळीं अठून, स्नान करून रामलकक्‍ष्मग जेव्हां वंदन करण्यासाठी थेतात तेव्हां देशांत सुरूं असला त्रास दूर करण्याच्या युक्‍त्याप्रयुक्‍त्या, अपाय, मंत्र आणि अस्त्रे त॑ त्यांना शिकवितात हीच ययाथे स्थिनि काण्यमय भाषेत दसऱ्या अका 8िकागी वार्ल्माक्रीने वणन केळी च््ळे आहे. प्रसंग रामजन्मापूर्वी चा आहे. असुर अुन्मत्त झाले आहेत. शर्पेगखा आपल्या जिवंत न्रतात्सव रळ तीक्ष्ण नखांनी साऱ्या देशाला ओरवाडते आहे; खर आणि दूषण देशभर अनीतीचा फेलाव करीत आहेत; कुंभकणे प्रजेतीठ मोठ्यामाट्या वर्गाना तशाचा तसाच खाऊन टाकीन आहे. सात्विक वद्धांचा बिभीषण रावणाच्या दरबारांत धमोच्या नांवानें अरण्य- रुदन करीत आहे; त्याच्या अपदेशाचा साम्राज्यमदानें अन्मत्त झालेले राक्षस अपहास करात आहेत: आपल्या भावाशी सहकार करावा की असहकार करावा याचा त्यालां निर्णय करतां येत नाहा; आणि रावण आपल्या राज्यांतील दशविध खात्यांच्या द्वारा अकसखी सत्ता चाळवात आहे. नेसर्गिक शकती वि चाऱ्या काय-नवग्रह सुद्धां त्याच्या घा पाणी भरतात. जगताचा प्रभ औश्वर की रावण याविपर्यीहि लोकांत शेका अत्पन्न हात. आपल्या बेटांत राटिल्या राहिल्या त्याला देशांतल्या कोनाकापऱ्यांतल॑ दिसते, रावणापासन गुप्त असं कांहीं सद्धा राहूं शकत नाहीं. रावणाच्या अभमानाला सामा राहिलेली नाही. रावण आपल्या मनांत आणि आपल्य दरबारांत सट॒धां अघडपणे असं सांगतो: ' हा अक दात्ह मा मारला. असेच दुसेरेहि मारीन. मा सवात श्रेष्ट आहे. माच सुखोपभोग घेओन. साऱ्या सिद्धी माझ्या दासी आहेत. माझे वळ स्वश्रे्ट अहे. माझी जात सर्वोहून इरेष्ठ माझाच संस्कृति सवोच्च. जणाचें हित करण्याचा भार माझ्याच माथ्यावर आहे. मोच दानी आह. सर्व प्रकारची सख माझ्यासाठीच 'आहेत.? अशी गवोक्ति करूनच रावणाला संतोष वाटत नाहीं. सर्वोच्या तांडनहि आपलें हेंच गणगान तो बंदवितो. सर्वजण त्याचे बंदीजन झाले आहेत. पंडित त्याच्या अच्छेप्रमागं शास्त्राथे करून सांगतात. पुराणवस्तुसंशाधक त्याचें यश अिति- हास, भगभं अित्य़रादीनून शोधून काढतात. प्रत्येक गुणी मनुष्य आपली शक्ति या मदांधाच्या चरणीं अपण करण्यांतच स्वतःठा धन्य समजण्याभतका पामर होअन चळ ग न्न त कळ ठा आहे ! अशा स्थितींत दीनद्दीन झालेठी पृथ्वी विधात्याकडे जाते आणि म्हणते: * प्रभा, आनां हा भार असह्य झाला आहे. मानवाचा मांगल्यावरोलळ इरद्धा उडून गेरी आहे. तपस्या सोडून ल्क सुरापान करूं लागले आहेत. लंकचीा मास्राज्यदेवी रोज असंख्य प्राण्यांचा बळी घेत आहे. दारूच्या कोग्याच्या काठ्या राज रित्या होत आहत. देवांचे स्व व्यवहार बंद पडे आहित. ही स्थिति कुठवर चालायची ? ? विधाता म्हणतो ' हे एथ्वी ! तू इरद्‌धा साई नकोस. चराचरांत व्यापून राहिलेल्या औश्वरतत्त्वाला शरण गेल्याने सवे दुःखांचें निवारण होतें. राक्‍षस २१ रामनवमी आगि मनुष्ये ज्यांना जंगली "वानर म्हणतात, अडाणी म्हणतात, राक्षसी सस्कृनेचा ज्यांना स्पक्ष झालेला नाही, जे मनष्य आहेत कां नाहींत अडाः शंकेने ' वा-नर म्हटलें जात आहेत अशा भोळ्या लोकांत दो ओश्वरी शक्ति प्रगट होझल. त्यांच्या डादींच या रावणाचा पराभव होओल. आर्यावतालील माता पेतावर बसून जी तपडचर्या करीत आहेत ती अवइय सफल होओळ आणि वजरक्राय, वज्रकोपीन बालके देशांत अत्पन्न होतील, धर्माची पुनः जागात होओल आणि परमात्मा स्वत; अवतार घेओऔल. ? परमात्म्याचा अवतार झाला हे कसे समजायचे अशी पृथ्वीला ठाक्रा अत्पन होते तेव्हां विधाता सांगताः' देशांत ज्यावेळी ब्रह्मचारी अत्पन्न होतील, गृहस्थ जेव्हां अकपत्नीव्रताचें पालन करनाल, विद्याथी जेव्हां 'वनरक्पक गुरूंच्या आधीन राहातील, आओवाप आपला माह साडून देअन आपल्या मुलांना जेव्हां मख (यज्ञ )- क्‍्षणार्थ स्वाधान करतील, जेव्हां भाअभाझ अपूर्वे प्रेमाने परस्पराश संवय हातील, रजेव्हां अच्च कुळांतीलठ लाक पतित त्त्स्यांचाहि झदधार करताल, जेव्हां राजपुत्र भिल्ल आणि गुहक यांसारख्या लाकांड॥ समानभावानं मत्री करशाऊ, जन्हां ब्राह्मण आपल्या अभिमानाची अट सोडून देतील, जेन्हां बरल्मचर्याचं तज सत्यःची आणि घमोची सेवा अंगींकारील आणि जव्हां प्रज्नध्य॑ इरडया जागत हाओल, जेव्हां अच कुळांतील तरुण शहरी जीवनाचा विलास साहून खड्यापाड्यांतून आणि रानावनांतून फिरतील, तेव्हां औश्वराचा अवतार ज्ञाला आहे अस समजावे. पृथ्वीला संतोष झाला, तिला आश्वासन मिळालें आणि ती स्वस्थाना शांन झाठी, दशरथाने तपश्चर्या आरंभून धर्माचा अग्नि चेतविळा. यज्ञपुरुपान॑ पायसरुपी चेतन्य दिडे. जग वाट पाहू लागलें. सारे संयोग अनुकूल हाझ लागलें. ग्रह आणि अपग्रह अकमेकांला अनुकूल झाले. पापाची घटका भरली, पुण्याचा झदय़ झाला. आणि रामजन्म झाला. त्या दिवशी प्रजेने अत्सव केला. अजून कांही रावणराज्य न झालें नव्हतं. अजून ताटकेचा वध झाला नव्हता. अजून कांचनमृग मारीचाची माया अघड झाली नव्हनी, तरीहि छाकांनों अत्सव केला, कारण रामजन्म होअन चुकला होता. अखाद्या खेडूनाला जसें आकाह्ांतील मेघांत सोळा आणे पीक दिसून यावे, तसे लाकांनी मेघड्याम रामचंद्रामध्यें स्वातंत्र्य पाहिले, धमराज्य पाहिलें, मुत्रिते पाहिळी. त्या दिवसापासून आतापयेन लोकांनीं चेत्र ठरक्ल नवमीला अत्सव केला आहे, कारण त्या दिवशी साणसांमध्ये सत्यावर, ब्रहझमवर्यावर, धर्मावर इरदधा जागत झली, रामनवमी शुदूध ९ १ दिवस रामनवमी आणि गाकुळाष्टमी हे दान्ही सण भक्‍तीचेच सग आहित. राम-कृष्णांच्या भुपासनेने हिंद्धमे जितका रंगला आहे तितक्रा दुसऱ्या कशानेंहि रंगलेला नाहो. म्हणून रामनवमाचा आपल्याला जास्तांत जास्त अपयोग करुन घेतां आठा पाहिजे. रामनवमीच्या दिवशां अपवास करण्याची च.ल सुंदर आहे. लहान मुलांनासुद्घां शक्‍य ततर बारा वाजेपर्यंत कांहीं खाझं नये. हृदयांत आणि समाजांत कशा कशा प्रकारच राक्षस मातळळ अ.हत ते शाघ- ण्यांत सकाळचा वेळ घालांवतां आला तर चांगलें. दहा वाजतां मुक्‍्तिक्रोपानेषदांतून चांगले चांगळे अतारे विद्यार्थ्याना वाचून दाखवावेत; सर्वे मंश्ळोना अकत्र जमा हाझन रामजन्माचो कथा वरावर वारा वाजतां संपेळ अशा रातानें अकावी. त्यानंतर भजन-कीतेन. दुपारी गायनाचा कार्येक्रम ठेवून त्यानंतर रामचारत्राच्या वेगळ्या वेगळ्या प्रसंगांचे [ववेचन करावें. रामराज्यांवघर्यांची आपला कल्पना अनेक्र रातीना विस्तारून त्यांचा चर्चा करावी. मनुण्यजाताला आदर राजा कसा असावा याचें जें अदाहरण श्रारामचंद्रांना घाळून दर्ठे त्याचें रहस्य समजावून ययवं. रामनवमाच्या सणावरोबर आपला राष्ट्राय ग्रंथ रामायण याचे अध्ययन नब्या नव्या पदधताने हे देळ असे केटें पाहिज. प्रजातंत्रा ( लाकशाहो ) ची कल्पना या दिवशों गांवागांवी स्पष्ट केला जावो. रामनवमोच्या [दवश सवीनो मिळून सकाळा अकत्र स्नानाला जावे, तऱहतर्‍्हेचा फुले गाळा करावां, रामचंद्राची पूजा करावी, पूज़व्या खाठात रांगाळ्या काढाव्या, अदवत्ती, घूप, चंशून अत्यादोच्या सुगंधाने पूजची ख्वाळी पावित्र करावी, आणि लहानमाठ्या सवना आनंदी ठेवून हा दिवस प्रसत्नतेंत घालवावा. या दिवशां सीतासतीच्या चरित्रायर काव्यें स्वावा आणि स्वराज्यप्राप्त्यथे जीवन अर्पेण केल्याची प्रतिज्ञा करावी. ६१ महावीर जयंती ( चत्र शा. १३) महावीर स्वामी हिंदुधमे आणि त्यांठोळ समजुती अतम्या कांदी जुन्या हाखन गेल्या होत्या कां कांहीं संस्कार केल्यावांचून टोऊांना त्यांतून आरवालन "मिळेल असे त्यांच्यांत कांह राहिलं नउ्हतें. असा संस्कार करणारा अक्र मदापुरुपूगा मयरल होखन गेला. पण संस्कार करगार असे त अऊटेव नव्हत. त्यांच्या काळा जा पांचसद्रा संस्कारकांचा नांवें मिळ्तात. त्यांत गांतमवरवथािनर्कांच प्रांसाडव पावरल वधमान महावीर हेच हात. वधेलान मदायार हे जन धर्माचे संस्थापक म्हटले जातात तसे म्हटठें तर जेनमत पुप्कळच प्राचीन आहे. भगवान अपभदेवापापून त्या घर्माच २४ सोशटार होन गळे. वमान महावीर हे. शोवटचे तीथकर हात. गातम- वुदधाप्रमाणे महाधोरः] वा बिद्दार प्रांतांतच जन्माला आळ हात. वगाळा नगरीजवळ- च्या अका लहानशा गांवांत ज्ञात नांवाच्या कळांत वभमानांचा जन्म झाला हाता यांचो आओ ही छिच्छवा राजा कटक याची वहीण हाता. ठहानपणापापूनच त्यांच्या मनांत वराग्य उत्पन्न जालं, पण वर्धमान हे अकनिष्ठ मातृपितूभक्त असल्यानुळं वृरधांनां संतुट ठेवर्यासाठी यश्षादा नांवाच्या अक्रा राजपुत्रांबरोवर ववाह करून त ६ हससार चालने लागले. त्यांना प्रियद्शाना नांवाची अक्र कन्याह झाली हाता. तिसाव्या वर्षा मातापिता विदेह झाल आणि वधमान हे गहसंसारांतून सुटल. त्यांना घार तप आराभळे आणि पाइवनाथाच्या पंथांत गिरून शात मिळविर्ल हावीरांमध्यें अद्दिंसाधर्माचा असामान्य स्त्कप झालला आपल्याला दायून यला. जवळजवळ चाढीस वषाच्या वयापासून त्यांना शापदेश करायला सुरवात केठी आणि हें काम वत्तीस वर्षेपर्यंत क्रेले. चुदथ भावान मध्यम मार्गादा अपदटा करीत हाते तर महावीर विपयसखाचा आत्यंतिक त्याग पसत करीत हात. तपश्चर्या करून भिंद्रियनिग्रह करण्याची जुनी परंपरा महावीरानं चाटवि्ठ, आपा वलनेटयधिंह महत्त्व जिवन व्रतोत्सव र्ड ४१%” “7 /१/ * & २ १ अ शा .&% %/ हाक वाढ वेलें. हिंदुस्थानांत बोदूघ संप्रद'य अकेकाडां पुःकळ पसरला होता, पण आज तो नष्टप्राय झाडा आहे. जेनधमेहि. बोदध धर्माअितकाच पसरलेला दिसठो, पण बोद्घ- धर्माप्रमाणे त्याचा नाश झाला नाहीं. अ ज वंगालकडे, गुजराथमध्ये आगि दुसर्‍या क्षनेक्र ठिकाणी जेन लोकांची वस्ती पुष्कळ प्रमाणांत आहे. वीदध धर्माप्रमाणे जेनधर्माचा प्रवार करण्याकरितां अखाद्या समथ राजाकडून ९ गुजराथमधील राजा कुमारपाळ सोडून ) किंवा अतर रीतीर्नी प्रयत्न झालेला नाहीं. आहेसाधर्माचा विचार करतां करतां सूक्ष्म जीव कुठें कुठे .असतात यांचा जेन लोक्रांनीं चांगला शोध केला आहे. उनस्पतान कितो जोव असलो, हवेंत आणि पाण्यांत जव कशा प्रकारे राह'ता वगेरे वार्'चें त्यांनां अक माठें शास्त्र रचठें आहे. जेन पडतांना साहित्यःची पुष्कळ सवा केळी आहे. संस्क्रतांत अनेक शास्त्ांवर ऐन लोकांनां लिंहिळेछे ग्रंथ आहेत. जेन लछोक़सूदथां मूशिपूजक असल्यामुळें त्यांन] स्थापत्यकळेन आणि शिल्पकलेंन चांगठीच अन्नति केली आहे. गुजरातेत जेन लोकांनीं बांधलेली कित्प्रेक देवळें हिंदुस्थानांत असामान्य समजली जातात. आबू-देळवाडा येथ्राल गैनमंदिरांची कारागिणी पाहून सवे देशांतील प्रवासी आश्चयेचक्रित होतात. कठीण दगडांत मेणाची किंवा फुलांची कोमलता आणण्याचे शक्ति इंदुस्थानांतील कारागिरांत आहे हे या जैनमंदिरांवरून सिद्घ होतें. “ज्ञनांत श्वतांवर आणि दिगंबर असे भेद पडलेले आहेत. महावीरांनी केवल्य- प्राप्तीनंतर वस्त्राचाही त्याग केठा होना, म्हणून त्यांची पूजा वस्त्रानिझी करावी कीं वस्त्रविरहित करावी या मतभेदामुळे दोत पंथ अुत्पत्न झाले आणि आतां तर त्यांच्यांत पूजञाविधि आणि कठेवा आदरशे यांचाहि भेद पडला आहे. ज्ञेनधर्माचे पांदिळे तोथेकर अषभदेव यांचा उललेख श्रोमर्‌भागवतांत आला आहे. त्य़ांत त्यांच्या त्याग--वेराग्याचं आदरपूर्वक वर्णन केलेळें आहे. हिंदू समनाजाल.1 संस्कारी बनविण्याच्या कामीं डपभदेवांचा हिस्सा मोठा होता असें दिसने. लमन- घ्म़वस्था, पाकशास्त्य, गणित, ठेखन अत्यादि संस्कृतीची. मूळ बीजे आअपभदवेवांनो समाजांत टाकली असें स:णतात. हें सवे करून चेवटी या सवाचा त्याय करून अषभदेदांन प्रवात्त आणि नवृलि हे दोन्ही मागे लोकांना आचरून दाखविदे असें म्हटछें तरी चालेल. 2 महावीर जयंती अषभदेवानंतर आणि महाःनरांच्या अगोदर दुसरे बावीस ताथकर झाले, त्यांतोळ शेवटचे जे पाश्वेनाथ त्यांच्या पंथाची छाप महावीरावर पुषकळ पडली. महावोरांनी आपल्या अनुभवाने पाश्वेनाथांच्या अपदेशांत भर घातली आणि संयमधमे अधिक स्पष्ट व संपणे केला. सत्य, ब्रद्मवथे, अहिंसा आणि अस्तेयरूपी यमाला संपूर्ण वन- विण्यासाठी त्यांनां अपरिग्रहाचे व्रत त्यांत अधिक घातलें. पाश्वनाथांच्या मताप्रमाणे पापाची कवूली देण्याचा विाधे व्यक्नाच्या मर्जीवर सोपविठेलठा होता. महावीरांनी तो आवडयक्र केळा. महावीरस्वायी हे शेवटचे तीथकर समजठे जातात. तीथेकर म्हणजे स्वतः तरून दुसऱ्या असंख्य जीवांना भवसागरांतून तारणारा. तीर्थ म्हणजे माग. सच्छास्त्रूपी माग वांधून देगारा तो तोथवकर. वाद्धघमोत जशी बोधिसत्त्वाची कल्पना आह्षे तशी जेन धर्मात तीर्थकराची कल्पना झाहे नैदिकधमोनं जेन 'वर्माची आणि बोद्धघर्माची नक्ळ करून तशीच अवताराची कल्पना उभी केली आहे असे कित्येकांचे मत आहे. विष्णूचे दद्दा अव- तार मानठे जातात. दुसर्‍या हढिळोबा प्रमाणे चोवीस अवतार समजतात. ददा अवतारांत बद्घावतार मानला आहे आणि चोवीस अवतारांन अपभदेव आहेत हे लक्षांत ठेवण्या- सारखं आहे. गोतमबदधाच्या तपश्चर्यप्रमाण॑ महावाराची तपश्चर्यासुद्धां अतिशय उग्र होती. नितिकषेची त्यांनां कमाल करून दाखविली. लाट देशांत% वीरप्रभूळा पुष्कळ अुपसगे सहन करावा लागला. प्रवास करीत असनांना कुत्री येऊन त्यांच्या अंगावर पडत आणि त्यांना चावीत तेव्हां तेथील ठोक कुठ्र्यांना हुसकून लावीत नसत, अितकेच नव्हे तर भगवानांना ते मारीत आ कुत्र्यांना ुः करून त्यांच्या अंगावर साडीत- पण महावीरांनीं त॑ सव सहन केळ आणि विजय मिळविठा. आज त्याच देशांत त्यांची आदरपूर्वक पूजा होत आहे. पापाची जबावदारी फक्त पाप न केल्याने संपत नाहीं; पाप करायचे नाहीं, करवायचे नाही आणि त्याला अनुमादनहि द्यायचे नाहीं, म्हणजेच पापांतून माक्‍्ति २ भडोबच्या आसपासच्या परशावे प्राचीन नांव. जिवंत नतोत्सव २६- ह» ६५ ४१ ४ ४. लाट मिळते, असा उपदेश महावीर स्वामींनी केला आहे. महावीर स्वामींनी पापाशी संपूण असहकार उपदोरोला आहे. ज्ञन तत्त्वज्ञान आणि जेनत्रिथी यांत अकच वस्तु सवेत्र दिसन येत आणि ती ही की, माणसाला संयमी वनवून त्याला आत्मप्राप्तीकडे नेणे. जेन परिभाषेत वाह्य प्रव्रृत्ताला ' आस्रव ” म्हणतात. या आस्रवांतून परावृत्त हाऊन आत्मानिमुख हाणें याचें नांव “ संवर. जेनधर्मोत आणि योगदशानांत पुष्कळ साम्य आहे. आहिंसा, मुनत, अस्तेय, व्रह्म- 8 > चये आणि अपरिग्रह हीं पंचमहाव्रनें; मेत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्पा या चार भावना; धर्माचें दशविध लकक्‍्पण; अित्यादि गोटी वेदिक, वाव आणि जनघमोत समानच आहत, यात्रा आणि टरतें यांचे माहात्म्य तीन्हींत सारखंव आहे. भेद फक्त परिभापेचा आहे. जनघमोत दिगंबर आणि इवेतांवर या पंद्रांड्य़तिरिक्त स्थानववासी नांवाता नवीन अक्र पंथ निघाला आहे. या पंथांत मू्शिपूजा नाही. जनवमान पुराणहि पुण्कळ जाहेत. त्यांतील कित्येफ काया येदिफ पुरागांताठ कर्थांश कांही अंशांनीं जुळत्या आहेत. जनपुरणै, शाक्त पुराणं आ वेदिक पुराणें यांची तुळना केल्यानें पुराणात आनिहासिदा भाग किदी असावा आणि त्याचे स्वरूप कसें असावें याविप्शरी सरकळ करतां येण्याजानी आहे. या र्टोगे झुन्यां साहित्याचा अजून पुरना डुपयोग केला गेलेला नाट. वार आणि जनवमोत वाटल त्या भाणलाचा प्रवेश हाश शकता आणि वाटल त्या जालीचा सनुज्य भिकपु किवा यांत होश शकना. जेन आणि वाटच दया धमात जात भेदा विपयां झदासीनना आहे, करा चित्त िरोमय्राह असेट. मग जानिभेदांतीठ घाण जा अस्पृरयता तिठा जनघनात स्थान कटून असणार : १९२२३. २ विश्वधमं ( स्फुट विचार ) : महावीर ? हें नांव श्रोविष्णूला ठावण्यांत आलें आहे. त्याचे वाहून गरुड त्यालाहि महावीर म्हणतात. श्रीरानवंद्रांनासुद्था महावोर म्हणतात. श्रोरामरचैद्रांचा एकनिष्ठ सेवक हनुमान हाह महावीर म्हटला जातो. आज आपण श्रीपाश्वनाथांचे अनुगामी वधमान यांना महावीर म्हणून ओळखींन असतो. ८ महावीर ? या शब्दाने काय अथेबो'च हाना £ सर्वेत्र न्यापून, आमुरी राक्‍तीचा पराजय करून विश्वाचे पालन करता तो विघ्णु महावीर आहे. असत मिळविण्याची शक्ति ज्याच्यांत आहे असा राकतिसंपत्न मातृभक्त गरुड हा महावीर. पित्याचे चचन पाळण्याकारेतां, प्रजेचे हित करण्याकारेतां आणि घनेनिप्रेचा आदश स्थापण्याकरितां राज्य, सुख आणि पत्नी यांचा त्याग करणारे श्रीरामचंद्र हे महावीर. कांह मोबदल्याची अच्छा न धरतां सेवा करणारा आणि शक्‍तीचा उपयाग शिवाच्या सेवेतच करणारा वरह्मचारी सेवानंद हनुमान हा महावीर. मातृभाकिते, सुखोपभागाचा त्याग , भूतमात्राविषयां अपार द्या आगि अिंद्रियजय़ाचा डात्कपे दाखविणारे ज्ञातृपृत्र ववेमान हेहि महावीर. आयेजातानें सर्वाच्च सदगुगांची जी मनामय़ मूर्नि कल्पिळळी आहे, जा आदश वनविला आहे त्या आदर्शाला पोचणारी व्यक्ति म्हणजे महावीर. विजय मिळांवतो ता वीर. अंतवाह्य जगावर विजय मिळविता ता नहानीर. वोर म्हणजे आये, महावीर म्हणजे अहत. >< >< >< >< हिंटघमे हा राष्टीय घम अहे, अका महान्‌ राण्याचा ता घने असल्यामुळें त्याला महाराष्ट्रोय घमेहि म्हणतां येईल. पण हिट्रिवर्माची तत्त्वे सावमोम आहेत, विश्व- धर्माची आहेत, त्याचा प्रसार सर्वेत्र दाण्याजागा आहे. दिदिवर्माने मनुज्यजातीचा जीवनधमे शाधून काढला आहे. काय केठें असतां मानव समाज शांतीनें राहू शकेल, अुत्कषे पावेठ, परमतत्त्वाठा ओळ शकेल, हे दिंदुधर्मानें केव्हांच नको करून टाकलें आहे. “ स्वल्पमप्यस्य धमेस्य त्रायते महतो भयात्‌ । ? ( जोडा स्वल्पाहे हा धमे तारी मोठ्या भयांतुनी,) “ न हि कल्याणकृत्कः्ेद्दुग्ति तात गच्छति ? जिवंत ब्रतोत्सव २८ ५ कल्याणकारी कोणीहि दुगेतीस न जातसे, ) " धमा रक्षात रक्षित: |? ( धर्माचे रक्षण करणाऱ्याचे धमे रक्षण करता ) अजी श्रदया किंवा अनुभव या धर्माने नोंद करून ठेवला आहे. तरी हिंदुधमं हा प्र्वारपरायण ( मिशनरी ) धर्म नाही. आपल्या धर्माचा जगांत प्रसार करावा असा हिंद॒धर्माचा आग्रह नाहो. हिंद हा आपला 'वम स्वतःच्या आचरणांत अतरविण्याचाच प्रयत्न करोत असता. त्यांत त्याला सफलता मिळाळी तर त्याचा प्रभाव शेजाऱ्यावर पडणारच. प्रभाव पाडण्यासाठी मुद्‌ंदान प्रयत्न करणें यांत अतावीळपणा आणि घाओ आहे, म्हणजेच जीवनाचा कच्चेपणा आहे, असें समजून हट द्या अधिक प्रयत्नपूवेक आत्मशुद्‌धीच करीत राहील. सामाजिक ।६दुधम म्हणजे हीं सनातन तत्त्वें आपल्या विशिष्ट समाजाला अनुकूल करण्याचा परग्रत्न. दुसऱ्या सनाजाला होच तत्त्वे वेगळ्या रीतीनें आपल्या जीवनांत आणनां येतील. 'हिंदुधर्मार्ची हो सनातन तत्त्व समाजांत दाखळ करण्याचे अनेक प्रयोग या देहांत झाले आहेत. र्ड सनातन धमे या देशाच्या बाहेर विलकुठ पररलेला नाहो. पसरपिण्याचे प्रयत्न क्धाकाळीं झाले आहेत की नाहोत तें आपल्याला माहीत नाहो. हा ख्ढ सनातनधभे या देशांतूनच नष्ट करण्याचे प्रयत्न झाठे आहेत, हे प्स्यत्न निष्फळ झाले आहेत अवढें आपण जाणतों. पण रूढ सनातन पद्धति सोडून दुसऱ्या पद्घतीने झालेले प्रयोग जगभर चांगलेच प्रसत झाले आहेत. बोट्धधमे हा याला पुरावा आहे, बोद्धधमे हाच अगदीं पाहिला मिशनरी 'वमे दिसून येतो. याच्या अगोद्र 'मेशनरी काये झाले असलें तर त्याचा आपल्याला नक्की माहेता नाहीं. वरणे- व्यवस्थायुक्‍त जीवनधमे प्रचारक होऊंच शकणार नाहीं असहि वाटतें. ( ' जीवनधमे ? म्हणजे केवळ मनाने मानण्यासाठी रचठेला धमे नव्हे तर जगण्यासाठी तयार केलेला धम. ) बौद्ध आणि जैन धमात पुष्कळ भेद आहे, तरी दोहोंत साम्याहे कांहीं कमा नाहीं. दोन्हीहि मिशनरी धमे होण्याला लायक आहेत. दोन्ही विश्वधमे आहत. स्यादूवादरूपी बोद्घेक आहिसा, जीवदयारूपी नेतिक अहिंसा, आणि तपस्यारूपी आत्मिक भाहिसा ( भाग म्हणजे आ(महत्त्या-आत्म्याची हिंसा; तप म्हणजे आत्म्याचें रक्षण- आत्म्याची आहेसा. ) जो घारण करूं दाकतो त्यालाच विश्वधर्मी होतां येईल, तोच अकुतोभय असा विचर दाकेल. “ यस्मान्नोद्विजते लोको लोकानोदावेजतेच य: ।? ( जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते ) हें वणेन त्यालाच लाग पडण्याजोगे आहे. २९ महावीर जयन्ती ही प्रस्थानत्रयी बरोबर बाळगल्याने सगळ्या जगाची यात्रा होण्यासारखी आहे. आत्म्याच्या शोधांत हेच पाथेय अपयागीं पडण्याजागें आहे. >९ > >< >< मिशनरी धर्माने तत्त्वाच्या बाबतींत अकनिष्ठ राहावें पण आपल्या ख्पाविषयो आएरह्‌ ठेवूं नये. ' देश तसा वेंष ' हा नियम धर्मालाहि-विशेषेंकरून विश्रधर्माला- लागूं करतां येण्याजोगा आहे. विश्रघमे खरोखर विश्रघम असेळ तर ता. आपल्या. नांवाचाहि आग्रह ठेवणार नाहीं. बोद॒धधर्माची कितीतरी रूपें झालेलो आहेत. >< > > >< विश्रघमे एकच असावा असें मानण्याचे कारण नाहीं. अखाद्या खोलींत ठेवलेले चारपांच दिवे जसा औपापला प्रकाश खालींत सर्वत्र पसरून टाकतात, सबंध खोलोचें राज्य अपभागतात, आणि तरीसुद्धा स्वतःचे व्यक्तित्व ठेवू शकतात, तसे अनेक विश्रघमे अकाच वेळां सगळ्या जगाचें राज्य अपभोगं शकतील. 'धमात द्वेष वा मत्सर कोठून असणार ? अका म्यानांत दोन तरवारी राहाणार ना्हत, एका दरवारांत दान मुत्सद्दी कारभार करणार नाहींत, पण जगांत एकाचवेळी वाटेळ तितके धम मात्र साम्राज्य चालवूं शकतील, कारण धम हा अह्सिक्रच असणार. धमे म्हणजेच अद्राह. जये धर्माधमामध्यें झगडे चालतात आणि संध्यावळार्चा अत्पुकता दिसून येते तेथें धार्मिकता राहिलेली नाहीं, धर्माच्या नांवानें अधने शिरजारा दाखवीत आहे, धर्माचे वये कपीण झालें आहें असें समजावें. अशा स्थरितींतून जगाचा उद्धार धमेवीर असेल, हावीर असेल, ताच करूं शकेल. अहिंसेचे संपूण स्वरूप आपण समजून घेतलें पाहिज. आटिसा हा महावीराचा धम आहे, सगळ्या जगताठा जिंकण्याची आक्रांक्षा बाळगणाऱ्या जिनेश्‍वराचा तो धम आहे. जगाच्या अखाद्या कोपर्‍्यां तहि जावर हिंसा वास्तज्य करीत असेल तोंवर हा. आहिंसाधमे पराजितच आहे. कातिमरीत्या भरणपापण देऊन स॒क्ष्म जंतंना जगाविणें अतउड्यानें आहिंसाधर्माला संताष हेऊं नये. महावीराप्रमाणें साऱ्या जगाचे दुःख-पांची खंडांचें दुःख-महावीरानें पाहिलें पाहिजे, आणि आपल्याजवळचे सनातन आषध त्या त्या ठिकाणीं पोचते केळं पाहिजे. महावीराच्या अनुयायांनी हृद्याचो विशालता आगि अत्साहाचें शाये अंगी बाणवून घेऊन सवेत्र विचरळें पाहिजे. संग्रामांतील वार गा्त्रास्त्रे घेझून धां वेळ. अहिंसेचा वोर आत्मडदिधे आणि करुणा यांनीं सज होअन घां वेल. जिर्वत ष्रताोत्सव ३० *£%/"% €£०€' “ ५ ४१% ४० “*//* /१. ४% €% “४१ अ" %८//% ”/ २५” “%*“€£ “” “६ २९५४१ "७ */२४ ।**%४% % ४ पी € £* /%/ ॥% /२. ८7 साऱ्या जगाचा “ अपासरा ? ( जैन सांधुचा मठ ) बनविला गेला पाहिजे. लहानशा अपासऱ्याचा कितीजणांना आदरय मिळणार ? ७१०-४-२४ महावीर जयंती चेत्र शु. १३ ( दिवस या दिवशीं अषभदेव, पाश्‍्वनाथ, महावीर, नेमानाथ वगेरे तीर्थकरांची माहिती द्यावी, आणि मनुष्येतर प्राणीसुद्‌थां मानवजातीचे लहान लहान भाअन्न आहेत, त्यांना दुःख देऊं नये, त्यांचेहि भठे अिच्छावें आणि भलें करावे, कारण आपण त्यांचे पुढारी आहेंत, अित्यादि विद्याथ्यीना समजावून द्यावे. दुसऱ्याला कमीतकमी पीडा देऊन जें जीवन जगतां येईल तेंच अुत्तम, ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवावी. अहिंसा हेंच अम्रत आहे, अपरिग्रह हीच इरीमंती आहे, हा या दिवसाचा विशिष्ट बोध आहे. लोकांचा हनुमान - ( चेत्र बु. (५) हिंदुधर्माची अशी कांहीं खुबी आहे कीं, त्यांतील चित्ते लहानमोठ्या, शिकषित- अशिकिषत, उच्च अभिरुचीच्या तशाच भोळ्याभाबड्या सर्वेच लोकांना प्रिय व्हावी अद्ी रेखाटलेली असतात. “2 माणसांना माणसांविषयी जसा राग-द्‌वेष असतो तसा मनुष्येंतरांविषयां नसतो. “पडठुपक्ष्यांच्या बाबतींत आपला समभाव स्वाभाविक असतो. त्यांच्यासंबंथो एकतर कोतुकभाव असतो, दयाभाव असतो किंवा अपेक्षा असते. पण इर्षा, मत्सर, ट्वेष असें मिकर आणि हीन भाव मुळींच असत नाहींत. म्हणून पुराणकारांनां कित्येक आदराची चित्त. पशु-पक्ष्यांच्या रूपाने रेखाटली आहेत. आदश व्रद्षचारी, आददा सचिव, आदरा भक्त-सेवक, आणि निष्काम समाजहितकर्ता. अशा हनुमानाचे चित्र इतके भग्य़ आहे कीं घनुष्यकोटींत ते वास्तविक वाटणार नाही म्हणून वाल्मीकीनें .त्याठा वानराचें खूप दिलें. ' वा-नर ? म्हणजे खालच्या प्रथाचा नर. पण हनुमाना- च्या बाबतीत मात्र तो नरररेष्ठांतहि उरेष्ठ आहे, ' वद्थिमतां वरिष्ट ? आहे. वाज्मीकीने याच गणांचा अत्कषे मनुष्यांत दाखविण्यासाठी लक्ष्मण रेखाटला चौदा वर्पेपयेत त्यानें कंदमूलफलाह र करून व्रह्मचये पाळठें. राम-सानची सेवा त्यानें अनन्यनिष्ठेने केळी, पण तो पडला माणूस. त्याळा सौतेचा ठपका सहन करावा लागला. भरतहि असाच आदी राजसेवक, राजभ'्त. भरतापेक्षां श्रेंठ असा व्हाईसराय ५ राज-प्रतिनिचि ) कोणी पाहिला नाहीं. पण तोहि माणूसच पडला. म्हणूनच वेकेयाने त्याच्याविषयी हलकी कल्पना बांधून दशरथाकडून त्याच्यासाठी राज्य मागून घेतले. ता मनुष्य होता म्हणूनच केकेयी त्याचा असा अपमान करूं डकली. हे सोडून दिलें तरी आदश बंधु लकष्मणसुद्॒थां अक वेळ-अकच वेळ कां होओना-भरतः< विषयी सादक झाला. माणसामागसांत आतां याहून श्रेष्ठ संवच कोठून आणावा £ जेवत ब्रतोत्सव हि. अशा रीतीनें हार पावल्यानंतर मनुष्याची माती टाकून देअन वाल्मीकीने वानरा- ची माती हातांत घेतली आणि त्यांतून हनुमान बनाविला आणि येथें मातर तो यशस्वी झाला, .. वाल्मीकीनें हनुमानाला वानर बनांवलें आणि बहुजनसमाजाच्या स्वभावांत असलली वानरग्रृत्ति त्यानें जागृत केली. हनुमान वानर आहे ही गाष्ट पकडून धरून लोकांनी वाल्मीकिरामायणांत नसठेल्या अशा कित्येक गाण त्यावर रचल्या आहेत, वाल्माकि- रामायण, अध्यात्मरामायण, आनंदरामायण, अद॒भुतरामायण, सीतारामायण, तुलसी- रामायण, का"वासरामायण, कॅबनरामायण, मंत्ररामायण, परंतु रामायण, दामरामायण, अशीं अगाणित रामायणे आहेत. प्रत्येक्ांताल हनुमान वेगळा आहे. जशी कर्त्यांची भूमिका तसा त्यांतला हनुमान. लोकांना चाळ आवडतात. मुलांना कृतांत तर मोठ्या माणसांना स्मरणांत कां हाओना, पग चाळे हे पाहिजेतच. आणि म्हणूनच लोकांनां हनुमानाच्या नब्या नव्या आवृत्त्या काढल्या आहेत. अशा रीतीनें हनुमान लोकमान्य झाला. पण त्यासाठ त्याठा क्हि पुष्कळ सहन करावे लागले आहेत. कुठें आपला राजा वचनदुवेळ झालेला पाहून त्याची खरडपट्टी काढणारा तो सचिव हनुमान आणि कुठें रावणाच्या नाकांत आपल्या दोपटीचें बारीक टोंक घाळून त्याला शिंक आणून मुकुट खाठां पाडणारा मकेट हनुमान. प्रजारंजक राजाला लोकांचे पुष्कळ सहन करावें ठागते, प्रजासेवक लाकनायकाला प्रजेच्या भक्‍्तीखाठी सांपडून दुदेशा करून घ्यावी लागते; लाकमानसांत महात्म्यांच्या जशा चित्रावेचित्र आवृत्त्या तयार हातात, त्याचप्रमाणें राष्ट्रीय वा धार्मिक ग्रंथांना-प्रजञेच्या आदशानाहि-लोकसुलभ विृतींनी हेराण न्हावं लागतें. पण यांतच त्यांची झुपयोगिता सांडविलेली आहे. यांतच त्यांची सावेभोम लाक. मान्यता भरलेली आहे. यांतच आद्शोचें चिरंजीवित्व राहिलें आहे. २ हनुमान स्वतःला रामरोवक मानीत होता. रामाने कधाकाळां स्वतःला हनुमान- स्वामी मानलें आहे £ रामाच्या हृदयांत हनुमानाविष्यी काय भाव वास करीत असेल बरे ? पुढारीपणाचा ६ पितृवात्सल्याचा ? बंधुप्रेमाचा : १ कृतज्ञताबुट्धीचा £ ३३ लोकांचा हनुमान नारदांना एकवेळ ही शंका उत्पन्न झाली. नारद उठळे आणि निघाले रामालाच विचारायला. नारद त्वतःच पडळे जगाचे बातमीदार, तेव्हां दुसऱ्याकडून मिळालेल्या बातम्या त्यांच्या काय कामाच्या ! प्रत्यक्षच मुलाखत घ्यावी याहून उत्तम ते काय £ पण बिचाऱ्याला त्याच दिघर्श कटु अनुभव आला. हारपाळ कांही आंत जाऊं देईना ता म्हणाठा की “ महाराज रामचंद्र पूजेला बसले आहेत. याचेळी आंत जातां येणार नाहीं. पूजा संप द्या मग खुशाल आंत जा. ” आश्चयेचकित झालेठे नारद मुनि मनांत विचार कू लागटे-राम म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर, तेलोक्याचे स्वामी, ब्रह्मदेव चारी वेद गाऊन थकला तरी रामरहस्य त्याला समजलें नाहीं, योगीराज वांकर हला- हल प्याला तेव्हां रामनामानेच त्याला झांति मिळाली. असे हे भूतनाथ आणि शरण्य. उरीरामचंद्र, हे आणखी कोणाची बरें पूजा करीत असावेत € नारदांना अपमानापेक्षां कुतूहळ अधिक असह्य झालें. एक एक पळ म्हणजे त्यांना युगासमान लांब वाटूं लागले. शेवटीं एकदांची परवानगी मिळाली. आंत जाअून पाहातात तों काय ' कितीतरी संदर सुंदर सोन्याच्या मूर्ता पुढें ठेवून रामचंद्र आरती करीत आहेत. तेहतोस कोरी देवांपेकीं कोण बरे असे हे धन्य देव की ज्यांची उपासना स्वतः प्रभु रामचंद्र करीत आहेत ६ नारद्द डोळे ताणून ताणून पाहूं लागठे... ..- अरें, हें काय £ हा तर लक्ष्मण, हा भरत आणि त्यांच्याहिवर बसविला आहे तो कोण £ भक्तराज हनुमान. आश्वये ! आश्चये ! नारदांना कितीतरी वेळां भगवंताची सहक्ञ नामें गायिली होती, पण “' भक्‍ताचा भक्‍त? हँ ओश्वराचे नांव त्यांनीं कथाच अकलें नव्हतें ! आणि जेव्हां नार पानी हनुमानाच्या शोजारींच असलेली उभ्या शेंडीची लहानशी पूर्ति पाहिली तेन्हां तर बिचारे लाजेने चूरचूर होअन गेले आणि मुलाखतीचे प्रश्न न विचारतांच संच्छित्रसंशाय होअन स्वारी तेथून माघारी फिरटी. हनुमानजयंती चेत्री पोर्णिमा १ दिवस मुलें आणि तरुण या सणाला आपला सण समजतात. रामभक्त, रामसेवक वाल- ब्ट्ह्यचारी; “ बुद्धिमता वारेष्ठ' असा हनुमान हाच विद्याथ्योचा आदश बनू शकतो. श्रीरामचंद्र अवतारकाये संपवून निजघामाला गेळे; पण हनुमान निरपेक्ष निरलसपणें न्न्न्रे जितंत व्रतात्सर ३४ रामकार्य चालविण्यासाठी चिरेजीव हाऊन मार्गच राहिला आहे. आपल्याठा अवश्‍य ती सवे प्रेरणा विद्याथ्यौंना आये हनुमानाच्या आदर्शामधून घेतां येण्याजागी आहे. रा दिवशीं शाळेच्या कायेवरमांत खेळ, कसरत, आणि विशेषेकरून मलखांब झाणि कुस्ती ठेवली पाहिजे. समाजांत जाऊन काम करण्याची संधी असेल तर या दिवशी कांहींतरी संवेचे क्षेत्र नांगरलें पाहिजे. आखाडे नसतील त्या ठिकाणीं आखाडे स्थापणे, गरीब विद्याथ्यांना गायीचं दूध मिळावें म्हणून फंड काढणे अत्य़ादि कितीतरी करतां येण्याजोगे आहे. हनुमानजयंतीच्या दिवशी शिजविठेले कांहरहि खायचे नाही असा कायेक्रम, प्रकृतीला अनुकूल असल तर, ठेवतां येण्यासारखा आहे. भीष्माष्मीप्रमाणें या दिववींसुदृर्धा- व्रह्माचर्याची महत्ता विद्याथ्याच्या मनावर ठसाविठी पाहिजे. कार्तिकस्वामा आणि हनु मान हे वज्रकाय सेनापती झालें याचें कारण त्यांचें कायावाचामनसा व्रह्मचये हेच आहे, ही गोष्ट विद्यार्थ्याना समजली तर या सणाचे सार्थक झालंसें म्हणतां येईल. इनुमानाला रुओच्या झाडाचे फूल आवडते म्हणतात; ब्रह्मचाऱ्यांना अशांच फुलें भावडायची ' य) दिवशी वानरसनेळ' भापलं संमेलन ठेवतां येईल. परशुराम आणि बुदध ::१०८ ( वेक्षाख शु २) द्रौपदी आणि सीता हे जसे वेगळे चेगळे आददो आहेत, तसे राम आणि कृष्ण हे पण वेगळे वेगळे आदश आहेत. प्राचीन काळापासून आपण या दोन आदरो- मधील साधम्ये आणि वेधम्ये, साम्य आणि वेषम्य पहात आलों आहों. शेवटी आपण दोन्ही आदशोतील सार आपल्या जीवनांत अतरवून त्या दोहोंचा समन्वय करून टाकला आहे. ज्या दिवशी अशा समन्वय आपण केला त्याच दिवशी ' रामकृष्ण? हे सामासिक नांव आपल्याला सुचलें. राम म्हणजेच कृष्ण, शांता म्हणजेच दुर्गा, शिव म्हणजेच रुद्र,-जनादेन म्हणजेच विश्वंभर, टॅ ज्या दिवदी आपल्याला प्रतीत झालें त्यादिवशी हिंदू तत्त्वज्ञानाला समाघांन मिळालें. तात्त्विक शोधांत एक पूर्णविराम झारा; पृर्णीवेरामापासून नवें वाक्‍य सुरूं होते. दोन आदशोच्या विवाहाने नवी स्माष्टे उत्पन्न होते. परशराम आणि बुद॒ध दाघेहि विष्णूचे अवतार मानले जातात. पण कल्यना- क्षेत्रांत सुदंधां आपण त्यांना कर्धा काळीं जवळ जवळ आणले आहेत का १ षरड्राम भाणि बुद्घ ! दोघांमध्ये साधर्म्याचा किंवा वेधरमर््याचा कांहीं संबंध तरी आहे ? परशुराम ब्राह्मण क्षात्स्यि आहे; भगवान बुदूध क्षत्रिय ब्राह्मण आहे. परशुराम ब्राह्मण असून ख्रुट्॒घां त्याने मन्यू ( क्राधा )ला मोकळीक देऊन शरीरनबळाचाच अव- रुन केला. ज्ाक्यमुनीने राजवंशी असूनाहे क्षमेला प्रघानपद देऊन आत्मिक्र बलाचा शोरव वाढावेला. परशुरामाला क्‍्षात्रिय-सत्ता प्रजापीडक वाटली. औश्वराने मनुष्याला दोनच बाहू दिले आहेत, आणि तेहि आुद्योग करण्यासाठीं. क्षत्रिय जर सहस्रबाहु बनला आणि प्रत्येक बाहूने जर शस्त्र धारण केलें तर दींन समाजाने जावें कोटे ? क्षात्रय हा रवषणासाठी आहे; तोच जेव्हां प्रजाभक्षक बनतो तेव्हां प्रजेचे रक्षण कोण करणार £ परशुरामाला वाटलें कों क्षत्रियाचा शास्ता ब्राह्मण आहे. गाष्ट खरी, पण क्‍्षत्रियाला शासन करतांना ब्राह्मणाने आपलें ब्राह्मण्य मात्र सोडतां कामा नये. परशुरामाने हातांत माठा परश घेऊन सहस्रवाहूचे हात तोडायला सुरुवात कली. चषात्रियांचा लुद्धम दूर करण्यासाठी त्याने क्षात्रियांवर अकवीस वेळा जलम चालावेला. जिर्वत जरतोत्सव ३६ परशरामाने क्पत्याच गुण अंगी आणल हात. क्‍षात्रिय म्हणजे डिपाओऔ; सेनापतीचा हुकूम अषणाचाहे विचार न करतां त्याने कषेळलळा पाहिजे. मातृभक्त परशरामानं पित्याचा हुकूम होतांच मातेचा शिरच्छेद केला. ब्राह्मण हा अश्वर्यापासून लांबच राहातो. अषत्रिय असतो तोच पृथ्वो जिंकतो आणि दान करतो. परड्रामानें ' जिंकणे आणि दान करणें ? हाच मार्गे पसंत केला. आतां चुद्ध पहा. त्यानें राज्याचा त्याग केला, स्वतःच्या शांतीच्या द्वारा मारावर विजय मिळवला, करुणेचा प्रचार केला. परशारामामुळें क्षारेत्य भयभीत झाले आणि आत्मरक्षणा्थ त्य.ना संघबळाचें साम्राज्य स्थापन केले. भगवान वुदघामुळें त्याचे शिष्य निवेर साले, त्यांनीं अभयाचें साम्राज्य स्थापन केलं परश्युरामाच्या कार्याचा परिणाम त्याच्या काळों कितीहि झाला असला, तरी आज तो नसल्यासारखाच आहे. परशुरामामुळें साम्राज्याची कल्पना झद्‌भवली- साम्राज्याच्या कल्पनेने दिाग्विजयाचा माह अत्पन्न केला. आणि दिग्विजयाच्ये कल्पना म्हणजे निरंतर विग्रह. भगवान बुद॒धांनां धम्मपदांत म्हटल्याप्रमाणे जीत हें कठहाचें मूळ आहे. कारण, पराजित व्यक्‍तीच्या हृदयांत अपमानाचें शल्य सलतच राहाते आणि तें जगाला शांत भोग देत नाहो.% भगवान्‌ बदघांची छाप परझ्युरामापेक्रषां खोलहि. पडली आणि न्यापकंहि झाळी. परशुरामाचा मागे हिंसेचा होता; ब॒दघ ,भगवानांचा आहिंसेचा होता. हिसेमध्यें वीय नाहीं. हिंसेनें आजवर चांगल्या तत्त्वांचाह्वि नार केला नाहीं किंवा वाऔट तत्त्वांनाह नष्ट केलें नाहीं. हिंसेनें दृष्ट लोकांच्या शरीराचा नाश केला तसा सजनांच्या शरीराचाहि तितकाच नाझ केला. पण जगांत असलेली सज्जनता आणि दुजनता हिंसेपासन अस्पृष्ठच राहिली आहे. आहिंसेचा विजय स्थायी असतो, पण ता राज्यसत्तेची मदत न घेतां झाला असेलं तर. सत्य आणि सत्ता परस्परविराधी आहेत. जेव्हां जेव्हां सत्याने सत्तेची मदत घेतली तेन्हा तेव्हां सत्य अपमानित झालें आणि अपंग वनलं. सत्याचा शत्रू असत्य नाहीं. असत्य हें अभावरूप आहे, अंधकाररूप आहे. सत्याला असत्याशीं ठढावें ठागत नाही. जेथें सत्याचा प्रकाश पोंचला नाहीं तेथेंच असत्याचा अंधकार असतो. असत्याला स्वतंत्र अस्तित्वच मुळी नाहो. सत्याचा शत्रू सत्ता हा आहे. परशुरामाने सत्तेच्या अँ. ज्य वेर पसवात दुःख सेत पराजिता अुपसता सुख सात हत्वा जयपराजय ।। ३9७ परशुराम आणि बुदूध दूवारा-शरीरबळ!चा प्रनाव पाडून सत्याचा म्हणजे न्यायाचा प्रचार वरण्याच; प्ण्यत्त्न केला. वद्ध भगवानाच्या अनुयायांना सुद्‌ घां साम्राज्याच्या प्रतिष्ठेचा पाबा घेझन सत्याचा प्रचार करण्याचे योजिलें तेव्हां सत्य हे लज्जेनें संकुचित झाले. परडारामाच्या न्यायनिष्ठेचे आणि बुद्ध भगवानांच्या अवेरनिष्ठेचें मोलन झालं पाहिजे अश्षी वेळ आज आली आहे. मनांत यत्‌किंचितहि द्वेष किंवा विष न ठेवतां भन्यायाला तोंड देणे, सत्तेशी दोन ह्यात करणें हाच आजचा युृगघम आहे. हाच सत्याग्रह नव्ह काय : 1 की, ह अक्‍षय्यतृतीया ( परशुराम जयंती ) वेश्ाख ञु० ३ -॥- दिवस अकषग्यतृतीया हया कृतयुगाच्या आरंभाचा दिवस आहे. या. दिवर्शा, सत्य आणि भहिसची मामांसा करावी. शेतकऱ्यांचे वषे या दिवसाप'सुन सरू होते. म्हणून इरम- जीवनाच्या महत्त्वाचे आज निरुपण करावें. अक्षग्यतृतीयेपातून झाडांन नियामित पाणी पाजण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शेतीला अनुसर्न या दिवसाचा कांही कार्येवरम ठेवतां आठा तर ठवावा. उरमजीवी, बद धिजीवी, भांडवलजीवी आणि मिकक्‍्षाजीवी लोकांच्या नीवनाच्या तारतम्याचें या दिवशां खप विवेचन करावें. | दर अमावास्येला समुद्राळा भरती येते खरी पण चैत्रो अमावास्य़नंनर सणाऱर्‍्या भक्षष्यतृतीयेची भरती दुसऱ्या सवे भरतींना मागे टाकते असें म्हणत!त. हाच दिवस परश्रामजयंती चाहि आहे, परश्रामाचें चरित्र जाणल्यानंतर्त २रीाराम- चंद्रांच्या अवताराचे रहस्य लक्षांत येऊं शकेल. ब्राह्मण आणि कपात्र्य यांच्या मधील झगडे मिटवून दोघांना विश्रकल्याणाकडे वळविण्याचे काम उरारामचंद्रांना केलें; पण हे झगडे कशा प्रकारचे होते, कुठवर चालले हें सवे आपल्याला परठाराम!च्या चरित्या- .मधूनच मिळूं केल. क्‍षात्रियरवताने कुंटे भरून काढणारा परठाराम ह" बाह्वाणधर्माचा भधःपात सचविता. धर्ममाणे दोकराचाय :: १९ ( वेक्षाख ब्रु० १०) य़ा काळकाळांतील याज्ञवल्क्य आणि व्यास म्हणजे आपले शंकराचाय. “ मुहूर्त न्वलनं उरेयः नच धूमायितं चिरम ” ( कषण भडका उत्तम वाटे । धुमसणें नको चिरकाल ॥ ) हा जणं त्यांचा जीवनमंत्र हाता. बत्तीसान्या वर्षा हिमाल्यांत दह झोहून परमात्म्यांत विळींन हाणाऱ्या या संन्याशाची विभूति हिमालयाहून यांत्कचिताहि कग्ना नव्हती. काळे फत्तर आणि आुभ्र वर्फ यांखेरीज जेथें कांहोंच मिळायचे नाही अशा हिमालयाच्या शाभशीं शंक्रराचायीच्या अद्वत वदांताच्या तत्त्वज्ञानाचा तुलना करतां येंओल. अनस्पतींना ज्या ठिकाणा कांहॉहि अवकाश नाहा अशा हिमालयाभधूनच वनस्पातिसशाच्या आणि म्हणून प्राणिमात्रांच्या माता सिंधु, सतलज, गंगा, यमुना, शरयू आणि वरद्वापुत्रा यांसारख्या नद्या जशा निघतात आणि देशाला समृद्ध करतात त्याचप्रमाणे शंकराचायीच्या अद्वेत सिद्धांतामधूनच ज्ञान, भक्‍ति, कम आणि आुपासना- ₹पी नद्या वाहातात आणि हिंदुथमालळा आजचे बहुरूपी सहृदय आणि संघाटेत शप देतात. शंकराचायाच्या चरित्रांत करुण आणि अद्भुत, वीर आणि आंत सवेच रस भरलेले आहेत. शंकराचायौची मातृभक्ति त्यांच्या प्रखर ज्ञाननिष्रेहून यत्किचिताहे अुतरती नव्हती. वासनांवअर विजय मिळवणारा हा वेराग्यवीर हद्यधर्मांचा द्रोही माला नव्हता. शहाण्या लाकांना भ्याड बनून संन्यासधर्माला दिंदुथमातून रजा दिली हती. या संन्यासधर्माचा शंकराचायोना पुनरुद्‌धार केला, आणि संन्याशांचे दह्या वेगवेगळे पंथ स्थापन करून दिले. संन्याशांच्या रूढ वर्माला खंटोवर अडकवून त्यांनां आपल्या प्रातेच्या अंतकाळी तिची सेवा केली आणि तिचें ररादूथहि केलें. भेदमात्राचा नाश केला अपूनसुद्घां भक्‍तिमार्गाच्या ओलान्यानें हिंदुघर्माला त्यांनीं सजीव केलें. आणि या जगताला मायारूप ठरवूनहि याच जगताची धमेसंस्था संशुद्ध केली, तिचें संघटन ..1 ३९ धममाणे शंकराचाये पुरी, बद्रीनाराग्रण, द्वारका आणि उांगरी ग्रा चार कापऱ्यांना वार मठ स्थापून दोकरा चायोनी थमाचें अब्ययन, वर्माचा प्रचार उण घम -ज्यजस्थची रचना चालती करून दिली. आपल ळाक रइंकराचारयीच्या अद्वेत वेदांताच्या दादोनिक आणि तार्किक आाजूचाच फकक्‍न अभ्यास करतात. अदवेत म्हणजे गरीव-उर[मंत य्रांच्यामधील अभेद, पापी- पुण्यवान यांच्यामधील अभेद, स्त्रो-पुरुष य़ांव्यामधीळ अभेद, जावात्मा आणि परमात्मा यांच्यामधील अभेद, सवे प्रति्टितांमवील अभद, या. अदवताच्या बाजचे महत्त्व आयळे ठोक लक्षांतच घेत नाहीत हा दुःखाचा गाण आहे. अर्वताच्या सिदथांतावर रचलेले समाजशास्त्र आपण कोठ भजून अत्पन्न केलें आह मायावादाचा परिणाम म्हणन आपल्यावरील जबाबदार विसरण्याअवर्जा लाक जर आपलें दुःख विसरतोळ, आपला दुबळपणा विसरलील, दुसऱ्यांना केलेला अपकार आणि अपमान विसरतीलळ आणि हे सवे मायारूप आहे अस आळखतील तर किता उरं चांगलें होओल ? सवीचा आत्मा अकच आहे. याविषर्यी ज्याना अका नाही त्यानो आतां हँ जाणले पाहिजे को सवोचे मन आणि द्दद्यसुदघां एकच आहे. , सुखदु:ख, हित-आहित, अर्नात आणि अवनांत अशा सवे पारास्थतींत आपण जगाशे| जाडलेले आहांत, अकरूप आहोंत, एवढे जर मनुष्यजातीने समजन घेत दर अहिक णि पारछीक्रिक असे दोन्ही नोकक्‍्ष साधणोल. य़ा गीतीने पाहिल रर अोकराचायाच काम येथून पुढे सुख व्हावयाचे आहे. १4 श्र >; / गंगाकांठीं उत्तराखंडांत असलेलं इरोनगर सिद्थपाठ म्हटले जात. ग्रा ठिक'ण; केलेले साधना फुकट जाते नाहा आणि ती शीघ्रफलदायी असत. देवीभागवतांत य स्थानाचे माहात्म्य पुष्कळ सांगितलं आहे. पूर्वी येथे ठरोचकर ज्यावर कारलेलें आहे अशा एकरा दगडाची पूजा हात असे. प्राचीन काळीं ग्रा स्थाना राज एक नरम डात असे म्हणतात. आद्य शंकराचाय जेव्हां उरानगरला आले तेव्हां. मनुष्यवधाचा हा अनाचार पाहून त्यांची धमभावना खवळली. यांनीं अक पहार घऊन दो उरीचकराचा! दगड उलरविळा आणि आज्ञा केली को, आजपासून नग्मध बंद, प्रस्थानत्र्थीवर न'ण्य़ लिडून आणि नितांतरमणाय अश स्तात्र "लिहून शंकरा- चायौनीं हिदुधमाची जी सेवा केली आहे. तिच्यापेक्षा हो नरमेध बंद करण्याची सेव! जिवंत व्रतोत्सत ण झुच्च आहे याविषयीं कोणाला शंकरा आहे काय भाष्य लिहिण्याला वृद्धिवैभव लागतें; स्तोत्र रवण्याला भक्ति नसठी आणि केवळ कल्पना-आद्रास असला तरी चालते; पण अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली घानक्री रूढी कडच्या समाजाच्या विरुदूच लाअन एकदम बंद करायला लावायची म्हणजे त्यासाठीं तपस्तज, धमेनिष्टा आणि हृदयसिद्धीच अवशय आहे. नरमेघ बंद केल्याची ही हकिकत जन्हां मी अकठी तव्हांपासन शांकराचायांची ठेंगणी आणि स्थूल मूर्ति-भगवी वस्त्रं, स्दाकपमाळा आणि भस्मविलेपनाने मोडत चव आगलात्‌ मोडत अशी मूर्ति-डोळ्यांपुद्दन हृळतच नाही. कमंक्रांडी निदेय शाक्त चहे- चाजूंनी हाहाःकार करीत आहेत, आणि त्यांच्यामध्ये हातीं पहार घझून ती संन्यावा!ची मूर्ति उभी आहे; अक्ताहि ' कमे ',वीराला जवळ यायची हिंमत नाहीं; आणि हा ज्ञान- धीर तपस्वी थरथरणाऱ्या ओठांनी अंकेकालळा अथवा सर्वाना मिळून शास्त्राथे करण्या- साठीं आहूवान करीत आहे; पण कोणाचीहि बृद्धिप्रभा या धमेमूर्ति, दिर्गजर्यी संन्याशापुढें आपलें तज पाड डाकत नाही. “ बह्मणा भगवन्तो यो वः कामयत स मा प्रच्छतु, सर्वे वा मा परच्छत, या वा कामयत॑ त॑ वः पच्छामि, सवन वाव: प्रच्छामीति । ते ह्‌ ब्राह्मणा न दपु: । ” भेदामध्ये अभेद पहाणें ही गीतेची शिकवण इंकराचा्यॉनीं टिंदूंच्या अुपासनेंत- सुद॒धां संपूणेपणें विणून काढली. नेहतीस कोटी देवदेवीनींसुद्धां पोट न भरणाऱ्या आपल्या लोकांनीं आये-अनाये, स्वदेशी-परदेशी, नवें-जुने, चांगठे-वाओट, देव, पीर, भूतम्रेत वगरे अनेक अपास्यांची खिचडी केली होती. या सवामघून पांच देवांचे भायउन यसवून बाकी सर्वे दवदेशी म्हणजे या पांचांचेच अवतार आहेत असें ठरवेन शकराचायोनीं व्यवस्था करून दिली कां, या पांचांमघून वाटेल त्या अष्टदेवतेची पजा करा पण तिच्याभोवरञी बाकीचे चार देव बसवूनच हदी पूजा 5हावी. पंचायतन पूजेत सवे देवांचा समन्वय आणि अभेद त्यांनां सुचाविळा त्या दिवसा - पासून हिंद अपासनापद्धर्तीत समन्वय आला आणि विग्रह मिटला. सवै-समन्वय झाणि अभेद ही श्रोआययशंकराचागय्रोची हिंदुधर्माला मोठ्यांत मोडी देणगी आहे. बुजुन पेट रांकरजयंती वेश्याख शु० १० -॥- दिवस अदवेतासिद्धांताच्या दार्शनिक द्टीनें हा सण साजरा करावयाचा नाही. यांत सचे मताच्या लोकांना भाग घेतां यावा अशा रीनीनें तो साजरा झाला पाहिजे. शरी- योकराचायाची धमेनिष्टा, औश्ररपरायणता, शास्त्राध्ययन, आणि हिंदुधमांत नवी व्यवस्था आणण्याची त्यांचा शकत अत्यादामुळें त्यांचे काये आखिल जनतला बाधप्रद असं झालें झाहे. या दिवशीं शंकराचार्याची आणि अितरांचीं स्तोत्र गाण्याचा आणि त्यावर विवेचन करण्याचा कार्यक्रम ठेवावा.. सामाजिक आणि राष्ट्रीय अद्‌वेताच्या दषीने बराह्मणापासन अंत्यजापर्यंत सवाचा आत्मा सारखाच आहे. थाविषया विवेचन हा या दिवसाचा मुख्य कायेक्रम असला पाडेजे. इश्वराची उपासना हेच सत्य, आणि छगाची उपासना हा मायामोहृ आह याविप्मी मतभेद असणार नाहींच. या दिवशी मोहमुदगर स्तात्र गावे णि त्याच्या प्रसंगांचं वणन कराय, बोधिजयंती :: १रे ज्ञ ( वेशाख शर. १५ ) १ बोधिप्राप्त. महत्प्रयासाने कोलंअसाने अमेरिकेला जाण्याचा रस्ता शोधून काढला. आपल्याला कांही आतां द्दे प्रश्नास करावे लागत नाहीत. महत्प्रयाानें भगीरथ गंगा घेअन आला. आपल्य;ला कांही आतां हे श्रम करावे लागत नाहींत. अकानें कष्ट केले, जगाला लाभ झाला. कृतज्ञतापूर्वक त्याचें तमरण करणे, त्यांचें इरादध करणें याहून अधिक कांई| आपल्याला करावयाचें अरत नाही. या भवचक्रांतून सुटून जाण्याचा रस्ता वेशाख शदध पूणिमेच्या दिवशी शाकय- मुनी गोतमानें शाघून काढडा. आणि तो बुद्ध झाला. आतां चिंता करण्याचें आपल्याला कांही कारण नाही. तुदथ भगवानाचे स्यरण कून त्यानें दाखविलेल्या ८ अष्टांगिक ? नांवाच्या राजरस्त्यावल्न सरळ चाठत जाणं अवढेंच आपे काम आह. श्रद्धा असेल त( मार्ग दाखविगाऱ्या या अषांचे तर्पण अथवा श्राद९घ केढें तर 1 वरकड. पण मोक्षाचा रस्ता, निर्वाणाचा मागे, स्वर्गाचे राज्य मिळविण्याचे साधन अितके सोपं नाही. वदकाळच्य़ा अर्षनीं हा रस्ता शोघून काडला होता, तरी शाकय- मुनीला आणि महावीराला तो पुनः शाधावा लागला. “ महता काठेन? हा रस्ता पुनः पुनः नष्ट होता, आणि ता पुनः पुनः शाधावा लागतो. युगायुगालाच काय, न्यक्‍ती- न्यक्‍तीच्या हृदयांत परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो, बोधीला प्रगट न्हावे लागते; आणि तत्पूर्वी प्रत्येक व्यक्तीला माराबरोबर झगडावे लागते, सेतानाशी लढावे लागतें. प्रत्येक व्यक्‍तीच्या वाटेत कामक्रोधादि पारेपंथी ( वाटमारे ) आहेतच, त्यांच्यार्श| दान ह्वात केल्याखेरीज योग प्राप्त हात नाई, बोचि मेळत नाही. प्रत्येकाने आपणहून हा अमृतकुंभ मिळविला पाहिजे; मिळेपयत सावधान राहिलें पाहिजे. बुद्ध भगवान जसे माराबरोबर लढले नसें प्रत्येकाने लढडं पाहिजे. बुद्ध भगवान जसे-- अह्यासन घअु'यतु म दारोर बगस्थमांखं प्रटयं च यातु । ' श्रे बॉघिजथंती ( या ठिकाणा माझं शरीर सुकून जाव, आणि हाडे मांस चामडें याचा लय होवो )-भश्शा निश्चयाने बोधि ( ज्ञान ) प्राप करून वेण्यासाठों ठाण मांडून बसले होते तसेंच प्रःयकानें बसले पाहिज; आणि ज्याप्रमाणें बरच भगवानांना जाथि मिळालें आणि त तृष्णाविराहेत झाले तसें होण्याचा व मोक्ष मिळविण्याचा मार्ग प्रत्येक ज्यक्‍तोला प्रोकळ[ आहे. त्या मार्गाने जाणें हें प्रत्येकाचे कनेन्य आहे आणि जेज्हा त्या मार्गानें आपल्याला बोधि मिळेल तेव्हांच आपल्या हृदयांत, आपल्या जोवनांत आधजयंता चा खरा अुत्सव द्वोओल. तोपर्यंत विश्रास रड करुण्यासाठो, इरदघात्रक्षारा मेचन करण्यासाठीं चुद्ध भगवानांच्या याघजयतीचे आणा स्मरा करू प्रा. मे, १९३८ २ भगवान गुदध 4 श्र हिमालयाच्या पायथ्याशी, नेपाळळ्या हृद्दात झपिलवस्तु नावाचं एक लहानसे राज्य होतें. तेथें कोणी राजा नव्हत्ग. तथीळ शाक्य लोकात जो काहो माठो मोठी घराणीं होतीं त्या घराण्यांचे पुढारी मिळून भापळें एक लहनसें राज्य चालवीत अतत. या पुढाऱ्यांना “ राजा ? म्हणत. राजा जुड्यादनाल! पराठा साऱ्रार होण्याची महत्त्वा - कांक्षा होती. या राजाच्या राणी मायादेवीनं एक! पुत्राला जन्म 'डळा. गजानं जातक क्‍ततेवावयाल| लावलें, ज्यातिषाबुवांना सांगितलें, ' राजा, तुझ्या नाग्याळा मामा नाही. अरे, हा तुझा मुलगा एकतर साऱ्या प्रथ्वाचा सस्राट हाआल, नाहींतर थमसस्राट होओल. याच्या मनांत वराग्य उत्पन्न झालें तर मात्र हा घमसम्राटच होओल. राजार्ने विचारलें, ' वराग्य कशानं झुत्पन्न हातें : शहाण्या ज्यातिष्यानं सांगितले, ' जन्म, जरा, व्याधि आणि मृत्यु य़ांचे दुःख पाहिल्याने! तर मग भविष्यावर आ[पण मात करू असा राजाने निकचय कला. नुलाला या चार वत्तू दिसूंच नयेत अशा रीतीनें त्याला ठेवं म्हणजे झालें. अन्हाळ्यांतला महाल वेगळा, हिंवाळ्यांतला जेगळा. आणि यावसाळ्यांतला १7 र्‍्याहूनाहि त्रेगळा, घरांत कोणी आजारी, म्हातारा किवा दुमखळेला नाकर'मळायच' नाहा, राजमहालाच्या बागेत शिवत नतोत्सव डय काळ./”"-/0% »% ७७. कटा क झाडावर कोमेजलेलें फूल किंवा पिवळें पडलेलें पान दिसायचे नाही. सगळीकडे सुगॅध संगीत आणि काव्यसाहित्यच असावं अशा रीतीने आपल्या मुलाला ठेवूं म्हणजे झालें. पुत्र गोतम अश्या स्थितीत राहिला. पण अश्या सुखाने कां कुणा मुखी हाणा झाहे ? त्याला सगळ्या गोष्टींचा कंटाळा वाटूं लागला. लहानपणापासूनच त्याची बुद्धि विलक्षण होती, आणि पुष्कळ वेळां तो गहन विचार करीत बसत असे. बापानं विवार केला कीं मुलाचे लम्न लावून दिले म्हणजे तो ठिकाणावर थेओल. मुलानोददि त॑ मान्य केलें. एका स्वयंवरांत जाऊन आपलें युदेधकोशल्य, वुद्धिकोहल्य आणि कला- कोल्य सिद्ध करून, हा सिद्धार्थ कुमार रूपरमणी यशाधरेशीं विवाह करून तिला घरीं घेऊन आला. बापाला वाटले आतां मुलगा विलासांत चुडून जाओल. पण मलगा विचारांतच बुडून गेला. त्याला वाटूं लागलें, हें जग म्हणजे आहे तरी काय! ज़ आजूबाजूला आहे तें सारे पाकळ पोकळ भासत आहे. मुलाने बापाजवळ मागणी केली कीं मला खरे जग वघायचें आहे. बापाच्या पोटांत धस्स झालें, नाही म्हटलें तर मुलाला दुःख होओल आणि या दुःखाने कदाचित्‌ त्याच्यांत वराग्य झुत्पन्न होओल. आणि होय म्हणावे तर काय होओल परमेश्वर जाणे ! बापाने साळी नगरी शंगारली आणि कोणीहि रोगी, वृदेंच किवा अशक्त मनुष्याने चाहेर पडूं नये अश्शी दवंडी दिली. पण मुलाला पहायचें होतें खरें जग. तो. सगळी- कडे फिरला-सवे कांहीं बघितले, दरवाजापाशी येअन त्यानें सारथ्याला गांवाच्या बाहेर रथ हांकायला सांगितलं. तेथें अक दुबळा, अपंग आणि दु:खाने पीडलेला बृद्धपुरुष त्याच्या पाहाण्यांत आला. त्याला पाहून त्यानं सारथ्याला वचारल, “ छता ! हें काय आहे ६ ' सारथ्यानें समजावून सांगितठें, ' महाराज, हा म्हातारा आहे, रोगी आहे, दुःखी आहे; थाड्या दिवसांनी ह मरून जाआल ! कुमाराने फिरून विचारले, ' असे का? ? छन्न म्हणाळा, ' महाराज, हा जगाचा निय्रम आहे. जे जन्माला आढ आहेत त्या सवाना रोग, दुःख, म्हातारपण आणि मरण हीं यायचांच. ती. टळायची नाहीत. -साऱ्या जगाची हीच दशा व्हावयाची. ? याला कांहीं आषध नाहीं ६ ” कुमारानें विचारलें. कुमाराच्या हृदयांत जन्म, मृत्यु, जरा आणि व्याधाचं हृ दडान तारासारखं घुसले. लहानपणापापूनच जर या गोंष्री त्याच्या दष्टीस पडल्या असत्या तर आपल्या- ४श बोघिजयेती प्रमाण त्याचाह हृदय कठीण बनल असतं. पण आजवर कधांह ' न पाहल्यामुळें कुमाराला तें असह्य झालें. तत्क्षणांच त्याने मनाशी निश्चय केला, " या दुःखामध्यें राहाण्यांत कांही पुरुषार्थ नाही. सारा जनसमाज दःखांत बुडलेला आहे, यावर कांहो औषध असलेच पाहिजे. आणि तें मी शाघून काढणारच. अरे, सगळा देश अशा दारुण दःखांत तापून चालला असतांना चन कसली क्ररायची € वायकाबरोबर प्रणय काय करायचा 2 मुलाचा माह कसला धरायचा ? ( कुमाराला यावेळी एक मुलगाहि झाला हाता ). ज्याचा मा अदघार करू शकत नाहीं, त्याचा पो. उपभाग. तरी कसा घेऊं ? पो माझां ही २७ वर्षे फुकट फुकट घालविली 2 कमाराच्या हृदयांत वेराग्यानें प्रवेशा केला आणि त्यानें घराचा, राज्याचा, पत्नी यशाधरेचा आणि पुत्र राहुलाचा त्याग केला. पिता रडत होता, माता मायादेवी तर: याच्या जन्मानंतर सातज्या दिवशांच मरून गेली होती. सावत्र आओ जी महाप्रजापति ( जी त्याचो मावशीहि होत हाती ) तिनें तर रडून आरडून आकरंद केला. पण कुमार घर सोडून गेला तो गेलाच. अनामा नदीच्या कांडी जाअन कमारानं डोक्यावरीळ लांब लांब संद्र केस कापून टाकले, रेशमाचा कोमल बहुमोल व-त्रे फॅकून दिलीं, आपल्या प्रिय कथक घाड्याची रजा घेतली आणि महाभिनिष्क्रमण केलें पहिल्या प्रथम भिक्षा मागून आणली तेव्हां रात्रीचे शिळे आणि भगदी वाळून गेलेले भाकरीचे तुकडे कांहीं केल्या घशाखाली अतरेनात. राजविलासी जीवन आणि तपस्वी जीवन यांमध्यें दारुण युद्ध चालले. पण अका क्षणांतच तें संपले. त्यानंतर कधीहे हो अडचण नडली नाहीं. गरूच्या शाधांत त्यानें अनेक दिवस काढले. त्या काळच्या समाजामघून आणि शास्त्रामधून जेवढें मिळविण्याजागें होते तेवढें त्याने मिळविले; शिकतां येण्याजोगे हातें तवढें शिकून घेतलें; तरी शांति मिळाली नाही. जगाला शांति देतां येओळ असें औषध हाती आले नाहीं. नानाप्रकारचे योग करून पाहिले, देहदंडन केळे, पण कांही पत्ता लागेना. शेवटीं बिहारच्या धन्य प्रदेशांत, निरंजरा नदीच्या कांठीं तो अनशन तत घेअन बसला. डोक्यांत विचार भट्टोप्रसाणे पेटत ह्दोते. अशदूध विचार जळूं लागळे, जगाचें रहस्य वितळूं लागलें, आणि तपस्व्याची खात्री झाली को यानंतरची यात्रा-अनुभवाची जिवंत नरतात्सव टि यात्रा- अदा] कायाक्‍लशाने. देहाला दू:स्न दशन हाणार नाही, तर मुख आणि द्‌ः्ख साहन मधली जी समान स्थिति आहे त घारण करण्यानेंच पढें जातां येओल. तपस्व्याने पुनः आहार सुरू केला. आसपास गाळा झालिल्या सावकांनीं विचार केला कीं तपस्वी हरला, ढिल' पडला. आतां याच्याबरोबर राहाण्यांत कांहा अथे नाही, सर्व त्याला साहून निघून गोळे. पण तपस्वी आपला धीमेंपरणाने पुढे चाळलाच हाता. अंती द्रोयटची घटका येअन पाची. महायुद्‌थ सुरू झालें. मनुष्यजातीचा गात्र, हृदयस्वामाचा प्रांतस्पर्धे आणि कुटिल तर्काचा आय गुरु जा ' मार त्यानें आपली दहा प्रकारची सर्वे सेना या दयामय चिश्वबंघूवर सोडली. झहोभाग्य या मनुष्यजातीच कां गोवटी वशाख पूर्णिमेच्या त्या रात्री * मारा ? च' पराभज झाळ' आण सिद्धाथ खरोण्वर सिटच-अथ झाला, तथागत वुद्य बनला- न्‌ ल्याने स्वतःचा अद्घार कळा ताच जगाचा अदवार करूं शकेल, जा स्वतः जागा झाला तोच जगाला जागे करील बुद्ध म्हणजे जागा झालेला. ज्या क्षणीं [सद्थाथ मारजित ? झाला त्याच क्षणीं सगल्या विश्वाचें रहस्य त्याच्या टष्टोपुढे खुले झालें काणे तो लोकजित होण्याला लायक बनला. आपण देहघारी आहोंत तितक्‍या अंशांनी निसर्गाच्या नियमाला वश॒ अहोंतच असं त्याला दिसून झाल. निसर्गाचे दुःख टाळतां येण्यासारखे नभेळ कदाचित, पण तें असद्य नसतें. जन्म, जरा, व्याधि, मरण. प्रिय वस्तूचा वियोग आणि आप्णिय वस्तूचा सं प्राग या गोष्टी नेहमीं चाळायच्याच. विवेकाने त्याचें त्वरूप समजून घेतलें तर त्याचे दुःख हलके होतं. जगांत माट्यांत मोठें दुःख आपज स्वतःच झुत्पन्न करीत असतो. कधीहि शमणार नाह! ,अशी आपली तृष्णाच आपल्याला दु:खांत चुडविते, आणि अनंतकाळपर्यंत दुःखरसांत आपल्याला टाकून देअन आपल्या साऱ्या जीवनाचे कडू लोणचे बनवून टाकते. ही तृष्णा मरणार नाही तोंवर आपल्या दुःखाचा अंत हाणार नाहो. आणि ही तृष्णा अकदां मेली म्हणजे दुःखाचे कांहींच कारण नाहीं. मग जी कांही स्थिति राहते हहर. बोधिजयंती तोच भापला वारसा. त! स्थिति कशी असेल याच आज कश्याला चर्चा ६ रोग नाहींसा झाल्यावर फायर हाओल ? काय व्हायचे £ कल्याणच. या स्थितीचें नांव निर्वाण. मुक्‍त झालेल्या सचे जीवांचे हेंच धाम. पण हें ज्ञान अकणार कोण ? हे ओषध घेणार काण £ या पंथाने जाणार कोण १ सगळे जग तृष्णेच्या पाठीमागे लागले आहे. तृष्णेचा नाच चाळच राहायचा. अरेरे, तर मग काय कोणाचा अदघार होणारच नाहीं £ अितक्या श्रमाने मिळविले ओषधघ काय फुकटच जाणार त्या कहुणामूतीने पुनः विचार केला. प्रसन्न हृदयांतून अत्तर मिळालें, * जे तुभ, संस्कारी आहेत त्यांच्याविषयी मेत्रीभाव राखला; जे वेभवश्याली आहेत त्यांच्याबिषयी मादेता अंगी आणली, अर्थात्‌ त्यांचें सुख पाहून आनंद मानला; जे दुःस्थित किंवा दुःखी आहेत त्यांचा कॅटाळा क्रिंवा तिरस्कार न करितां त्यांच्याविषयी कहुगाभ व ठेवला; आणि जे दृष्ट वृत्तीचे आहेत, जे जिकडे तिकडे द्राहच पसरवितात आणि अकारण वेर धरतात त्यांच्या विषया दवेषाओवजीं कमीत कमी अपेक्षाभाव ठेवला तर सर्वे जगांत विजयच आहे. य' चार बत्ती म्हणजेच ब्रह्मदेवार्च' चार मुखे. या चार मुखांतच चारा बेद सामावले आहेत. ह पाहून वुद्ध भगवान जगाची सेवा करायला निघाले, आणि ध्रमेचक्र फिरू लागले. रै ज्यांच्याकडून कजे काहून अवढे ज्ञान मिळविलें त्यांच्या अणांतून प्रथम मुक्त झालें पाहिजे. बुद्ध भगवान आहार करू. लागळे हे पाहून ज्या शिष्यांनी पूर्वी त्यांचा त्याग केला होता त्या शिष्यांकडे प्रथम त गल. मग काय विचारतां : प्रत्येक दुःखी मनुष्य त्यांच्याकडे येशू लागला. ब्राह्मण आठे आणि आणि नापित आले, योगी आले आणि यती आले, श्रीमंत आले आणि दरिद्री आठे; ज्यांच्याजवळ हजारो शिष्य होते असे अभिमानी गुरू आले, आणि ज्यांच्यामागे त्यांचे स्वतःचे मन किंवा बारीर हि जात नव्हतें असे दुबळे लाक्राहे आले. संघ वढडा आणि संघ!चो सवा करणारे र्हस्थाहे वाढले. मोठमाठ 1)हार बांधे गेले. मोठमोठे राभेलोंक बुद्ध भगवानांच सल्ला घेण्यास-दे येअं लगले. जेवत व्रतांत्सव अट यक्ष, गंध, कित्ता पवाना नर्वाणाचा रस्ता मिळाला, आणि धमेचकर पूर्ण वेगानें फिरू लागलें, 1 बिचाऱ्या यशाघिरेचें काय बरें झालें असेल ८ राहुलाचे कोण बरें लाड पुरवीत असेल १ राजा शदधोदनाला दुसरा मुलगा झाला होता पण सिद्धार्थाला तो कसा बरें विसरण!र ? आपल्या मुलाची कीरर्ते अकून त्यानें दूत पाठविळा. पण हा दूत कसचा मागे जाता ? ता शिष्य बनून संघांत दाखल झाला. दुसरा दूत गेला, त्याचीाहि तीच स्थित. आतां तिसरे कोण जाणार : शेवटं ब्रद्च अमात्य गेले. भगवानांच्या सत्संगाचा क वर्षेभर आनंद अनुभवल्यानंतर त्यांना राजाचा निरोप आठवला, आणि मग ते वुद्धभगवानाला ,बापाकडे घेअन ,गेले. वुद॒धांनां चिरविधुरा यशोधरा, दालक राहुल आणि वृद्ध शुदघोदन या सर्वाना अपदेशा केला, आणि ते भिक्‍षेला निघाले. किर्ता ठारमेची, नामुष्कीची गोष्ट कीं राजाचा मुलगा गल्लोगल्ली मिक्षा मागायला जात आहे ' राजानें सांगितले, ' बाळा, आपल्य़ा कुलपरंपरत भिक्‍ष नाहीं. ' मुलगा बोलला, ' राजन्‌ , तुमची कुलपरंपरा वेगळी आहे. माझी कुलपरंपरा बोघिसत्वांची आहे. ते नेहमा गरीबांच्या संगतीला राहात आले आहेंत, आणि लाकांनी स्वेच्छेने दिलेले भिक्षाच खात आले आहेत. ष्ट महाप्रजापतोनं वचार क्रेंला की बाहिण तर मुलाला जन्म देअन मरून गेली. त्या दिवसापासून सिद्धार्थाला मो वाढविला. आज तोच मुलगा जगाचा अदधारक बनला आहे. मी त्याच्याकडे जाअन दीक्षा कां घेअं नये १ शाक्‍यकुळांतील पुष्कळ राजकन्या महाप्रजापतीबरोबर बुदधभगवानाला भेटायला निघाल्या. प्रवासाचे कष्ट सहन करतांना त्यांचे पाय सुजले. त्यांनीं वुद्ध भगवान!ःला विनवणी केटी कॉ आम्हांठाहि संघांत स्थान द्या. भगषानांनीं सागितले; ' ते॑ हाणार नाहीं. माझा संघ बिघडेल. * स्त्रियांमच्य भयंकर निराशा पसरली, तेव्हां बुद्ध भगवानांचा प्रिय शिष्य आणि सेवक आनंद यानें विचारले, ' तर मग काय, भगवन्‌, स्त्रियांना धमोचा साक्षात्कार अशक्‍य आहे? ? चुद्घानी सागितले, “ असें नाहीं. त्यांनादि निवीणाचा सारखाच अधिकार आहे, त्यांनाहि धमे जाणण्याची बुद्धि आहे. ' शेवटी, अर बाघिजयन्ती -*४/॥१%--॥ “८” 7*-/१.//% टरा> ०२ /_ २ अ0-/५ % १५४ ४ 7$ *२४€ ४९% ४५%. “४६ » ४. ४-७ बुदघ भगवानांनी स्त्रियांसाठी अक स्वतंत्र संघ काढला. या संघांत हि अत्यंत धमनिष्ठ आणि अविकारी व्यक्‍ती हाअन गेल्या. आयुष्याच्या अशी वषोपर्येत धमोचा अपदेश करून कुशानारा नामक स्थानावर त्यांन आपला पवित्र देह साडला. हळं हळ बुद्ध भगवानांचा अपदेश प्रथ्वोवर फेलावं लागला. पाटलिपुत्राच्या महान राजा अशोकवधेनाने बोदधघमापदेशकांना देशदेशांतरा- ला पाठवून तथागताचा (चुदूथ भगवानाचा) अपदेश सगळ्या जगाठा अेकविला. आव चीन, जपान, व्रह्मदेशा, सीलोन वगेरे देशांमध्ये बौद्ध धघमे चालत आहे. आणि बुद्ध भगवानाचा अुपदेश तर सगळ्या जगांतील सगळ्या विचारवंत लोकांच्या गळी अतरूं लागला आहे. आक्टोवर, १९३६. ३ आशियाचा धमेसम्रार्‌, महाभारतीय युदूधानंतर कितीतरी काळ लाटला. हिंदुस्थानांत सा.ळीकड लहान लहान राज्यें झालीं. कित्येक राजे तर पांच दहा गांवांचेच मालक हाते. कित्येक राज्यांत राजे नव्हते पण अब्खू्दार कुळांतील पुढारी निगम सभेत बसून राज्यकारभार चालवीत, या पद्धतीला महाजनसत्ताक पदर्धात म्हणतात. हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळजवळ शाक्य लाकांचें असं एक राज्य होते. तेथें कपेलवस्तु नांवाच्या नगरींत शुद्धोदन नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाला सिद्रधाथे नांवाचा ओक सुलक्षणी पुत्र झाला. ज्योतिषांनी भविष्य घर्तविलें कीं हा राजपुत्र अकतर चक्‍रवर्ती राजा होओल किंव जगताचा अद्धार करणारा अक धमेसम्राट्‌ होओल. त्याला जर वेराग्य झुत्पन्न झालें तर ता दुसराच 7" पत्करील. राजाने विचार केला की म्हातारपण, रोग आणि मरण बघून माणसाला चेरार्‍य ६. होतें, म्हणून या तीन्होतून अकहि गोष्ट या मुलाच्या दृष्टीस पडणार नाहीं अशा रीतीनें याला ठेवूं. सेद्धार्थाला चैनीच्या आगि अषआरामाच्या डातावरणांत वाढविण्यांत आले. यशोधरा नांवाच्या भेका अत्यंत रूपवती आणि सट्गुणवती राजकन्येशीं त्याचें लम करण्यात आलें. पण अनपेक्षितपणे व्याचि, जरा आणि मृत्यु तीन्ही त्याच्या नजरेस पडली. त्याच्या मनावर मोठा आघात झाला. जगाचें हं सवे दुःख नाहीसे करण्याचा अपाय्र असलाच पाहिजे आणि मडा तो शोघूज काढल्यावांचून गत्यंतर नाही “4 (जिवंत व्रतोत्सव "० असा विचार करून सिद्रधाथीनं आपल्या राज्याचा आणि सुखापभागाचा त्याग केळा आणि तो संन्यासी झाला. अनेंक चांगल्या चागल्या गुख्कट्टून त्यान तान मिळविलं, कठीण तप केलं, इ९ दिवलपयंत कांही खाले नाही आणि घमयाच मिळविण्यासाठी पारेश्‍रम कले. त्याला फसविण्यासाठा माणसाचा अत्र, सब वाओऔट वासनांचा राजा जो मार " त्यानं मोहक वस्टू , कंटाळा, भूक, तहान, दिपयचासना, आळस, भीति, कुशंका, गवे, लाभ, सत्कार, पूजा आणि वांकड्या रस्त्याने मिळणारी कीर्ति ही आपदो सवे फोज घेअन सिद्धाथावर हल्ला कला. पण सिद्घाथांची शांति आणि विवेक अढळ राहिले आागि त्याने नारावर विजय मिळविला. मांरावर जीत मिळतांच लगेच त्याला जगाचें दुःख नाहींसें करर जान, ज्याला वोद्य लोक “ बोधि ? म्हगतात तें, मिळाठें. मिदघाथे बुद्ध झाला आणि त्याला परम आनंद झाला, जगामध्ये सयत्र दुःख आहे याचें फारण वासनारूपी तहान आहे. ती नाहीशी केली असतां दु:ख दूर हाओल आणि त्याक(?तां मनुप्यानें याग्य ज्ञान, योग्य अच्छा, यार्य कम, बोग्य धंदा, योग्य साधन, योग्य चिंतन आणि योग्य यानाचे सेवन कलें पाहिज, हॅ त्याच्या ज्ञानाचे सार हाते. आपल्याला रांपडळेला माग जगाठा दाखविला तर जगाचेंटे कल्याण हाओल या दयेच्या व्रृत्तीनें बुद्धाने 'वर्मापदेशा करण्यासा फिरायला सुरुवात केळी, काशीजवळीळल सारनाथ रोथोच्या ठिकाणीं त्याने आपल्या कुंपदेशाला सुरवात केली. हजारो लोक हा तथागताचा अपदेश अकण्य'साठी गाळा होत. घुट्याचा अपंदेश पूर्णपणे ज्यांच्या गळी अंतरे ते घरदार सोडून घोद्थ मिकक्‍पु किंवा श्रमण होत. 'चेनीपाठीमागें सगळे अ'युष्य खर्चे करणे क्रिवा शरीराला कष्ट देण्यांतच संतोप मानणें हीं दान्हीं टोकें चुद्‌ध भागवानांना पसत नव्हता. त्यांन मधला मार्ग पसंत केला. बादूघ भिक्षु वुद्धाळा, त्याच्या धमोला आगि त्यानें स्थापिलेल्या मिक्‍पु- संघाला शरण जाझन कषाय वस्हेर धारण करात. भक्‍तजनांनी अञा लोकांना राहाण्या- साठी माठमाठे विहार वांघून दिले हाते. त्यावरून मिथिला आणि मगध देशाचें नांवच “ विहार ? ( बिहार ) अस पडलं आहे. त्या काळच्या अजातदात्झ नांवाच्या राजानें बुद्याचा अपदेश स्वीकारला होता त्या काळचें कमेक्रांड आणि यज्ञयाग यांच्या विरुट्ध वुर्ध भगवानांनी थड अुभारलें. धमोच्या नांवाने पश्नना मारून स्जरगे किंवा मोक्ष मिळणार नाहीं आणि 'किंताहि यज्ञ ५१ बोघि जर्यंती' केलें तरी केलेल्या पापांतून सुटका होणार नाहीं, उ-ठी कर्मे भागल्यावांचून गत्यंतर नाहीं, हा त्याचा सेद्धांत होता. शिवाय ज्यानें करावें त्यानेच भागांचे. दुसर्‍याच्या बलिदानाने आपल्याला पुण्य निळायचे नाही; स्वतः पुण्यकम करावें, पापकग सांडून द्यावे, अहंकाराचा त्याग करावा म्हणजे कुराळ प्राप्त होओळ असें बुध्दूधांन शिकविळे. परस्परांशी झगडून सूड झुगविणाऱ्य, (टकर जगाला वुश्‍ध भगवानांनॉ घोषणा करून सांगितलें का सूड अुंगविल्याने सडघुर्घि वाढते, क्षमा केल्याने, प्रेमानंच वर शमते. विजय हा शांतीचा माग नळ्दे कारण हार पावठेल्या माणसाच्या हृदयांत शल्य शिल्लकच राहाते. आपला हा शांतीचा -पदेश वयाच्या ८० वर्पी- पर्येत जगाला देत पे फिर आगि शेवर्ट जानार! नांवाच्या गांवी. अका गरीब भक्ताचे आनिथ्य स्वीकारून ) निवाग पावलें. त्या्या छाण्यवगोनं त्यांच्या शरीराचे अवशेप म्हणजेच अस्थी आणि रक्षा हो आपसांत वाटून घेझन त्यांवर साठते, स्नप वांधे. ज्या वुट्घानं सारा संसा! सूर्य 5, क्क आहे, दुःखमय़ आहे, यांतून सुटणं हेंच 1 वाण अस रिकांनळे दाते, त्याच्याच शरीराच्या अवरषांसाठी त्याचे (रष्य-राजे पुढें आपसांत लढ आणि घुरवाचा --पदेश अक्रा वाजूळा टेवून त्यावी मूत। बनवून तिचीच ने पूजा काँ लागले. मयुज्या अ ल्वपःच्या सत्कर्यानेचे निताण प्राप्त करून घेतां ग्र; या बुद्धाच्या अपःशाजवर्जी वुड्धासाररब्या पुण्यप्रतापी सत्त्वांच्या कृपेनेच निवाण प्राप्न होअं शक्रेठ अर्शी सनजूत पसरली, आणे आपली अद्रेये ताब्यांत ठेवण्याअवजी केवळ प्राणीमात्रांद! सवा केल्यान॑च 'नवाण निः, झक्रेल असे लोक समज लागल. बोदूथ लाक्रांना वुदूथ भगवानांचे चारत्र अनेक प्रकारे वर्णन केळं आहे. त्यांच्या नन्माविषया अनेक दंतकथा लिहिळेल्या आहेत. टिरिधमांत जशो अवताराची कल्पना आहे तशी बोद्ध लोकांत बाधिसत्त्वाची कल्पना आहे. अकच जीव आहेतपद प्राप्त करून घेण्याच्या मह्दिच्छनं अनेक जन्मांत अनेक प्रकारच्या पारामता म्हणजेच प्राविण्यें अंगी बाणवून घेन अंतीं वुरूध होता. अशी समजत बौद्ध लेकांत टढ झाली, बुद्ध भगवानांनी आपल्या पूव जन्माच्या कित्येक गोशरे सांगिदल्या होत्या त्यावरून अनेक प्रकारच्या जातककथा रचण्यांत आल्या आणि बुद्धाचा लीला विस्तार वाढला. वुद््‌धाचें अनिहासिक साघें जीवन य़ा नव्या अत्पन्न झालेल्या अनेक प्रकारच्या चमत्कारांत झांकळें गेळें आणि वुद्बाच्या अपदेशाचे रहस्य त्याच्या नरित्रांत पाहाणे कटीण होअन बसलें. तरी अशा जातककथा आणि बुदूध-चारित्रे जिवंत व्रतात्सव प्रे यांवरून त्या त्या काळच्या लोकिक समजुती आणि धार्मिक कल्पना यांचा मात्र अितिहास आपल्याला मिळता. बुद्ध भगवानांनी आपल्या संघासाठी दूर रृष्टोने अनेक शहाणपणाचे नियम घडविले. संघांत मतभेद झाला असतां कसें वागावे, संघांत घाण शिरू नये यासाठी कोण- कोणत्या गाष्टींची सावघगिरी बाळगावी वगेरे अनेक सूचना त्यांनी केल्या. नियमांचा अतिरेक हाअन मूळ आुददेश नाहींसा होअं नये अवढयासाठी त्यांनी आपटे मत अनेक रोतींनां स्पष्ट कलें. आणि अद्वा तालमांत तयार झालेल्या आपल्या शिष्यांना धर्मोपदेश करण्याची परवानगी दिली. वुदूघ भगवानांन! त्यांच्या वेळच्या जुन्या विचाराच्या लोकांशी लढावे लागे अितकेंच नव्हे तर जुन्या विचाराचे लोक ज्यांना नास्तिक किंवा पाखंडी म्हणत अशा आपल्यासारख्या दुसऱ्या सुघारकांशही त्यांना लढावे लागे. या स्षै कारणांमुळे वु॒धांचा अपदेश निश्चित शद्दांत आणि व्यवस्थित स्वरूपांत ठेवण्यांत आला. साप्तान्य लाकांच्यासाठी घुट्ध भगवानांनी खाठील नियम सांगितले हात:--- कोणाची हिंस्ता करूं नये. अन्यायानं कांहीं घेअ नये. शारीरिक पवित्रता सोडूं नये. असत्य भापण करू नये. चहाडी चुगला करूं नये. कठोर वाले नये. निष्कारण बडबड किंवा निंदा करू नये. दुसऱ्याच्या द्रव्याचा लोभ ठेवूं नये. मनांतून क्रोध काहून टाकावा. मिथ्या दाष्टे म्हणजे नास्तिकता ठेव नये. भिकषच्यासाठी-- रि ब्यम्हचयीचें पालन करावें. मादक पदाथाचें सेवन करूं नये. दुपारनंतर जेवूं नये, नृत्य, गीत आदि भुद्दीपक गोणी पाहूं नयेत आणि अेकूं नयेत. ५२ वाघिजयवी माळा, गंध वगेरे वापरू नये. अंच किंवा मअू बिछान्यावर निजं नये. सान्या चांदीचा स्वीकार करूं नये. -“असे पुरवणी नियम वुद्घ भगवानांनी घालून दिले होते, अस भिक्षू आठ महिने देशांत सवेत्र फिरून घमोपदेश करीत आणि पावसाळ्यांत विहारांमध्यें अके ठिकाणीं बसून धर्माचें अध्ययन आणि चिंतन करीत. धमापदरशाकञार्दी फिरत असतां लोकांकडून सहज जी भिक्षा मिळेल तीच खाअन ते राहात. बुद्धांच्या संघांत सवे जातीच्या शिष्याना वाव हाता. स्त्रियांसाठा सुद्धा बुद्धभगवानांनां वेगळा संघ स्थापिला हाता. तुदघांच्या स्त्रीशिष्यांन क्षमा अुत्पलवर्णा वगेरे महान्‌ भिक्पुणी होभून गेल्या आहेत, त्यांनी स्वरीवर्गालाच नन्हू तर पुरुषांनासुदधां अपदेश करून त्यांना सन्नार्ाकडे वळविले आहे. त्यांच्यासारख्या भिक्पुणींना स्थविरा किंवा थेरी म्हणत. बुद्ध भगवानांचा संघ हो जगांतील अगदां पाहिली धमशीलांची ( मिशनऱ्यांची ) संस्था म्हणतां येओल. चुर२२ ४ बुद्ध अवतार भगवान वुद्घांना आपण श्रोविष्णूचा अवतार मानतो. मला वाटतें तथागताला अवतारच मानायचा असेल तर महादेवाचा अवतार कां मानूं नये £ तो भवपालक नाही भवरोगध्न--भवनाशक आहे. पण शाक्‍यमुनीला अवतार मानणें द्देंच मुळं मठा पसंत नाही. अवतार म्हणजे काय : जगाचे दुःख बघून, ज्ञानाचा लोप पाहून, शुदूध, वुदूध, नित्य, मुक्‍त असा परमेश्वर लेकिक रूप धारण करून “ खाली झुतरतो ?. माणसांत राहून माणसांप्रमाणे तो खुशाल वागो, पण तो कार्ट माणूस नव्हे; त्याची जातच वेगळी. त्याच्या अनुग्रहाने आपला अदधार होत असेल पण त्याचें अनुकरण करण्याची मिच्छा आपल्याला व्हायचो नाई. आपण कृष्णाचे-अपासक वनं दाकतों, पण कृष्णाचे अनुकरण करतांच नये. गौतम वुदूध अवतार नव्हत, माणूस होते. जगाचे दुःख पाहून, सम्यकज्ञानाचा अभाव पाहून 'ते चढळे.”% अक सामान्य-पण श्रद्धावान जीब अनेक म चढत चढत बोधिसत्वाचा बुद्ध झाला;मनुष्याच[ देख बनला; थुदध, वुदध, मुक्‍त * परमेश्वराप्रमाणें , खाला अतरले? नाहींत ! स-ा->>» नक शिर्वत व्रतोत्सव य अ १- * क लीच बनला: आयं हाता, अहेत वनला. त्माचें जीवन अनुकरणीय आहे. सीता-सावित्री- प्रमाणे घुद्ध भगवानांनी सुद्धां मनुष्य कुठवर चढू शकता हृ. जगाला दाखवून दिलें. श्रद्धा आणि करुणा यांची त मूर्ति हाते. यमराजाच्या घरीं जाणाऱ्या ननिकेताची श्रद्धा वुद्धभगवानांत होती, गुरूकडून ब्रह्मज्ञान मिळवून निभेय झाल्यानंतर जनक राजा राज्यसवेस्व साडायला तयार झाला. गुरुकृपेने जीवनाचे साथेफ झालें अख विश्वास असल्यामुळे गोपीचंदानें राज्य़त्याग कला. पण शाकय़ मृहोचा त्याग याहूनहि कठिण हाता. " सांसारिक्र जनांचें दःग्ब पाहून माझं मन रडत आहे, म्हणन त॑ दुःख नाहींसें करा ण्याचे आपघ ८रसलंव याइजे, आण त॑ आहे म्हणून नला ते मिळवेल बाहिंज;' य- महान्‌ रग कथन :मरःधने त्यान राज्यत्य़ाग क्रेला. ह वारकमे मनुष्यजातीरचे झआस्तत्व आहे तावर चयाअलं जाअल. युगायगांतरांताळ कवीजन या नठाभिनिष्क्रमणाचा प्रसंग रा!$रन आापला वाणा पुनात करताल. सदजाथीचर एदत्यांन शप झाल! जाणि आयावतात धमचकरप्रव्ेन सुरू झालें. घुर्ये सगतानाथा थेन गढलादा नांदी, 'अतियादी) नाहा, तरी ता सानान्य नौतिरथररिडि नाहा, ऱ्या अटकार'व' नाडा झटादिट आहे आणग निर्वाण ₹ त्याचें प्राप्तञ्य आहे. बदूघ घमाच सामांजक स्वरू4 य हते. आणि त्या घमाची आर्यावतोवर काय छाप पउरग्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, पण विद्यार्थी माठे साठे ह्मणजे ह्याचा विद्यार करूं गकताठ. कुदूश थगवानांचें चारेच वाचून अण्वांचा तरुगाच्या मनांत ग्रहुत्य़ाग करण्याचा विचार ग्रभीळ, त्याने ठक्षांत ठेवावें कां जा महावीर आहे त्यालाच त्याग करतां भधेतो. ' कसरस्वतीचेत्र ? टोण्यांत >य नाही. ! जर त्याग कराऊ तरत्य़ा त्यागाळा छायक वना ! आप्रेल १९२२ शिळ. स नन व नज शं्कार्धिणाणाण "णा * « सरस्वताचंद्र ? : स्पद्टीकरणासाठी टोप पहावी. य कळ धि ज़ यंती हर वावजयत ह. (९ आड वशा पाना -॥- दिवस गाथभवुत्त्यांना दाग दवला ताय -ालं होते. जगांतील दुर्यांचे आप" नाही, राजसत्तंत ना>> */£% ४ --.. च / २.” राहिलेले आजहि सांपडतील. कोणी-कोणी त्याना गोळा करून पस्तकाच्या पुठव्यांत मूठमाती दिली आहे पण तशानें कांहीं चोखोबाचे श्राद्ध होणार नाहीं. चोखोजाची वाणी शुद्ध मराठी, करुणरसाने थबथबलेठी, जातीवर होणाऱ्या जलमानें वैतागलेलठी पण औओश्वरी ळृपेविषयां आत्मविश्वासानं बोलणारी अशी आहे. वणे आणि जाति, शास्त्रे आणि पुराणें हा सवे वरचा सोगे आहेत, थांना भुलं नये आंतील ममं ओळखलं पाहिजे असा स्वकीयांना आणि परकौयांना--होय, आपण सवे अत्याचारी हिंदू बिचाऱ्या हरिजनांना परकीयच नाही का £-सुपदेश करणारी चोखांबाची वाणी आपल्या कंठांत आणि हृदयांत अखंड वसत राहील असें आपण कांहींतरी केलें पाहिजे. शरिस्ताने म्हणे मनुष्यजातीसाठीं प्रायश्चित्त केळ, कदाचित्‌ तसें असेल. पण चोखोवा'च्या नम्र सेवेने महाराष्ट्रांतील हारेजनांसाठीं अगदीं यक्‍रवाढव्याजानें प्रायाथ्वेत्त केळे आहे यांत शंक्रा नाही. चोखामेळ्याची पुण्यतिथि साजरी करावयाची म्हणजे त्यादिवशो सवे हारेजनांना वोलावून त्यांचेकडून भजन करवावयाचे आणि आपण बसून तें अकावयाचे आणि ते जो प्रसाद देतील. त्याचें सेवन करून त्यांना खात्री करून द्यावयाची कीं अतअत्तर ते परकीय नप्तून आपले स्वकीयच आहेत. १९-१२-३९ (> ळे. मत्यु वरुद्ध प्रभ :: १९७ ( ज्येष्ठ शु, १५) वनवासाचे कष्ट जगणाऱ्या घपर्डी'ला जाश्रासलन देण्यासाठी अपीनी ज्या अनक मोटा सांगितल्या, त्यांत साती कथा आणि त्यानंतर सावित्रीची कथा सांगण्यात भ्षांसीं किनी बरे आचित्य़ दायावेलळ ८ सीता, सावत्री जाणि अमा हा आय रमणीचा त्रिविध आदरे आहे सद्रदैशाच्या राजा अवपती "म अपत्य नाहीं. राजा नगराशीय्रांना तसाच प्राम- वास लोकांना जर्येत पग्र आहे. अंत*करणाने झदार, सत्य: तज्, जितान्दरय आणि कपयाओ[ळ अजा राजांनी एणरा सवाधित रहावा अशी चिता प्रञजळादि असणारच. राजानं अनेक्त प्रकार कटिण तार्‍स्या करून काणि चिद्रयांचे टमन करून परमात्म- शाफ्नीयी आनघन] केली. काये अता जन्माल पू होत नसत. लमाजस ॥ आ राष्रवेवा पिढवान- पित रोखते, कृुठवय येंगावरपरांगन टाना, तेव्हांच अपोकपन फलडप्यात्त हात. कुठन्रत सत भ'जार्व अव्यासाठी राजानं संतवीची अिल्छा वरली. “ सनान एरमो घमः * कुलधः पृत्रानांच पाळता येता, पुत्रांवांचून गाति जाहा, असें सगजून राजाने पुत्राची अच्छे, बाळगली. पण परमात्म्याला दाखवावयाच होतं का, धर्माचा झत्करप करण्या- सा पुरपांप्रमाण स्त्रया[ह राग हातात. पुत्र नागणाऱ्या राजादा अक कन्यारत्न मिळाद पुष्वासाठी तळमळणार्‍्या मातापित्यांना जऱ्हां कन्याच्याप्त हात तब्दां [तचे [ड आणि पाठनपापण पत्रासारखंच माठ तर त्यांत काय नवल £ सावित्री याच प्रकार संस्कारथुक्त त्वर्तेत्रतेच्या बरातावरणांत वाढळी. देवकन्येला आमण्यासारखे शास्तम शिक्षण निला मिळालें. त्यामुळं मुलगी तेजस्विनी झाली. पावेत्रता, निर्भपता आणि अुच्च बष्म्षारेता या गुणांमुळे जिकडे तिकडे मुलीचं असं कांहीं तज पडं लागलें कीं, तिच्यापुदं नठनठे राजपुत्र फिक्के दिले ागले. गशावत्रीला आपण लायक यादींत असा आत्नवरवास अकाहि राजपुत्राला वाटेना. प्रम करायला यावे त्यानें पूजाच केरू लागावी. मुलगी मोठी झाली. सवे प्रकार संस्कारसंपन्न दिस लागण) शरीरानाहे भगण्रत्यंम पूणविकशित आणि प्टशोढ. राजाला वाटूं लागलें की, वंशाव्रिस्तार झाला ष्र मृत्यु विरुद्ध प्रम नाहीं तर अितक्या संस्क्रारांची परंपरा राहाणार कशी ? त्यानं जाणून बुजून सुजलेला स्वतंत्रतेचे शिक्षण दिले होते. ह्यमणन विश्वासपूरवैक त्यानें सावित्रीला सांगितलें का, क्‍्पत्रियांच्या रिवातञापमार्णे राजपुत्रांना तुझ्यासाठी मागणी घातली पाहिजे. ण काणालाहि हिंमत हात नाही. तुला आपल्या कुल्रताची माहिती आहे. सव शुभ संस्कारांनी तं युक्‍त आहेस. तं तुझ्या मनान तुझा पाने पसंत क€ून मला सांग मी त्या गाष्टांना वचार करून ते निवडलेल्या तझणाळांचे तुडा अपण करीन. तुझ्या अिच्छेपरनाण त॑ वर शाधून काढावास अशा मासी अच्छा आहे. हा नांग €ढ नसला तरी 'बमेसंमत आहे अर ब्राह्मणांनी मळा सांगतल 2८. या वावतीत मी अदासीन राहिला तर देव मळा ठपक्ता देतील. मुठन पित्याच्या अदेश मंज्पाठा यरोबर घेअन प्रयाण कढ. सावित्रीला याग्य बर सट्ज रिळण्यासारखा नल्देयाच. ती अनेक नगरांत, द्शांत आणि वनांत फिरलं अर्श! यात्रा करतांना अत्येने साडारचे शिकपणहि तिझा मिळत गर्ल. दोवटी तिठा स्वतःचा योग्य असा पति सिळाला. पित्याच्या खैयातिवाचून पुढच्या गाऱा ठाणार नसल्य़ामुळ. स"वत्ग[ सरळ घरां परस लाठी. पित्याला भेणापरठा जावे तो त्रळाकग्रांत ज्यांचा अप्रनिट- नवार आहे लरे मगदरूशक्त, जनाहितपी नारदर्माने तथ आठिळ तिला दितठे नारटांते आगर म्हूणजे 'घार्मक आणण लाकिक तानाची मजवाना; रार आणि असुर, गेघव -क्रिन्नर आणि मनुष्ये सगळचजण सवभूर्ताहेतरत अश्या नारदावर प्रेम करणार. सावित्री पित्याला जाणि व्ग्दाएत्र नारदाला नमस्कार क्रेका. नारडाने कुठाल प्रशन करून राजाला विचारल; '“"कण्या आतां वयांत आला आहे, तिचा विवाद केव्हां करणार आहां? राजानें आपला आद रांगितडा आणि म्हटलं, 'सावित्री आपला वर शोधण्यासाठी गेली हाती ती आतांव साला आहे. तिच्याकडून हकीकत अकूं या. ” सावित्री दाणाली, “ शाल्व देशाच्या द्युमत्सन राजाचें नांव प्रख्यातच आह. आज त राज्यभर होअून वनामध्ये वनवाञाप्रयाणे राहात टिन. त्यांच्या डाळ्यांना अंधत्व आठ आहे राज्यभ्रर झाल्याने जे कण भोगावे लागतात त्यांत दार्ण तपश वयेची त्यांनीं भर घातली आहे, तरी त्यांच्या तितिकषेचा भंग झाठेला नादीं. त्यांचा सजील पुत्र सत्यवान हाच मला योग्य वर आहे असें मा नि्श्चत केळे आदे आणि मनाने मी र्‍्याठा वरले आहे. नारद अर्षांच्या ताडून अकदम दुःगोरगार निवाला; “ अरेरे; वाआट झाले. ” राजाला वाटलें कीं स्वयंवरांत मुलीची कांहोंतरी फसगत झाला. अत्यांत राजाच्या मुखावद्लैळ चिंता पाहून नारद म्हणाले, “ माता आणि पिता अत्यंत सत्यानेष्ठ जिवंत न्रतोत्सव ६० “२ २» ५१ असल्यामळे ब्राह्मणांनी मठाचे नांव सत्यवान ठेवलं आहे. जंगलांत राहिल्याराहेल्या -त्यानें रिक्षणाहि चांगळें मिळाविळे आहे. मातीचे घोडे आणि नाना प्रकारच्या बाहुल्या ततो लहानमणों अतक्य़ा चांगल्या वनवीत असे आणि चित्(सुद्धां अशीं कांही संदर काढीत असे का त्याचें नांव ' चित्ताश्र ? पडल आउ. ” ““लहानपणचे गुण माठपणीं टिकतातच अशी खात्री कुणी द्यावी ?" राजा ह्मणाला “£ पण आज हा राजपुत्र कसा काय आहे £ सत्यात, तेजस्वी, बुद्धिमान कषमासंपन्न, शूर आणि ।पेतृभक्‍त अितके गुण त्याच्यांत नसतील तर माझ्या मुलीने आपल्या निवडीत चूक केली असेंच मानावे लागेल.” नारदांची वाग्धारा सुरू झाळी सत्यवानाचे स्तुतिस्तोर गातांना अकाहि राजषीची अपमा शिल््क राहिली नाही सत्यवान रूपवान्‌, अदार आणि प्रियदशेन तर होताच पण राजाडा आवश्‍यक्र असे सवेच गुण नारदांना त्याच्यांत दिसले होते आणि तेजप्वितेबरोवरच सरळपणा आणि मर्यादशीलता या त्याच्या विशेष गुणांवद्दढ शीलव्ृदेच आणि आचारवृद्ध माणसें त्याची प्शंसा करतात, असें आणखी नारदांनी सांगितलें, “ नग वाऔट तं काय झालें? आंबट चेहेरा करून नारद म्हणाठे, “ या सवेंगुगसंपल्न राजपुत्राचें आतां अकरव वष आयुष्य शिल्लक अरलें आहे, त्याचें मरण टाळण्याचा शक्ति कोणामध्यहि असल्याचें मला दिसत नाहो. ?”' “ मग असला जांवऔ कोण पसंत करतो? ? राजानें आणि नारदांनीं मुलीला सांगितलें कौ “ दुसरा वर शोधून काढणें हेंच योग्य. ?” शीलपरायण राजकन्येनें या सूचनांचा यत्किचितहि स्वीकार केला नाही. ती म्हणाला, “ सज्जनांचा हा मागे नव्हे. ज्याला मा अक्रवार वरले तो दीर्घायु असो चा अल्पा्यु अस', सयुण असो वा निगॅण, त्यालाच मो वरलं आहे. आतां दुसऱ्याला वरण शक्‍य नाहो. क'णत्याड गाष्टाचा पथम मनांत संकल्य होतो; त्याप्रमाणे शद्वांत त्याचा उच्चार होतो, आणि त्यानंतर त्याप्रमाणे कृत्ति होते. मनाच्या निश्‍चयावर वाणी आणि कृति अवलंवून असतात आणि या दोहोंची प्रेरणाहि त्यांतूनच असते म्हणूनच मन हच माझ्यामते प्रमाण आहे. प्रमाणं मे मनस्ततः । ?” अशा धार्मिक, निणेयापुढें राजा नरी काय वोलणार,? आणि नारद तरी काय सांगणार £ सावित्रीच्या निरचयाची प्रशंसा करून तोंडांवून वाहेर पडले ते आशीर्वाद देअन नारद संचाराथ॑ निघाले, आणि राजाने द्युमत्सनाच्या आइरमाकडे जाण्याची तयारी केली. यो. मृत्यु विरुद्ध प्रेम ८'थम तर द्युमत्सनाला सार आश्वयेवतच वाटलें. राज्यभ्रष्ट झालेल्या, वनवासी अंध राजाच्या पुत्राला सावित्रीसारखी अत्कृष्ट आणि तेजस्विनी कन्या देण्यासाठीं तिचा पिता येत आहे याहून अधिक अदभुत तेकाय ६ अश्वपतीनें अत्तर दिलें “< माझी कन्याहि जाणते आणि मलाहि माहीत आह कीं सुख आणि दुःख हीं दान्ही अस्थायी आहेत. दाहोंचाहि नादा होतो. सजनांनीं त्यांचा विश्वास घरूं न्ये. गोरवा च्या दृष्टीने आपणां दाघांचे कुळें समान आहेत, आणि माझ्या मुलीने विचारपूवैक स्वत:च हा संअध पसंत केला आह. ” आइरमांत होअं डाकेल अशा पद्धतीने विवाह झाला. सावित्रीने पेत्याला वाओट वाटूं नये अेवढ्यासाठीं पिता होता तोंवरच अल्कार घातल. अश्वपतीची पाठ फिरतांच सावित्रीने सारे अलंकार अतरून तपास्वनाचा वष चढविला; आणि ०३इहपा, सदाचार, नम्रता आणि अिंद्रेयद्मन हा आपला आचारंधमे ठरवून प्रसनत्नतापूवेक राहून सवाना तिनें प्रसन्न कले. सासू, सासरा आणि सवे -संभधीजनाना त्या<प्रमाणे पतीला आपल्य सदगुणांनी संतुष्ट करून आठरमलक्ष्माप्रमाणे ती तेथें शोभ लागलो, संस्कारी, धर्मपरायण! आणि जिततेंद्रिय अगा पत्मीच्या सहवासांत सत्यवानाचा आनंद वाढत्त राहला- सावित्रीला सेवेचा आनंद होताच, पण नारदांनी सांगितलेलें भविष्य या आनंदाला जाळून भस्म करीत होतें. महिने अळटळे आणि दिवस अरले. आतां तर चारच दिवस शिल्लक राहिले. सावित्राने आहार-निद्रेचा त्य़ाग केला. द्युमत्सेन राजा घावरला. तीन दिवस उभेंच राहाण्याचे सांवत्राच व्रत होतें ते पार कसें पडणार£ सावित्रीने उत्तर दिले, “ तात, आपण चिंता करूं नये. मी निश्चयपूवेक व्रत सुरू केलें आह आणि निश्चय हेंच कार्येसट्थाचे कारण आहे. व्यवसायश्व कारणम्‌ । ' सुशाळ सावित्रीला विरोध काण करणार? तीन दिवस हां हा म्हणतां निघून गेठे शेवटच्या राओाचा अकेक्र क्पण सावित्राला कसा गेला असेल£ सकाळ होतांच सारवतीने नित्यकमे संपवून प्रदीप्त असामध्य हवन केलें, वडिलांना नमस्कार केला. सवानी तिला आशीवाद देअून भाजन करण्यावा आग्रह केला. सावित्रीला आहारनिद्रादि देहधमे कसे वर सुचणार? तिनें नम्रपणें सासूसासऱ्यांना झुत्तर दिले को सूर्यास्तानंतर अमुक भिष्ट वत्तु पूण झाल्यानंतरच जेवण करायचे असा माझा संकल्प आह. भितक्यांत खांद्यावर कुऱ्हाड टाकून फळें आणि लाकडे आणण्यासाठी सत्यवान निघाला. सावित्री- नें काकुळतीने सांगितलें की तुम्हीं ओकटे जाअ नका. मी तुमच्याबरोबर येते. आज जिवंत न्रतोत्सव ६२ नुमच्यापासून दूर राहायला माझा जीव घेत नाहीं. सावित्री गाढ अरण्यांत फिर- ण्याचा सराव काठून असणार? आणि रिवाय आज तिच्या अपवासाना चोथा दिवस. निला चालता सुद्धां यायचें नाही. निळा परवानगी काण दणार£ पण नत्यवान'चा नार सावित्रीनं अकलाहि ताटी. शेवटी सत्यवानानें आआवापांवर ही गाष्ट नापविली सावत्रीने अत्यंत नम्रतापूवक पण 7ढपणें [यला मनीपा नासूरासऱ्यांपुढे नांडछा सासूसासर्‍यांनीं विचार करेला, मुलीनं सर्बेच घपांत डाकडांहि कस्त यावचा कर्ल नाहीं आज निळा नत्रा कसं म्हणावें त्यांगी शेवटी अनज्ञा दिली. दोघ वनांत निघाले. बॅनवासाच्या काव्यमय जीवनांत अरण्याची शाभा लक्ष बेघुन धतेच. वाटेन भार नाचत हाते आणि गाल होते. अनेक प्रवाह आपल्या निमळ जलाने कलर्घ्वान करीन होते, आणि जिकडे तिकडे लदान मोठे व्रक्ष असत्य फुलांना प्रफुल्ल झाले होते. सत्यवान प्रत्येक रमणीय वस्त्कडे सावित्रीचे रक्प चेचीत आणे आपला आनंद द्रिगणिन करीत चालला होता. सांवित्रीहि पच्या आनंदांत मिसळण्याचा हाआओल तितका परप्रत्न करीत द्वातो, नशीवाचे फांसे पडण्याच्या वेळी आपण पतीबरावर झाहोत अवढेंच तिला समाधान हाते. पण प्रलिबपण 'तेला कल्पान्ताप्रमाणे वाटन होता. जगू तिच्या अंतःकरणाथ दान तुकडे होत हाने, वनांत ते दोघे पाचले आगि सत्यवान फळें घेचं लागला अेवड्यांत सावितरीनं सुगंधी फळें तोहून त्यांची ओक माळ वनविळी. आवश्‍यक तितकी फळं ग.ळा झालीं तेव्हां सत्यवानानें कुऱ्हाड घअन वाळलेली लाकडें ताडायठा सुरवात केली. हें काम त्याला कांहीं नवीन नव्हते. सत्यवानाचे शरीराह्य चांगळे कसलेळं होतं; पण कोण जाणे कशाने, आज त्याच्या सवंध शरीराला घाम सुटला. तो थकून गेला. त्याच्या डोक्यांत तीव्र वेदना होऊं ठागठी. अकाग्रपणें पतीकडे प!हात असणाऱ्या सावित्रीच्या लक्षांत ही गोष्ट आली. तिनें जवळ जाझन परेमपूर्वेक विचारले, “ आज कांहीं विशोष थकवा आल्यासारखा वाटतो £ ” सत्यवान आपला थकवा दाबून टाकू पहात होता. वेदनांहि लपाविण्याची त्याची अच्छा होती, पण जेव्हां सावतीने अत्यंत प्रेमाने विचारिले तेञ्हां त्याला राहवठें नाहीं, ता म्हणाला “ होय, आज कांटीं तरी मला होत आहे खरें. डोक्यांत शूळ अठळा आहे आणि चित्तहि अस्वस्थ झाल्या- सारखे वाटतें. ” थोड्या वेळानें तो पुनः म्हणाठा, “ आतां तर अभेमुदधां राहवत "नाहीं. जरा निजले तर बरें वाटेल. ” सावित्राने तेथेंच जमिनीवर वसून सत्यवानाचे ्ि भ्र ८० 5 डोके आपल्या मांडीवर घेतलं. सत्यवानाठा थोडासा आराम वाटला पण सांवितीला ही घडी प्रठयकाळासमान भास लागली. भगवान नारदांनी भाकित कल्ला प्रसंग जवळ आला अशी निची खात्री झाली, तिचे हृदय, मन आणि आत्मा तिच्य़ा डोळ्यांत येझन सत्यवानाकडे पाहू लागले. चार दिवसांच्या अुपवासान दष्टि अषाण व्हायल्ण पाहिजे, पण सावित्रीची तपस्याच ।अतकी अज्ज्वळ कों त्याच घटकेला निला दिव्य दष्टि प्राप्त झाली. तिळा दिसले कौं समोरून कोणी अक नग्य पुरुष जवळ येन आहे. त्याचां वस्रे लाल हातीं. डोकयावर चकाकरणारा किरीट होता. हा पुरुष शरीराने अंचापुरा आणि सुंदर होता. तेजाने जणं प्रतसूखेच. ₹प्राळा श्‍याम म्हणण्यापेञां गार “हणणेंच अवक योग्य. त्याच्या हातांत भयकर पादा होता. दि टाकतांच शादर झुत्पत्त न्हावा आशा त्याची गंभीर आक्काने पाहून सावित्रा भमजळी. तिने हळूच पतीचे टोके खालीं ठेवलं, आणि त्या दिव्य पुरुपाविषयी आदर दरविण्यासाठी ती अठून अभी राहिली. सावितीने विचारठें, “ आपली काय़ा मानुषी नाही, आपण काणी देवी पुरुष आहांत, अवडें मठा कळत. पण आपण काण आहांत आणि काय अडदेगानें आला आहां अवडं सांगण्याची कृपा कराल १८ ' त्या देव्य पुरुषानं अत्तर दिलें, “ हे सावित्रो, तू यांतव्रता आहेस आणि तपांनप्राह आहस, म्हणूनच तुला मी दिसठा आणि म्हणूनच तुझ्याबरोबर मी भापणाहे करतो. मो पतरांचा आधपांन यम आहे असें समज. तुझ्या पतीचे आयुष्य न माठ आहे म्हणून त्याला न्यायला' मी आलो आहे.” “ भगवन्‌, ननुष्यप्राण्याळा नेण्यासाठी तर आपठे दुत यनात. आज आपण स्वनः कां वरं येगे केलं १?” आम्हांला माणसाची कदर असते; हा तुझा सत्य़रत्रान धमेसंप्रभ आहे रूपपयान आहे आण गुणांचा जणूं मद्दासागरच आहे. य्राला धञन जायठा मला स्वतःडाच आठे पाहिजेना ?” असें बोलन वालत यमराजानें सत्यवानाच्या शरीरांतून त्याचा डोवात्मा आपल्या पाझानें आढून काढला. लगेच सत्यंमानाचे शरीर निस्नेज पडलें, उवासाच्छूवास बंद झाला, मुखावरीळ कात झतरठी आणि सवे अवयव डिळे पडे. यमराजानें सत्य- वानाच्या जीवात्म्याला आपल्या ताउप्रांत घेअन दाक्षेपदिशेचा रःता धरला, यम- जिवंत नरतात्सव द अलळक.७०७-& “ 1. भे. ». ४४ “09. २४१०७ हकक गल री वि अ अक -“€ा “-€ »**४7 * १.०0 १८०८१७१ फक नियमांना सत्रे संदधी प्राप्त झाल्या असल्यामुळे सावित्रीहि यमराजाच्या पाठोपाठ चालूं लागली. तिच्या हृदयांत दुःघाचा महासागर असळला होता. सावित्रीला मागो- माग येतांना पाहून यमराज ममतेनें म्हणाले, “ सावित्री, आतां तृ परत जा; आणि सह्यवानाचें ओध्वेदेहिक कर. पति जिवंत आहे तोंवर पत्नीने त्याच्या बरोबर राहावे या धर्माचें त॑ पूणपणे पालन केलें आहेस. पतीच्या अणांतून त॑ मुक्‍त झाली आहेस पतीच्या पाठीमागें जेथवर गेलें पाहिजे तेथवर " गेलास. आतां परत जा. “ मा कशी बरें मागें जाअं १ जिकडे माझे पति तिकडे प्रो. सनातन धर्मानेंच ही व्यवस्था घाळून दिली आहे. तप, गुरुभक्ति, प तिप्रेम, व्रत आणि आपला अनुग्रह यामुळें माझी गात अकुंठित आहे. आतां मी पतीला कसं वरे सोड १ आपल्याल मला परत लावून देतां यायचे नाही.!! सावित्री धर्मानुसार बोलते असटेली पाहून यमधमं संतुष्ट झाले. तेव्हां सावित्री पुढें बालं लागली: £ आहाणीं माणसें सांगतात का सात पावलें चालल्यानें किंवा सात शब्द बोलल्याने सजना मेत्री वांधठी जाते. या मेत्रीच्या अधिकाराने मा आपल्याला कांही विनविळे तर आपण कून घ्याल ? ज्ञानसंपन्न लोक म्हणतात कीं चारी आइरम धर्माचरणाला योग्य आहेत. आणि धर्माचरण हाच आत्मज्ञानाचे साधन आहे. सजन असेंहि सांगतात कीं चारांपेकी काणत्याहि अका आरर॑माचे अत्तम रीतीने पालन केलं तर बाकीचे आइरमधमे आपोआप त्याच्य़ा मागोमाग येतात. आणि म्हणूनच आर्रमांतर करण्याची अिच्छा बाळाण्याची काहीहि जरूर नाशी, असें घर्मज्ञ लाकांनीं सांगून ठेवलें आहे अशा स्थितींत निर्दोष रीतीने जेथें आम्ही गरहस्थघमे चालवीत आहों तेथे तुम्ही त्याचा वेध्वेस कां बरें करावा £ माझ्या पतीला कां बरे घेअन जातां £ ” सावित्रीची अशी संस्कारी आणि युक्‍तियुक्‍त वाणी अकून धमेज्ञ यमराजांना अत्यंत संतोष झाला. ते म्हणाले, “ हे आनेदिते, हें सत्यवानाचे जावित सोडून दुसरे जं मागशील ते मा तुला देतों. पण तू आतां परत जा. तुला ग्लानि येत आहे, आतां अधिक इरम घेअं नका ?” '£ पत्तीच्या सन्निध असतांना मला ग्लानि £ म!झ्या पतीला जेथें तुम्ही घेअन जाल. तेथें मो आहेच असें आपण समजा. सजनाशां ओेकवार इरेष्ट समागम झाला तर दष मृत्यु विषद पेम २-४. २.७ क १.४ ४.१० क. पळ २७.४ ७८४४ ७७ ७७ क केळी त्याला संगत म्हणतात. असा समागम वाढला म्हणजे त्याला मैत्रा व्हणतात. तुमच्यासारख्या धमेराजञाबरोबर झालेला समागम व्यथे नाहींच जायचा. ” माझ्या अंतःकरणाला आवडेल आणि ज्ञानी लोकांच्या बुद्धीलादि ब्रदूर्षिगत करील अशा हितकारी वाणी तूं बोलत आहेस. या सत्यवानाच्या जावेताखेरोज वाटेल तो वर तूं मागून घे. पण आतां तूं मार्गे फीर, व्यथे र₹रम नको-घेअंस. ' “आपण सर्वे पेला नियमांनी बांधले आहे. म्हणूनच आपण वाटेल त्याला स्वेच्छेने घेअन जाअं शकतां. मीही त्याच नियमाला वश॒ ह्वोअन पतीला अनुसरते आढे आपण मला माघारी कसें लावन देणार ९ कोणत्याहि प्राण्याचा मन-वचन-क्रियेने द्वेष न करणें, द्रोह न करणे, अलट त्याच्यावर अनुग्रद्दह करणें हा तर सज्जनांचा सनातन धमे आहे. सामान्य माणसांतहि हीच चाल आपल्याला देसून येते. ज सामध्येसंप्न आहेत तें करिती मदु आणि क्‍्षमावान'असतात बेरें | सज्जन हे आपल्या शत्छूवर सुद्धां द्याच करतात. “ सावित्री, तृषेनें पीडलेल्या माणसाला शीतळ जल'मिळावें तशासारखी धमेरहस्य प्रगट करणारी तुझी दह्दी वाणी मला तृप्तिकारक वाटते. द्दे कल्याणि, या सत्यवानाच्या जविता'शेवाय दुसरा वाटेल तो वर तूं मागून घे आणि परत जा. तूं किती बरे दूर्‌ आलीस ! ” ॥५२.>.५१%,.७ ४८८ ४.४ ४-५ २.५० २.५ २.७.» ४. ळक” 3४ वक ७... ४ 1७. ४४.४५ आ.ह पिकल “: माझ्या पय पतीच्या संनिध असल्यामुळे मला हँ स्थान मुळींसुदघां दूर नाही. आणि जेथें मन पोचं शकतें ते स्थान काय दूर म्हणतां येओल £ वाटेने चालत चालतां माझ्या कांटा गोष्टी तर आपण अका. भगवान्‌ तृयेनारायणाचे आपण प्रताप- शाली पुत्र आहां. मत्युलाकांताल सवे लोकांसाठी सारखाच धमम आपण लागू केला आहे, त्याला अनुसरूनच लोक चालतात. म्हणूनच हे ओश्वग, लोकांत धर्मराज म्हणून आपली ख्याति आहे. खरोखर, धमेनिष्ठ सज्जनावर माणसाचा जितका विश्वास असतो तितका स्वतःवरहि नसतो. प्रत्येक मनुष्य सज्जनांविषया प्रेम ठेवता. सज्जन हे प्रममूती असतात. म्हणून प्रत्येकाचा त्यांच्यावर विश्वास असतो. '« भद्रे, असं भाषण मी आजपयेत कोणाच्याहे तोंडून अकलें नव्हते. मा संतु झालों आहे. अक या सत्यवानाचे जीवित सोडून बाकी वाटेल तें तूं मागून घे. आतां तूं किती दूर येणार £ तुझ्यासारख्या राजकन्येला अितके इरम योग्य नव्हेत. ” प्ज ७०० टी जिवंत नरतोत्सव ९९ श१/५-४ -“ ” -“६४८- ५८ 7-”-* ह ह: पह “7२९ *“/ _-% “* अ“ “४४-४४ % ४ ४६-४४. ४.४ ५.४५, ४७१. क २ ४ ४-0१- ४-४” - 0-0 १-/ ७ सावित्रीने आपले भापण पुढें चालविलेः “' सज्जनांचे घमोवरण नेहमी अढळ असतें. धमोचरणांत तें कधी माघार घेत नाहीत, आणि धघमाचरण करतांना ते दुःखा- चाहि अनुभव करीत नाहोंत. सज्जन तवंदा निभेय असतात. आपल्या सत्याच्या यागाने ते पूर्योचें रक्षण करतात. आपल्या तपोबळाने पे भूमीला टिकवून धरतात. हे धमराज, होअन गेठेल्या आणि आजच्या वतमान सवे लोकांना आधार फक्‍त संज्जनांचाच आहे. उरेष्ट लोक याच रस्त्याने गेठे आहेत असें स्मरण करून सज्जन परकार्यीत रत राहातात, आणि माबद्ल्याचा अपेक्षा ठेवीत नाहींत.सज्जनांचा समा- गम निष्फळ होत नाह, त्यांच्याकडून मिळालेले द्रन्य नष्ट होत नाही. हा धमे अबाधित असल्यामुळें सजन हेच विश्वाचे संरक्षक होत. ” “ हें पतिव्रते, तूं धमाचे हृदयच माझ्यापुढे अघडें केले आहेस, जसजशी तुझी पवित्र वाणी अडू लागतो. तसतशी तुझ्य़ाविपया झुत्क्रषट भक्ति माझ्या हृदयांत भुत्पत्न होत जात आहे. तुला अिच्छेला येओल तो वर मागून घे, ” सावित्रीचे काम झालें. ती अत्साहाने म्हणाळी: “ भगवन्‌ , आतां पावेतो जणं माझ्या पापाचे फळच माझ्य़ापुढे अभे असावें तसें ' सत्यवानाच्या जीविताला सोहून ) हे. वचन मला अक्रावे लागत होते. ते आपल्या या वचनांत नाहीं. मी धन्य झालें. सत्यवान फिन जिवंत व्हावे हे माझें मागणे आहे. कारण पतीवांचून जगणे हें मरणतुल्यच आहे. पतीला सोडून सुखाची, लक्ष्मीची अथवा स्वर्गाचीहि मला अच्छा नाहीं. पतीचा विग्रोग सहन करन जगणेदि मला आवडणार नाह. ?? ज कालत्रयोहि टळायचें नाही त॑ सावित्रीच्या धमेनिष्ठेने आणि अकनिष्ठ प्रेमानं टळले, यमराजांनी आपला पाश सोहून दिला आणि म्हटले: “ दे कुलनांदेनीं कल्याणी सावित्री, घे, या तुझ्या पतीला पो सोडून दिलें. आतां हा निरोगी होअन तुझे मनो- रथ पृणे करीत चारशे वर्षेपर्यंत जगेल आणि तुझ्य़ा सहाब्यानें त्याला धपेप्राप्ति होओल. सत्यवान धमोचरणामुळें पथ्वांत सववत्र र्य़ाति पावेळ, आणि अनेत काला - पर्थेत तुझा कीर्ति या लोकांत अनर होईल, तला पिय्र अता वर तर मो तुला दिला यण याच्या अगादर चार वेळां मी तुला, वर देण्याचे कबूळ केळे आहे, त्याबद्दल ६७ मृत्यु विरुद्ध प्रेम ल कर्क. १.७७. अ ७ खला च प्न तूं कांही मागून घेणार नाहदस तोंबर मा तुझ्या बेधनांनच आहे. मला कृपा करून वचनमुक्‍त कर. आतां काय सावितीला मागण्यासारखे पुष्कळ मुचण्याजागे हार्त. आपल्या सासऱयाला पुनः दृष्टि प्राप्त व्हावी, त्याचं राज्य़ त्याला परत मिळावे, पित्याला पुत्र नाहीं त्याला पुत्र न्हावा असं पुष्कळ पुष्कळ तिने मागून घेतें. म[णसाजवळ मागायचे अमलें तर संकोच धरायचा ! यमराज सत्यवानाला सोडून स्वतःंहे मुक्‍त आणि पंतुष्ट झाळे आणि त्यांने! आपल्या मादराकडे प्रयाण केलें. सावित्री पतीचे शव जेथें पडलें होते तथे परत आली आणि तिने पतीचे डोक पुनः मांडीवर घेतलें. त्या पतिज्रतेच्य़ा हाताचा त्पशे होतांच सत्यवान पुनः: सजीव झाठा आणि डोळे अघडून अत्येत प्रेमपूर्वक सावि त्री- कडे पाहुं लागला. आल्याबरोबर सत्यवान म्हणाला, “किशचेळ मी निजून राहल हा: तू मला वेळेवर कां वरे झठविळे नाहींसय आणि मठा आहून घेअन जाणारा तो. इयामवणे पुरष कुठ आहे. £ ” त्या वेळे सावित्रा किती ह्पेभरान बोलला असेल ! मूत पतीला पुन: जिवंत होऊन पेमभराने बोलतांना अेकून तिला केवडा आनंद झाला असेल! ती म्हणाली; “आपण पुष्कळ वेळ निजला. प्रज्ञेचे संयमत करणारे यमराज आपल्याला साडून निघून गेळे आहेत. आतां थकवा आुतरला असला तर उठावें हेंच बर. हा पहा, चटंकडे अंधार पसरायला लागला आहे. ” सत्यवान आठला, अुठून मिकडे तिकडे पाहू लागला. विसरलेली गाट आठवावी तसा सबंध वनप्रदेश पाहून तो म्हणाला: “ प्रिये, तुझ्यावरोबर फळें वेचली आगे लांकर्डे तोड& आणि मग डोक्यांत वेदना होळ लागल्या म्हणून मी. निजले अेवढे मला आठवते. त्यानंतर कोण जाणें काय झाले. मला चांगळीच चक आले ! अितक्यांत एक भोठा तेजस्वी पुरूष दिस छागला, नंतरचं कांही. स्मरत नाहीं. हॅ सारें काय -स्वप्न असेट? तुला तसे कांही दिप ?£ ?” सावित्री प्रसंग जाणणारी होती. ती म्हगाला: “ आय पुत्र, आतां फार अशीर झाला आहे. पेताश्‍री आमली वाट पहात असतील, पहा, रात्री फिरणाऱ्या परांचे निक्‍त अतात्सव ६८. वाब्द कं यं लागले आहेत. काल्ह्यांचें रडणे चाललें भाहे. झाडांची पानें पुदर्घा कसा भयंकर आवाज करात आहेत. सवे कांह तुम्हां उद्यां सांगेन. आतां घरी चलावे.” सत्यवान अगदीं थकून गेला होता. चालणें त्याला अशक्य होतें. चहूंबाजूला पसरलेला अंधःकार पाहून आणे आपल्याला किती दूर जायरचे आहे याचा 'विचांर करून तो म्हणालाः “ आतां परत जाणें ककीण आहे आणि अंधारांत तुला वाटहि सांपडायची नाहीं. ? सा वित्री चांगठीच गोंधळलो. जावें हें बरेकीन जावे हेंबरें १ तिला स्वत:ला निणेय करतां येओना. तेव्हां तिने पतीलाच विच!रले: “ता पलिकडे दावान्नानें दग्ध झालेल्या वृक्‍्षांत कुठें कुठे अशनि दिसत आहे. त्यांतून थाडा विस्तव आणून मा लाकडे पेटविते म्ह्णजे त्या प्काशयांत आपल्याला जातां येंओल, आणि आजारी- पणामुळं आपल्याला चालणे अद्वाक्य असेल तर आपण दाघ सारी रात्र अर्थेथ काढूया सकाळी घरीं जातां येओऔल.?' सत्यवानाचोहे पन घुटमळत ₹ते. चालण्याअतकी तर शकत नव्हती पण घरीं गेलें नाहीं तर आओवडीलळ कसा कल्पांत करून सोडतील याची त्याला कल्पना हाती. ता म्हणाटाः: “आईबाबांना प्री न दैसल्यामुळें किती दुःख होईल! मोच त्यांचा अकमात्र आधार आहे ना £ आतांपर्यंत मा निजून राहिलों हो केवढी माझी चूक! या चेरी निद्रेची मला माठ चाड आलो आहे. आतांपर्यंत बाबांनी माझ्या झाघासाठीं आकाशपाताळ छोक करून टाकलें असेल. त्यांचें जर क्रांही बरें वाओटं झालं तर मला जगणं अशक्‍य आहे. आतां घरी गेल्यावांचून दुसरा मागे नाही. ” वडिलांचे दुःख आणि आपटी निबेलता यांचा विचार येअन सत्यवानाला रडूं कोसळले. धीरोदात्त पुरुष रडं लागतो तेव्हां अबलाच त्याचें सांत्वन करूं शकतें- निष्ठावान सावित्री मुग्ध प्राशेनेचे बोळ बोलं लागली. पतोच्या डोळयांतील अइरू पुतून ती म्हणाली: “जर आजपर्यंत मीं कांहीं तप केलें असेल, विनादांत सुद्ध; असत्य गेले नसेन तर आजची रात्र माझ्या सासुसासर्‍्यांना आणि पताला सुखकर हावा ! ? भग परमशालिना सावित्रीने आपले कंस बांधळे आणि पतीचा हात धरून त्याला तिनें कसयसें उभे केलें. वाडिलांच्याकरितां वेंचलेल्या फळांकडे सत्यवानाची दृष्टि गेलेली पाहून त ऱ्हणाठी,'“ही करंडी मा अर्थे डहाळीला अडकवून ठेवत. उद्यां सकाळी येअन घेअून ६९ म्त्यु विरुद्ध प्रम जाऊं, लांकडें पुदर्धा राह देत अिर्थच- दषा अवढी कुऱ्हाड मी. बरोबर घेते. ”' मग तिनें पतीचा हात आपल्या डाज्या खांद्यावर घेतला, आणि आपल्या अुजत्र्या हाताने त्याच्या कमरेला विळला घाळून लो गजणामिनी हळुंहळं चाळूं लागठी. सत्यवानाला सावित्रीचा असा आररय केंअंमा संक्राच वाटला कीआनंद्‌ वाटला कोण जाणे. पण तो म्हणाला:हे भोर, या वाटेने मा पुष्कळ वेळां गेला असल्यामुळें ही माझ्य़ा ओळखीची वाट आहे. आतां तर चांद्णेंहि. पानांतून प्रवेश करून थोडा थाडा मार्गे दाखवीत आहे. अर्ध्या वाटेवर पळसाची झाडी आहे. निथें जरा साक्‍धगिरी ठेवडी पाहिजे. तिथे रस्ता फुटतो. त्यांतळा झुत्तरेकडचा रस्ता तो आपला. आतां चल लवकर, मला आतां जरा बरे वाटतें. आओबाबांना लवर ज'ऊन भेटू, अिकडे द्युपतत्सेनाळा भेकाअके। दृष्टि प्राप्त झाली त्याबरोबर त्याला आइचये वाटले. पण हे आश्‍चर्य जास्त वेळ टिकले नाह, पुर्यास्त झाला आणि मुलगा आणि सून अजन आली नाहीत हें पाहून म्हाताऱ्याचे आनंदाश्वये चितेत अस्त पावडे, म्हातार्‍्य! - पावलांनी त्यानें चहुंबाजूला शोध सु कळा. कितोवेळां तरी पायांत काटे मोडले अंणक्च दार दगढांनो म्हाताऱ्या शरीरांत अजून,रक्‍त आहे ७ नादीं याचा शघ घेतला दर्भाच्या सडांना पुष्कळ वेळां लाह अभिषेक झाला. शेजारच्या ब्राह्मणानों या गृदूांची कींव करून पुष्कळ तप्रास .केला, कुठेदे पत्ता ढागेना तेन्हां सवेजण परत आडे, अकानें शेकारो पेटविली. दुसऱ्यात पुराणकाळच्या कित्येक अद्‌भुत गोष्टी छेडल्या. पण आओबापांच। धार खुंटला तो खुंटलाच. त्यांने, मुक्‍त कंठाने रडायला सुरुवात केली: “हे पुत्रा, हे साध्वी वघु, तुम्झ कुठे रे आहां ८? सत्यवादी ब्राम्हग आश्‍वासन -देअं लागठे. पुवर्वा म्हणाला, “सावैत्री तप, आिंद्रियरमन आणि रुदाचार यांनो युक्‍त झाहे. म्ह्णून माझी खात्री आहे कीं सत्यवान जिवंत आह? तपस्वी गे!तम म्हणाला, “मो चारी वेदांचे सांग अध्ययन केंठे आहे, ब्यफ्दचय़रे पालन करुन गुरुला आणि असाल! संतुष्ट केढें आहे, नुसत्या वायूचें भक्षण करून मो करिती तरी अपवास केले आहेत ओकूण अक व्रतांताल अकाग्र अंत:करण साक्ष देत आहे कीं तुमचा सत्यवान जिंवंत आहे, ता] कुशळ आहे; माझ्या वचनावर विश्वास ठेवा.” गोतप़ाच्या रिष्याल्याहे वाटले क. आपणाहे यांत थोडी भर टाकावी. तो म्हणाला, “आमच्या गुहमहाराजांच्या मुखांतून निघालळ अकाहे त्रचन आजपयत खोटें झाळेळें नाही, तेन्हां मी खात्पींपूवेफ सांगतो का सत्यवान जित्रंत आहे.?? दुसऱ्या अनेक अषींनी आपआपल्या समुजतीप्माणें आश्‍वासन नवंत अरतात्सव खळ चक २ -९ "७ 7५ '*-“ “ “४-८ १-/ ४... १. ४८०१ दिले. शवटी दाल्भ्य अषा म्हणाले, “सावित्री डत करून कांही न खातां गोळा आहे तव्हां तुझा मुलगा जिवेत आहें या विषया शंकाच नक्के "आणि राजा, तुझा दृष्टि तला परत मिळाली हेंच याचें प्रत्यंतर आहे.?' दान घटका अशा गाष्टो चालल्या [अतक्यांत दोघेजण घरीं येअन पोचले. ब्राह्मण आनंदाने म्हणाले, “पह्या राजा, तुझा मुलगा आणि तुझी सृन तुला परत मळाला. आतां तुझा अभ्युदय जवळ आला समज. सवत्र आनंदीआनद न्यापून गेला. कितातरीं प्रश्न विचारले गेळे आणि अत्तरे दिला गेला. अर्षानी सावेत्रोला आग्रह कला की घडलेली सवे हकाकत सावेस्तर सांगित- लीच पाहिज. गोतम म्हणाला, “सावेत्री.तुला प्रत्यक्ष आण अतांद्रय दोन्ही वस्तूंचे ज्ञान आहे, तुझ्या तेजाने तर तूं केवळ सावित्री दवताच आहेस. गुप्त राखण्यासारखें कांही नसेल तर सवे त्रृत्तांत आम्हांला सांग. '' सांवत्रोने सुखाने गोड झालले आपले. दारुण दुःख सव वर्णन करून सांगितले तञ्हां सवे अपा अकस्वरानें बोलले :“आमच्य़ा राजांच सारं कुळ संकररूपी काळाख्या खड्ड्यांत गडप होत हार्‍े ते, हे साध्वा, तु. आपल्या शीलाने, आपल्या व्रतानें आणि पुण्याऑनें आज तारले आहेस." गारा संपल्या, अिकडे रात्रही संपली आणि अरणोदयाबराबर द्युमत्सन राजाच्या राज्यांतील टोक- प्रातानची राजाला परत बालावण्यासारठी तेथें येअन पोंचले. शत्रूच्या येथे मोळ ' राज्यक्रांती झाली, शत्रू मारल गेले आणि प्रजने अकमतानें राजा द्युमत्सनच झाम्हांठा राजा पाहजे अस| आग्रह धरला. म्हणून -आम्ही आपल्याला बालवायल 1 आट आहोत? असें साचेवांनीं सांगतले. झिकडचें सगळे वतैमान अकून सचिवपुद घां तपस्विनी सावित्रीच्या पाया पडलं. नारदांनी भाकित केलेल्या सावित्रीच्या दुर्देवामुळेंदुःखित झालेला सावित्रीचा पिता आपल्या घरो आज काणत्या स्थितींत असेल बरे £ हा आनंदसमाचार तत्काळ त्याला पाचता करण्याचें कुणाला ना कुणाला सुचलेंच असल. वेदांपायन म्हणतात: सावित्रीच्या या पुण्यकथेने आजवर असंष्य लोकांना आश्वा- सन दिलें आहे. आणि अिथून पुढेंहि जे काणी सावित्रीचें हे सुत्कृर आख्यान श्रवण करून त्याचें घ्यान धरतील त्यांचे सवे मनोरथ पूणे होऊन ते दुख:पुक्त होतील.. दूर२० जी. मृत्यु विरुद्ध प्रम “१.५.” .७१% २७ २ 7४६ % % 0. ५ ४७ % अ. 0२ शा ४४-४९ 0.0४. 0४ ४-७. १ *६ *- ४८% -”१-५-०/ ४ ण्य वटसावित्री र च्य साहे हन्न्ू ("० ज्येष्ठ पाणपा १ दवस हा सण झुन्हाळ्याच्य। सुटींतच पुष्कळसा जाता.. “सतीच्या पातिव्रत्यापुटें मत्युहि हार खातो' असा बोध असणाऱ्या या गोष्टींत असामान्य काव्य भरलेले आह्दे- वटब्रक्षाची पूजा करण्यापेक्षा साविळ्रींचींच पूजा करणें हे अधिक योग्य आहे. सावि त्री- च्या क्थेंत स्तियांचे स्वातंच्य आणि 'स्त्रीधर्माचा सर्वाच्च आदशे पाहायला मिळतो. या दिवशीं सावित्रीचे चरित्र अनेक प्रकारें गायलें पाहिजे. मुलीनी विशेषतः हा सण साजरा करावा. महाअकाददी :: २१५ आषाढ शु० (१९ १ रे या दिवसापासून चातुर्मासालठा आरंभ होता. चातुर्मासाच्य! निमित्ताने कित्येक न्रतें घेण्याचा हा दिवस आहे. पावसाळ्यांत हवा चांगळी नसते. * विशिष्ट ८रकारचा संयम स्वीकारला तरच पावसाळ निर्विघ्न आणि सुखाने पार पडता. पाव" साळ्यांत प्रवास करणें कठीण असल्यामुळें अक्राच ठिकाणे बतून अध्ययन करण्याचा जुना रेवाज हाता. या दिवशी सवानी पहांटे ४वाजतां स्नान करून सामुदायिक प्राथना करावी. प्राथनेंत गीतेचा ९ वा अध्याय म्हणावा. रारी घरच्या, शेजारच्या मंडळीर्मा एकत्र ग्रेऊन तुकाराम महाराजांच्या निवडक अरभपांचे भजन करावें. या दिवशा क्रिवा आषादी अमावास्येदिवईी[, ज्या दिवदी सवड असेल त्या दिवशीं, कांतण्याची चढाओढ ठेवावी, आणि ती ठेवली तर ता दिवस सबंध सुटीचा समजावा. हवेत दमटपणा असतो तेव्हां सूहु अधिक चांगले कांततां येतें. पावसाळ्यांत गाशाळेमध्यें डासांचा उपद्रव फार असतो. म्हणुन रात्रीं धूर करून जनावरांचे रक्‍षण करणें अष्ट आहे. दिवस आचाये देवो भव : : १६ ( आषाढ शु, १५) मनु भगवानाने म्हटळ आहे, आणि आमचोहि अशो श्रद्धा आहे को सावित्री म्हणजे विद्या हो आमचा माता आहे आणि आपण आचाय आमचे पिता आहांत, अज्ञान अवस्थेत जन्मलेल्या आम्हांला ज्ञानाचे संस्कार देअन आपणच आम्हांला नवा जन्म दिला अहे. आपल्या डोळ्यांत प्रेमाचा जादू आहे; आपल्या चित्तांत ज्ञानापापुन झुत्पन्न होणारे कल्याण आहे; प्रभूचे मंगळ हृदय आपल्याला मिळाले आदे; म्हणूनच तर आपण अड्डा निःस्वाथे सवा करीत आहांत. मूर्तिकार जसा ओबडघोबड दगडांत मूर्तीला प्रथम पहाता 'आणि मागाहून ' त्यांतून कारून त्या मूतीठा प्रगट करतो, तद्वत्‌ हे गुरुदेव, शिष्याच्या प्राणाची ख्रंपूर्णता आपण पहातां, आणि आपल्या अद्‌भुत कौशल्याने तिचा विकास करतां. जीवनाची सफलता आम्हांला आपल्याकडूनच लाघते, स्वतः निष्काम असूनसुद्धा आपण परमेश्‍वरापारही, मागितले की “ माझे ज्ञान समदध ह्वोवा; मी मोक्‍्षविद्या धारण करणारा व्हावें; माझें शारीर निरोगी आणि स्थिर असा; माझी जीभ अमतस्रोती बनो; माझें अध्ययन विस्तृतपणे वाढो; माझ्या ज्ञानाचा शेवट कर्धीद्वे न येवो. ” आणखी आपली पाथंना आहे की, “ पाणी, जसें तलावाकडे वाहते, माहेने जसं वर्षाकड वळतात, तसे सर्वे व्रह्मचारा माझ्याकडे येवोत. त्यांच्या शका दूर होवेत, त्यांचं ज्ञान वाढो; त्यांची त्रात्ति संयमशाल होवो; आणि अज्ञा विद्याथ्योच्या दूवारां, या ठिकाणीं ज्ञानाचे सत्र आहे, अशा माझी कोर्त पसरो.'' अितकीा वत्सलता आम्हांला अितरत्र कुठें मिळणार आम्ही अक आपल्यालाच आळखतों; आपल्याला आम्ही हरण आहो; आपला आज्ञाच आम्हांला पमाण आहे. त्वं टि न; पैता य अस्माक अविद्यायाः परं पारं तारयसि । नम: परमआओपिम्य: नमःपरभ आअषिभ्यः । ( तूंच आमचा, पिता, तूंच आम्हांठा अविथेच्या परतौराला घेअन नातास. थोर अ्षांना नमत्कार असा. ) णिवेत वरतात्सव ज्श (य "> गुरुपाणमा आपाढ १५ १ सपय गुरुपूणिमेचा सण अवडय साजरा करण्यासारखा आहे. पण वाटेल त्या माणसाला आश्वर समजून त्याचा आंधळी पूजा करण्याने गुरूचा किंवा शिष्याचा कोणाचाच अुन्नति होणार नाही. हिंदुधमात श्रीवेद्ळ्य़ासांचं स्थान असाधारण आहे. गुरुपूर्णमिच्या [दिवशी वेदन्यासांचे स्मरण कहुून त्यांचें काय समजून घ्यावे हें भुचिव आहे, आशरुक्षिस्ताचें जीवन, कथन आणि मरण यांविपयीहि सांगतां येओल, शीखधमात सांगितलेळें गुरूचें रहस्य, त्यांच्या गुरूची तेजस्वी चरित्र वगेरे दत्तजयंतीच्या [दिवसाप्रमाणं आजाहे सांगता येतील, ( दत्तजयंती प्रकरण पहा. ) या दिवशी विद्यार्थ्यांना संस्थेसाठी विशेष काम करावें, सेवा द्यावी. आपल्या संस्थेसाठी फंड गोळा करता.आला तर तो करावा. मराठी मीरा :: १७ आषाठ वद्य १२३ जनाबाओच्या आओीबापांनीं तिला एका भगवद्भक्‍ताच्या घरीं दासी म्हणुन देअन टाकलें; तथे तिनं आजन्म दूळणकांडण करून स्वतःचे पोट भरलें आणि औश्वराची भाक्‍त करून आपल्या जन्माचे साथेक केलें. जनाबाओचें लग्न झालें नव्हतें. ज्यांच्या घरीं ती दासा होती ती सगळी औश्वर- परायण, 'घमेभीरु मंडळी होती. ज्याप्रमाणें मोरावाओने भनवंतांशी लग्न लावून घेतल हातें त्याचप्रमाणें जनाबाओर्नेहे केलें होते. मारावाओ राजघराण्यांताळ अस- ल्याने तिचा छळ झाला आणि तेच्या बलिदानानंतर तिचे देव्हारे माजले. बिचाऱ्या ननाबाओला विचारतो काण € तसें पाहिलें तर जनाबाई म्हणजे महाराष्ट्राची मोराबाओ. तिने नम्रपणे नामदेवाच्या कुटुंबाची सेवा केली आणि लाच्या अभावी जें पेमजीवन अतृप्त हेते तें हृदयाने विठोबाशां रममाण होअन समद्ध केलं. विठोबा येअन तिची वेणी फणी करीत असें, तिच्या दळणांकांडणांत मदत करीत असे, आणि थंडीच्या दिवसांत तिची वाकळ पांघरून निजत असे. मौराबाओच्या काऱ्यांत जी प्रेमोत्कट भाक्‍ति आहे. तीच अगदी भोळ्या भाषेत लनाबाझीच्या अभंगांतून दिसून येते. भक््तिकाव्यांत स्त्रीसहूज भाषा जर पहा- वयाची असेल तर ती जनाबाओच्या अभंगांत पहावी. जनाबाओने शरीरधारणासाठी बोवटपर्यंत काबाडकष्ट केलेले दिसतात. खरोखर जना दी जनतेची परांतानाधि हाती व तिनें जनादेनाला आपलें जीवन अपण करून कृतार्थता मिळविली हाती. मुलींच्या शाळेंत जनाबाओघा दिवस पाळून त्या दिवर्शे तिचे अभंग म्हृणत- झ्हणत दळणकांडणाचा कायेक्रम ठेवावा. १९-१२-२२ नागपंचमी : : (८ 'करावण शु. ५. नागपंचमीचा अत्सव महाराष्ट्रांत मोठ्या धामधुनानें साजरा करण्यांत येतो, 'रानांतून चिकणमाती आणून, कणीक मळतात तशी €्च्या पोलासकट ती “मळून तिला मोठया फडीच्या नागाचा आकार देतात. त्या ,नागाच्या शेपटीचा मोड अशी कांह सुन्दर ब्नावतात कीं पहातच') राहावे. नागाला भयेकर असं दोन डोळे -पाहिजेतच; तेव्हां डोळ्यांच्या ठिकाणा दोन गुंजा बसवून टाकायच्या ! नागाला औश्वराने दुहेरी जाभ दिलेली असते. हदी देणगी निसर्गाने मुत्सदृद्यांना, वकीलांना आणि कोटात साक्‍्षीदाराचा धंदा करणाऱ्यांना दिली असती तर पुष्कळच सोय झाली असतो. बिचाऱ्या नागाला बोठायचेंच नसतें तेथें खऱ्याखोटयासाठी दोन जिभा घेअन तो करणार काय १ पण निसर्गाने त्याला दुहेरी जीभ दिली आहे म्हणून आम्हीहि दर्वाचा दोन पानें त्याच्या तोंडांत, खुपसुन :देतो. त्याच्यापुढे दुधाचा पेला ठेवून 'त्याचा पूजा करतात. मग काय, तो खरोखरीच अेखाद्या कल्याणकर्त्या देवतेप्रमाणें भास्‌ं लागतो. पण या नागपंचमी मार्गे अितिहास काय आहे? प्रत्येक सणाच्या किंवा 'न्रताच्या पाठीमागे त्याच्या संबंधींचा अितिह्वास हा असतोच. नागपंचमीच्यामागे अक लहानशी करुण दंतकथा तर आहेच; पण नागपूंजा जी भितकीं सावेत्रिक झाली होती तिच्यामागे तर ओक मोठा महाभारत अितिह्ास आहे. महाभारताच्या आदि- पर्वोतच ता नकळत विणला गेला आहे. आपल्या मिक्डे म्हणजे ब्राह्मणांत आणि आयोत गोत्रप्रवर असतात! तशी द्राविडादि अितर जातीत देवर्के असत. अिंग्रजींत देवकांना '0(6ा, म्हणतात. आज कित्येक पहाडी जाता आणि जंगहला लाक आपल्या देवकांच्या नांवांना ओळखले जातात. मद्दाभारतकाळी आये आणि नगजातीमध्यें युद्धे होत,असत. या नागजातीचा 'तबषक नांवाचा राजा होता. त्याने परीक्षित राजाचा पूड घेण्यासाठी त्याच्या नगरीत घुसून त्याचा खून केला. मग तर या दोन जमातीमध्ये भयंकर युद्ध पुरू झालें. ते -डोवटी एका भास्तिक झुषषाने मिटबिलें. या आस्तिकाचा (पेता आये,होता आणि माता ऊ७ नापंचपी नागकन्या होती. अशा आंतरजातीय विवाहाशिवाय हा झाडा मिटण्यासारखा नव्हता. हे नांगलोक मोठे शर, कलारसिक, नगर--रचना-कुशल, आणि पुरोहिताचें काप. करण्याअितके विद्वान होते. आये आणि नाग यांच्यामध्ये आंतरजातीय विवाह व्हावा अितके ते परस्परांच्या सहवासांत राहिले होते. शोवटीं नागजाति आयात मिसळला आणि त्यांच्या संतोषाप्रोत्यथे हा पण आयोच्या सणांत नागपूजा म्हणून घातला गेला, आयार्न| आपल्या चातुर्याने अक आंतरजातोयर विग्रह दुर केला याचा खूणा म्हणून या नागपंचमीकडे आपल्याला पहातां येतें. अकाद्या विषयीं भीति, धाक, किंवा आदर असला म्हणजे सुदघां भोळा प्राकृतिक मनुष्य पूजेचा अुजाय अजमावून पहातो. आजची नागपूज्ञा ही नाणाच्य भीतिमुळें अत्पन्न झाठी असं म्हटलें तर त॑ नाकबूल करतां येणार नाह. पण हिँदु लोकांनी रोवटी त्यालाहे आहिसेचें रूप दिलेलें दिसते. त॑ कांही असो, पण परंपरेने आचारांत आलेल्या व्रतादींच्यामुळे ईंदुस्थानची संस्क्रात अखंडित राहिठी आहे. आ५ हिंदुधर्मानें पुष्कळ रानटी चालीरांतीना अुदात्त ( ७101719 ) कलें आहे. टीपः-- या विषयावरोठ माझा “' आर्तहासिक कल्पनातरंग ” हा लेख, नजरेखालां घालण्यासारखा आहे. ७ ( नागपचमा रावण गद्ध ५ १ दवस मनुष्येतर सष्टोशीं समभाव, हिंस्र प्राण्यांवेषयोहि दयाभाव आणि आहिंसेचे अभयदान या तीन गाष्टी या सणांतून काढतां येतील. नागपचंमीच्या दिवशीं झोपाळ्या- च्या खेळाची प्रथा सावेतिक आहे. वेर शमल्यानंतर करण्यांत येणाऱ्या अ॒त्सवाचें ह प्रतीक आहे. ही प्रथा चालू ठेवण्यासारखी आहे. नागपंचमोच्या दैवशीं तऱ्ह- तर्‍हेचे मर्दानी खेळ,खेळण्याचा कार्यकरमसुदू्धां ठेवावा. सगळेच सपे काहीं विषारी असत नाहीत. पुष्कळ सर्प शेतांत राहून शेतीचे नुक- सान करणाऱ्या अंदराना खाअन टाकतात. म्हणून त्यांना वषेत्रपाळ म्हटलें जातें. त्यांना मारल्याने इतीचेंच नुकसान होतें ही गोष्टहि समजावून द्यावी. उइरावण सोमवार :: १९ दुपारची अधी सुट्टी पुष्कळ लाक इरावण सोमवारी अर्ध्या दिवसाचा अपवास करतात. म्हणून हीं सुटी देण्याची जरूर आहे. या दिवशी माहेम्न अत्यादी स्तो तोंडपाठ करण्याचा कायेक्रम ठेवतां येओल. प्रत्येक सोमवारच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्यांचा संग्रह केलेला असला तर बरा. इरावण पूर्णमा : £२० १ दिवस हा दिवस रक्षाबंधनाचा आहे. भाझबीज जसा शुद्घ निष्काप पेमाचा दिवस तसा हा दिवस नाहीं. हा निष्कामपणे रकष्यरक्‍्षक संबंध जोडण्याचा दिवप आहे. जे स्वतः आपलें रक्‍षण करूं शकत नाहीत ( क्रिंवा करूं झिच्छीत नाहीत ) असे लोक, त्यांचा ज्यांच्यावर पूणे विश्वास असतो अशा माणसांकडून, एक्षणप्ची अपेक्षा ठेवतात आणि त्याचंच द्योतक म्हणजे राखी. स्त्या, ब्राह्मण (! ), गायी हे -तीन्ही वग रक्षणाचे अधिकारी समजले जातात राखीच्य़ा दिवर्शी आपल्य़ा हातांत कणी राखी बांधा वा न बांधा, पण रकष्य वर्गाच्या हिताचे चिंतन या दिवशीं केठेंच पाहिजे. विद्याथी अुगीच गंमतीने पशु- पकष्यांना आणि आपल्यापेक्षा लहानांना पुष्कळ बेळां त्रास देतात. राखीच्या दिवशीं हो स्थिति सुधारण्याचा विचार त्यांनीं केला तर बरें. मात्र हा विचार त्या दिवसापुरताच असतां कामाचा नाहीं. समाजांतील चुकीच्या समजुतीमुळे, जडतेमुळं किंवा तिरस्कारामुळें हारेजनवर्गाचा कांहीं कमा छळ होत नाहीं. एक्पाबंधनाच्या दिवशी हारेजन जर अच्च म्हटल्या जाणाऱ्या जातीच्या हातांत राखी बाघ लागले तर सहृदय हिंदच्यावर त्याचा मोठा पारेणाम होओऔल. समाजांत ही चाल चालं करण्याच्या कामा शाळांचो प्रदत होअं शकेल आणि हा प्रेमततु हाताने कांतलेल्या सुताचाच असे झकतो. बाजारी सूत प्रेमाचे वहन कसे बरे करू शकेल ? उरावणी पूर्णिमा द्रिज लोकांच्या अत्सजेन-अपाकर्माचा दिवस होअन बसला आहे. ' कुंडल गेली नि काप राहिले ? अशासारषी ही स्थिति आहे. विद्याध्ययना- च्या दीक्‍्षेचा हा दिवस: पण आज फक्त जानन बदलणे आणि सातू ब पंचगव्य भक्‍्पण करणे यांतच त्याची परिसमाप्ति होते. जानवें घालणोर वेदाचें अध्ययन करीत नाहींत, आणि जानवे घालण्याची नवी चाळ पाडणारेद्ि अध्ययनाविषयी आस्था ठेवीत नाहीत. जानव्यासाठी किंवा गरीबांच्या रक्षणासाठी म्हणून या दिवशी पुष्कळ सूत कांतले गेलें तर इरावणी पूर्णिभेत कांडी जीव येओल. इरावणी पूर्णिमेच्या सबंध दिवसभर पुत क्कांतून तें जर गोरक्षणासाठी अर्पण करण्यांत आलें तर यज्ञा. 'पवीत आणि रक्‍्षाजंधन हीं दोन्हीं कृताथे होतील. गोकुळाष्टमीचा उत्सव : : १ (श्रावण व० ८) अका वृदध साधूर्शी, देशांतील राजकीय स्थिंताविषयां माझं अकदां बोलणे झालें. संभाषण चालूं असतां राजनिष्ेसंबंधो मी-कांहींसें बाटला. साधुमह्ाराज ओकदम गरजले, “ अहो, हिंदुस्थानांत फक्त दोनच राजे झाले आहेतः अक मर्यादापुरुषोत्तम इरीरामचंद्र आणि दुसरे जगदगुरु इरीकृष्ण. अजूनहि या दोघांचेंच आपल्या लोकांवर राज्य चालत आद्दे. राजनिष्ठा त्यांच्या विषयांच संभवते. जमिनीवर नाहींतर पेशावर राज्य करणोरे कोणीहि असात, हिंदूंच्या हृदयावर राज्य चालविणारे फक्त हे. दोघेच आहेत. ” मला हो गोष्ट अगदीं पटलो. भजन समाप्त होतांच ' राजा रामचंद्रकी जय? किंवा ' गोपालकृष्ण की जय * पुकारून लोक जयजयकार .करू लागतात तेव्हां जशी भावत उचंबळून येते तशी भक्ति -दुसऱ्या कोणत्याही मनुष्याविषयीं अत्पत्न होत नाहीं. श्रोरापचेद्रांचे जीवन जितके अदात्त तितकेच सुगम आहे. रामचंद्र हा आये' पुरुषाचा आदी पुरुष--पुरुषोत्तम आहे. समाजाच्या नातानेयमांचे, रिवाजांचें ते' परिपूणे पालन करतात, अितकेंच नव्हे तर कोणाहि प्रजासत्ताक राजाच्या राष्ट्रा- ध्यक्‍्षालाहि अदाहरणभूत होऊ असा लोकमताविषयीं मान इरारामचंद्रांना आहे. माझें जीवन समाजासाठी आहे असा निश्चय शरोरामचंद्रामध्ये टृढ आहे. ररोकृष्ण हेहि पुरुषोत्तम आहत, पण भिन्नयुगाचे पुरुषोत्तम आहेत. समाज- संघटना जेव्हां स्वतःच्याच आत्मिक अन्नतीच्या आड येते तेव्हा तिची बंघनें तोडणें आणि नवीन नियम तयार करणें ही गरात्ते इराकृष्णांत दिसून येते. तरी पण $रोकृष्ण हे. अराजक वृत्तीचे नव्हते. लोकसंग्रहाचें मद्दत्त्व ते चांगल्या प्रकारे जाणत असत- इरीकृष्णांनीं धर्माला अक नवीन स्वरूप दिलें. आणि त्यामुळेंच ररीकृष्णाच्या जीवनां- ताल प्रत्येक प्रसंग रहस्यमय बनला आहे. अेखाद्या मोठ्या व्याकरणकारानें अक मोठा सर्वे्यापी नियम दाखविल्यानतर जसे त्याचे अपवाद अका तृत्रांत गरथित करावे तसे इंरीकृष्णांनां आपल्या जीवनांत जणूं मानवधर्माचे सवे. अपवाद सूत्रबद्ध केळे आहेत. गोपोंबरोबर अत्यंत -शुद्‌ंध, पवित्र पण मर्यादारादैत प्रेम.. ८१ . गोकुळाष्टमीचा अत्छव ४२४१७ ४१% 1७ / क ४१९५ ४१. “१४ “६.२. /१.५/७५ “/ २५१४ ५५४५ २ /४६ १ १ % ४९४६ ७. */£ “/* १%४४/१४९. २४% ७. २ १/९ “८ ५ २५४ ४-/५ दुराचारी राजा मामा असुनसुद॒धां त्याचा वध, भक्‍ताची प्रतिज्ञा खरो करण्यासाठी स्वतःची प्रांतज्ञा माडूनसुटर्धा युद्धांत शस्त्रग्रहण अत्यादे सव पसंग म्हणज “तत्त्व संभाळण्यासाठी नियमभंग ” कल्या'च दृष्टांत आहेत. उरोकृष्णांनां आयेजनतेला आंधक अंतमेख कलें, अधिक आत्मपरायण केलें. भाग आणि त्याग, ग॒हस्थाश्‍रम आगि संन्यास, पवृत्ति आण नित्रात्त, ज्ञान आणि कभ, अिहलोक आणि परलोक झेत्यादे सवे दंद्रांचा विरोध आभासरूप आहे, सवोमध्यें अकच तत्त्व भरलेले आह, असतें रराकृष्णांमी आपल्या जीवनाने आणि भुपदेशानें सिद्ध , करून दाखविलें आहे. आये- जीवनावर जास्तीत जास्त संस्कार इराकृष्णांचाच झाला आहे, तरी या संप्काराचं स्वरूप कसें आहे हे निश्चित करणें कटीण आह. अत्यंत सरळ भापंत लिहिलेल्या भगवदगीतेचे जसें अनेक अथ करण्यांत आले आहेत तसे ळष्णचरित्तांत असलेलें रह्स्यहि विविध प्रकारांनी वर्णिले गेलें आहे. वाल्मी किरामायणांतील रामचंद्रांत आणि तुलसीरामायणांतीलळ रामचंद्रांत जसं महदंतर आह, तसा महाभारतांतील उरीकृष्ण आणि तुकारामबुवांचा इरीकृष्ण अक असूनाहे भिन्न आहेत. हल्लीच्या काळांत सुद्धां नवीनचंद्र सन यांचा शरीकृष्ण बेकोमचंद्रांच्या इरीकृष्णाहून भिन्न आहे, गांघोजाचा ररोकृष्ण टिळकांच्या इरोकृष्णाहून वेगळा आढे. आणि अरावैंद घोधांचा इरीकृष्ण तर सगळ्या पेक्षां नराळांच आह. अशा प्रकारे सुलम आणि दुलंभ, अक्र आणि अनेक, रसिक आणि विरागो, बंडखोर आणि लोकसंग्राहक, प्रेमळ आणि निष्ठुर, मायावी आणि सरळ अशा इशक्ृष्णाचो जयंती कशी साजरी करावी हें टरविणें हाकठींग आहे. श्रीकृष्णांचे चारेत्र त्यांच्या जीवनाअितक्रेंच व्यापक आहे. जगांतील प्रत्येक स्थित श्राकृष्णांनीं भागठी आहे. प्रत्येक स्थितीचा शरीकुष्णांनां आदशे दाखावला आहे. ररीकृष्णांचें बालपण अतिशय रम्य आहे. गायी वासरांवरीलळ त्यांचें प्रेम, वंनमालांविषयीां त्यांचीं आवड, मुरळींचा माह, वाळमितांचा त्यांचा स्नेह, मल्लविद्ये- विषयों त्यांचा अनुराग हे सवे कांहीं अद्भुत आणि अनुकरणीय आहे. लहान मुलांनो अवऱ्य त्यांचे अनुकरण करावें. सुदामाचे चारत लक्षांत आणून गाकुळाष्टमादवशें। आपण आपल्या दूर राहात असलेल्या मित्रांना दोन दिवत अकतर राहाण्यासाठी, दरोकृष्णाचें गुणगान करीत खेळण्यासार्ठी बोलावलं तर तें पुष्कळ आचित होओल. ह जिवंत व्रतोत्सव ८२ डड उटणे ३८० »% ८ दरोळृप्णांच्या मनांत लहानमोठा, गरीब इरोमंत, जञ्ञानी-अज्ञानी, संदर किंवा कुरूप असा कमलाह. भेद नव्हता. गाओ चारायला न्यायच्याचेळो डरोकृप्ण साऱ्या सोवत्यांना सांगत को परत्येक्रांनें आपापलें खाण्याचे वरोवर घेअन यावें. मग ते सगळे मिळून सवाची शिघारी उत्रेठिकराणी कारून प्रेमानें वनभाजन करीत. आजहि आपण अक्रा शाळेच विद्याथी, अकता आफिसांताळ कमेचारी, अक्रा ममिळमधाल कामगार, अका क्लवांत खेळणारे सभासद आपापल्या घरांतून खाण्याचे घेअन अकत्र मिळून शहराच्या क्रिंवा गांवाच्या वाहेर अखाद्या विहिरीवर किंआ नदोच्या कांटी' झाडाखाळी गप्पा मारीत, गात, खेळत किंवा भजन करोत अक दिवस काढूं तर कांद्दीसुदरथां बिघडणार नार्ही. मांत्र या वनभोजनांत लाडू, भजी, चिवडा नाहीं चालगार. गोकुझाएमीदिवशी मुख्य आहार गोरसाचाच असला पाहिजे. दूध, दही, ठाणी आणि कंदमूळफळ हाच आहार या दिवशी याग्य. घमसंशोधकर जगरगुरूचा ज्या दिवशीं जन्म जाला त्या दिव्श मुलांनी असा सात्वकू्च आहार करावा. माठ्या माणसांना अपबास करावा. अपपासाची पाचीन पथा साहू नये. त्यांत पुष्कळ खोल रहस्य आहे. झुपवासानें नन अंतसैख हातें. रषटि निमंळ होते, शरीर हलकें राहाते. वारंवार झुपवास करण्याचा संवय असेल तर अपवासादियशा मन अधिक प्रसन्न राहाते, असा अनुभव पुप्कळांचा आहवे. अपवासाने वासना घुद्ध होते, संक्रल्पशाकित वाढते, शर॑रांत कांहीं दाप-नसेलळ तर अपवात केल्याने चित्त अक्रागर होतें आमि 'र्माची अत्यंत गूढ तत्त्वें स्पष्ट होतात. झुपवास करून, वुद्वियोग असेल तर धनेतत्त्वाचे चितन करावे, आणि तितका शक्ति नसल त्यानें इर्द्धावान लोकांशी घमचर्चा करावी. तोहे घड शकळे नाही तर र्गातेचें पारायण करावें. नामसंक्रीतन, भजन वगेरे करावें सात्विक संगीतयुक्‍त भजनें गावीत. अपवासादिवशीं न्यांवाहारिक्ि कामें शाक्य तर कमा करावीत, पण रिकामा वेळ आळप, -निद्रा किंवा न्यसने यांत घालवू नये, पुष्कळ वेळां आपल्याला सुंदरसंद्र घार्गिक वचने,मजनें, पदें आढळडून येतात, पण ता लिडून काढायला आपल्यादा वळ मिळत नाहीं. या दिवशी ता जहिण्यांत वेळ काढणें कांहीं वावगे नाही. _ सावेजनिक काये करण्याची ज्यांना शकत असेल त्यांनीं गोपाळाच्या जन्मात्सवा- दिवशी गेरक्षणाची चळवळ करावी याहून अ॒त्तम गोष कणती असूं शकेल ? श्रीकृष्णाच्या सोबत्यांना दूधतूप जितके मिळत होते तितके दूघतूप जोऊउर आपल्या ८२ गोकुळाष्टमीचा अत्तव मुलांना मिळन नार्शी तोंबर इरीकृष्णजन्मात्सव आपण योग्य प्रकारे साजरा केला असें म्हणतांव येगार नाहीं, ३रीकृप्ण हे अप्रत्तिम मल्ल हाते, ग्रहस्थाइरमांत राहूनाहे बरद्दचये पाळात हाते, शरॉकृण्ण दीर्घायु देते, म्हणुनच परत्येक आखाड्यांत जन्मोत्सव साजरा कंठा गेला पाहिजे आणि इरीकरृप्णांच्या चरित्रांपळ या विसरलेल्या भागाची आटवण पुनः ताजी कला पाहिज. ज्यांच पांडित्यांतच जीवन व्य़तोत करण्याची जिच्छा असेल त्यांच्यासाठी सर्वोत्कृट काम ह कीं त्यांनी, गातेंत इरोकृष्णांनां अलुनाला जसा अपदेश केला आहे तसेच उरोकृप्णांनी भिन्न भिन्न प्रसंगी काढलल अद्गार महानारतांमघून कंवा भागवतांतून, विष्णुपुराणांतूत किंवा हॉरवशांतून जितके मिळतील तितके सवे अंक्रत्र करावे. मग हे झुद्रार आणि ३रेकृप्णचारत्र याला अनुसरुन गीतचा अथ बनवावा आणि या महान जगद्गुरूंचें जावनदशन (1711050017 01 1.16) काय होते, त्याचें राजकारण कायर होते त॑ निश्चित कघ्न लोक्ांपढ ठेवावें. स्त्स्यांनी| पोकुळाषमीचा दिवस कता साजरा करावा हा फार नाजूक प्रश्‍न आहे. भक्तीच्या अतिरेकांचे स्वरूप आपल्या भकतिसुऱ्रांत नारदाने वणेन केलें आहे, त्यावरून ननोवृत्ताना गोपा क्रल्पून परत्रद्दा परपुरपावर त्या क्रिनी आपक् होत्या याचे वणेन कित्येक कवीनी अनके कांदीं केळं आहे की श्रीकृप्णांच्या चारेत्राच परिपूर्ण रहस्य लोक जवळ जवळ विसरून गेठे आहेत. श्रीकृष्णांना गोपीजनवल्लभ म्हटलें आहे. श्रीकूप्ण आणि गोपा यांच्यामधील प्रेम किशी विशुद्ध आणि आध्णा€मक होतें याची कल्पना ज्या हृदयाला यअू शकली नाहीं त्यांना अक तर कृष्णाला खालो अुतरविला आहे अथवा त्या प्रेमाचे वगेन करणाऱ्या कवींना हलक्या वृत्तीचे आणि असत्यवादी ठरवून टाकणे आहे. कृष्ण-गोपीम्धींठ प्रेम वशेन करतांना कवींना चूर केली नाही असे नाज्ञे म्हणणं नाही. माझे तर हे म्हणणे आहे क समाजाचा स्थिति पाहून कवींना अधिक सावधपणे त्या प्रेमा वणेन करगे अष्ट हाते. मुसलमानो धर्मा तीळ सुफी पंथाच्या मस्त कवींना आणि फकीरांना कट्रर मुसठळमान राज सजा करीत त्यावेळ सांगन की टें साधू सांगतात त खा>े नाह| पण अनधिकारी समाजापुढ अशा रीतीने रहृल्यमय गाशे ठेवून ते समाजाचें नुकसान करतात आणि म्हणूनच ऐ शिवषेडा पात्र आहेत. गोपींचे प्रेम आपल्याला समजत नार्डी म्हणून कांढही आजच्या भीतिक्रल्पनांना पसन पडेल असे स्वहूप त्य़ा प्रेमाला देण्याचा जरूर नाही. मोराबाईने जिवंत नरतात्सव ८४. शा “र गापीचे प्रेम कसें होते ते स्पष्ट करून दाखांवले आहें. जेव्हा जेंन्हा धर्मावरून लाडांची श्रद्धा अडून जातें तेव्हां तेव्हां ती श्रद्धा पुनः स्थापन करण्यासाठी मुक्‍त पुरुष या जगात अवतार घेतात आणि आपल्या प्रत्यक्ष अनुभवाने आणि चरित्राने लाक्कांत ' धर्माविषयी श्रद्धा झुत्पनन करतात. याला अनुसरून गोपीच्या शुद्ध भकतीविषया जेव्हां लोकांत अश्रड्घा अत्पन्न झाला तव्हा गापापेकी अकीने-कदाचित्‌ राघेनेंहि असेल- मीरेचा अवतार घेअन प्रेमधमेस्थापना केला. जर आपल्याला औश्वर आणि भक्‍त यांच्यामधील हा आनिवेचनीय्र पेमसंब्रेध स्पष्ट करता आला तर मग गोपीच्या प्रेमाची किंवा विरहाची पढें गाण्यात मला कांदीं हरकत ]देसत नाह. माराबाओचा त्याग आपल्या हातून हाणार नाही. काळ वाओट आला म्हणून काय माराबाओला आपण विपरून जावेः श्रीकृुप्णाबरोवर फक्त गापींचाच संबंध होता अस्ते नाहीं. यशोदा वाल- कृष्णाची पूजा करी, कुंतीं पार्थसारथीची पूजा करी, सुभद्रा आणि द्रोपदी कृष्णाला बेघुरूपाने पूजोत. श्रीकृष्णांचे संपूणे चरित्र आपल्या श्त्रियांच्यापुढें ठेवडे पाहिजे. श्रोकृष्ण किती संयमी होते, किती नातिज्ञ हाते, किती धमानिष्ठ होते हे सवे स्त्णयांपुढे स्पष्ट केलं पाहिजे., आणि मगच गोपीप्स्माचा आदरे त्यांच्यापुढे ठेवला पाहिजे. पेम आण मोह यांच्यामध्यें स्वग- नरकाअितका भेद आहे. ता स्पष्ट कहून दाखावला पाहिज. रासळीठेंत गापोच्या मनांत मालन कल्पना येतांच रराकृष्ण-असंध्य हृपधारो इरोकृण्ण अकदम अरशय झाले, गोपींचे मन पार्वत्र झाठे तेव्हांच त फिरून प्राट झाले असा संदर पसंग पुराणांत - भागवतांत वर्णन केडा आहे. त्य़ाचे रहस्य परत्येंकानें समजून घेतले पाहिजे. तं रहस्य कोणत्याहि माणसापापुन गप्त ठेवण्यांत एराक्षतता नाहीं. अधेवट ज्ञानामुळे अत्पन्न होणारे दोष काहून टाकण्यांचा झुपाय संपण ज्ञान हा आहे, अज्ञान नव्ह. प्रेमाला आपण त्याच्या शुदध रस्त्याने नठे पाहिजे. प्रेम दाबल्याने दवत नाहीं, पण दावू जातां विकृत मात्र होतें. गोकुळाष्रमादिवशी आपण सुदामचरित्र गावे, ३रीक्रृष्णांनां गोपांना केलला अपंदश गावा, अुदघधवाबरोबर इरीकरृष्णांनो गोपींना पाठविलेला संद्श गावा, गोतेचे रहस्य समजून घ्यावे, रास रमाजा आणि अपवास करून शुद्घ ब्रृत्तांने त्यांत असलेल रहस्य समजून घ्यावें. गोकुळाष्टमोदिवशीं आपण गायीची पूजा केला तर त्यांत कांहीं वावगे नाही. गायार्च| पूजा करण्यांत पशूला आपण परमेश्वर मानता अते नाही, तर त्या पूजेच्या टप्‌ गोकुळाश्‍मीचा अत्त्तव २.» केळ” गायीची पूजा, दी याग्यप्रकारे समजून घेअन जर आपण केलं तर त्यामुळें अतःकरणाच अत्कृष्ट शिक्षण मिळेल, रसब्रृत्ति विकसेळ, आणि हृदय पवित्र होअन संस्कारी होओल. प्रत्येक पूजेत अक्रच भाव असता असे नाहीं. पूजा कृतज्ञतेने होस शकते, निठ्ठेमुळे होअं शकतें, प्रेमामुळे होश शकत, आदरवुद्थाने होजे शकते, भक्तीने होझ शकतें, आत्मनिवेदनवृत्तीने होअं शकते, करित्रा- स्वस्वरूपाच्या संधानानें होश शकत. या दृष्टीनें पहातां गायीचा पूजा करण्याला अंक्रेथरवाद्याला क्रिवा 'नेरीश्वरवाद्यालापुदधां हरकत वाटूं नग्न. निरीश्वरवादी ऑगस्टस कॉम्त मानवजातीचा पुतळा। वनवून त्याची पुजा नव्हता का करीत? इरावण महिन्यात पुष्कळशा गार्य: वितात. घरांतल्या ल्हान लहान मुलानी कृतज्ञतापूवेक जर गायीची आणि अिकडे तिकडे झुख्या मारणाऱ्या अचपळ अशा छाट्या वासरांची हळदीकु,कवाने पूजा केर तर त्यांच्यांत केती प्रेम-- वात्ति जागृत होओल वरे! मु७ीच्या शाळेत अनेक रीतींनी कृप्णजयंती साजरी करतां येओऔल. घरांतली जमीन चांगली नारवून तिच्यावर रांगाळी काढण्याची चढाओढ लावतां येओल. मुलींनी गावे, रास खेळावा, कृष्णजीवनांताळ निरनिराळ्या प्रसंगांचे गद्यांत आगि पट्यांत वणन करावें, घरांतून फलाहार घअून येअून आळेंत सर्वोनी मिळून खावा. त्या दिवशी शाळेंताळ सुठींना आपल्या मेत्रिणांना घेअन येण्याचीहि परवानगी असेल तर अधिक आनंद येआल आणि अधिक मुली शिक्षणाकडे आकाषिल्या जातील. धार्मिक शिक्षण जर पारेणामदायी करायचे असेल तर शाळेला प्रत्येक सणाच्या प्रसंगी देवळाचें स्वरूप दिलं पाहिजे. मतेपूजेला जर आपण वुजत नसू तर गोकुळाष्टमी दिवशी शाळेंत पाळणा बांघून पाळणे गावे. यांत मुलींच्या मातासुदूघां अवश्‍य भाग घेतील. आज मुलींच्या शाळा समाजाचचे ओक अंग बनलेल्या नाहींत. मुठीच्या शाळांनी समाजांत मळ घरलेठें नाही. आणि त्यामळे त्या शाळा चालविणाऱ्या अत्साही देशसेवकांचे अ्थंअधिक श्रम वायां जात आहेत. गोकुळाष्मासारषे सण साजरे करण्यांत समाजांतीळ सवे स्त्रिया जर भाग घे लागल्या तर शिक्षण हां हां म्हणतां यशस्वी होओल, शिक्षणाचा लाभ शाळेत शिकणाऱ्या मुलींनाच नव्हे तर साऱ्या समाजाला मिळेळ आणि आपण शिक्षणाचे जे पवित्र काम करीत आहें त्यावर कृष्ण- परमात्म्याच्या अमतरष्टीचा वर्षाव होओल. '३०-८-२२३ जिवंत न्रतात्सव ८६ २ गोकुळ अष्टमी तोच ते| सुय राजच्या रोज झुगवता, तरी दरराजञ नवा प्राण, नवें चतन्य, नवें जीवन घेअन येतो. सुर्य जुनाच आहे असें समजून पकवा मेरुत्साही होत नाहीत. कालचाच तुये आज आला आहे असं म्हणून द्रिजगण परिचयामुळे भगवान दिनकराचा निरादर करीत नाहींत. ज्या माणसाचे जीवन शुष्क झालं आहे, ज्याच्या डाळ्यांचा नूर अुतरून गेला आहे, ज्याच्या हृदयांतील रक्‍त फरायचें थांबले आहे त्यालाच तूये जना आहे. ज्याच्यांत चेतन्याचा थाडातरी अंशॉ॒ राहिला आहे त्याला भगवान तुयेनारायण नित्यनूतन आहे. गोकुळ अष्टमा दरवर्षी येते. दरवर्षी तीच ती कथा आपण क्ञेकतो, त्याच त्या पट्ताने अपवास करता आणि त्याच रीतीने कृष्णजन्माचा अत्सव करतो; तरी हजारो वर्षे झाली गोकुळ अष्टमी दरवर्षी त्या जगदगुरूचा नवाच संदेश आप- ल्याला देत आठी आहे. कृष्णपक्‍्षांतील अष्टमीच्या वकर चंद्राप्रमाणे अका पायावर भार देअन अक पाय वांकडा ठेवून शरीराला कमनीय असा वांक देअन वोकिमचंत्र द्र मुरला- धराने ज्या दिवशी दुनियेत प्रथम, प्राण फुंकला त्या दिवसापासुन आजतागायत परत्येक निराइरत मनुष्याला आश्रासन मिळालें आहे का“ नाहि कल्याणकृत कश्चिद्‌ दुगाते तात गच्छाते ॥* - जा मनुष्य सन्मार्गाकड वळला आहे, जा धर्माला चिकटून राहिला आहे त्याला, बावा, कर्धोहि दुर्गात नाही. > *< > लाकांना वाटतें की घम हा दुबंळाच्यासाठी आहे, फार फार तर व्यक्तीव्यक्‍ती. मधील संबंधांत तो उपयुक्त असेठ, पण राजे आणि सम्राट हे म्हणतील ताच घमेर साम्राज्यशक्ति धर्माहून पर आहे. व्यक्‍तीचा पुण्यक्षय होत असे”, पण साम्राज्य ही मातर अलौकिक्र वस्तु आहे. ओडवराच्या विभूतीपेक्षां स!ःम्राज्याची विभूति श्रेष्णतर. साम्राज्य जव्हा हाती विजयपताका घेअन फिर लागतें तेव्हां ओश्‍वर दिवसाच्या अजडांतीठ चंद्राप्रमाणे कुठेतरी दडी मारून बसतो. मथुरेत कंसा ची भावना अशीच होती; मगधदेशांत जरासंधाठा असेंच वाटे; चेदिदेशांत शिश्युपालाची हीच मनोदशा हाती; जलाशयांत राहाणारा क्रालिनाग असेंच मानोत असे; ठ्वारकेवर हल्ला करणाऱ्या कालयवनाची विचारसरणी हीच हाती; महू! आ क ण नह जर बेकमचंद्र > वबक्‍रचंद्र ( गराट ट'&टलाो( ऐ001 ) ८७ गाकळाष्टमाचा अत्सव ७... पापा नरकाझुराला अशीच शिक्रवकण मिळाली हातो; आणि दिलोलातम्राट कोरवेश्वर- सुरमा याच वत्तांत वाढला होता. ह सव महापराक्रमी राज अंध किंवा अज्ञानी नव्हते. त्यांच्या दरबारांत अितिहासवेत्ते, अर्थशात्त्रांवशारदर आणण राजकार्येधुरंधर असे अनेक्र विद्रान होते. ते आपली शस्त्र मिळून त्यांचें सार काढल आपापल्या सम्राटांना आपवीत असत; पण जरासंभ म्हणे, 'तुमवे भितेहासाचे सिड्यात ठेवा बाजूडा; माझा पुरुषाथ माझ्या घुदघिवळानें आणि बाहुबळानें हे तुमच सिटरथांत खारे पाडण्यांत आहे.” काळग्रवन सांगे, 'मी एकच अथशास्त्र जाणताः दुसर्‍या दशांनां पिळून त्यांचे बन हरण करणे; घनमान हाण्याचा हाच एकमात्र सरळ, सापा आणि म्हणून तश्ास्त्र नागे आहे. ? शिशुपाठ म्हण, "न्याय अन्याय हे सामान्य ळोकांच्या आपसांताठ भांडणतेटयांत चालतील. आम्ही आहोत सस्रट. आमयो जातच घेगळी अिज्ञजत आणि डिस्रत हाच लामचा घम.' कारवेरवर म्हूण, ' जितकी म्हणून रत्ने आहेत त] सव आमचा वारसा; आमच्या कडेच ती. भाला पाहिजत, यता रत्नभुजा वग्नम्‌ । ( कारण आम्ही रत्नभागो आहेत-रत्नांचा उपभाग घण्यासाठीच जआम्दी जन्माला आले आहेंत.) जगांत जेवढे म्हणून तलाव आहेत ते स आमच्याच विहारा- साठीं आहेत. लढाओ केल्यावांचून कुणालाीाह सुओच्या अग्राअवढीमुदवा जमान आम्टी २णरर नाडी. पझ्पपातराऱ्य़ नारदांनी कंसाला सावध केडें हाण क्री वादा परक्या शत्हला तू पुष्कळ जिंकळे असशील, पण तुझ्य़ा साम्राजपरात-नव्हे, तुझ्या घरांतच-तुझा शत्ह आत्पा टोओल. ज्या सावव्या वरिणीला तू आशिरत दासीच्या स्थितीला नेअून ठवढे आहेस तिच्याच पुत्राच्या हातानें तुझा नाश होओल; क्रारण तो घमांत्मा अस, त्याचा तेजोीवध करण्याचे जितके प्रयत्न त॑ करशीठ त॑ सारे त्यालाच अनुकूळ होतील, कंभाने मनांत विचार केला, ' ] 01011९0 15 10'8॥11100. ” अंवडा सूचना वळवर मिळाडी आणि ' पाण्याअगादर पाळ? आपण न बांघठा तर आपण झिनिहासज्ञ कसळे ? आपण सम्र'ट कसले? नारदांना सांगितले ' | तुझी विनाशकाळ्ची विपरीत बुदॉवे आहे. भी सांगत आहे हा भितेहासांचा यांत नाहं, ही धर्माची अनुभव-वाणी आहे; हें सनातन सत्य आहे. वमुदेव-देवकोंच्या आठ अपत्यांपेक्री अकराच्या हातून तुझें मरण घहून येगारच. तुला आतां एकच अपाय आहे. अजून पश्‍चात्ताप कर आणि इरीहरीला शरण जा. ' मानी काने जिवंत ठरतोत्सव ८८ तिरस्कारपूवेक हुन अत्तर दिलें, ' सम्राट हे सालराज्यभूमोवर पराजय घेतल्यावांचून पडुचात्ताप करीत नसतात. ' ' तथास्तु ' म्हणून निराश झालेले नारद चालते झाले. केसानें विचार कला, आजपयेतचे सम्राट यशस्वा झाले नाहोंत याचें कारण त्यांचा बेसावघपणा; त्यांना पुरतं सावध रहायचे समजे नाही. मी सुद्धां जर गाफिल राहिलों तर मलाह पराजय घ्यावा लागेल,पण त्याचें नाहीं कांहीं अवर्ढे. जे वीर आहे. त्यानें सदोदित जयाची घडपड करावी.नि पराजयासाठीं तयार राहावें. हरलो तर त्यांत वाऔट कांहीं नाही; पण'घर्माच्या तांवानें सुरवातीलाच वांकराबचे यांत नामुष्की आहे. धर्माचें साम्राज्य साधुसंत-वेरागी आणि देंव--व्राह्मण यांना लखलाभ असो; मी आहे सम्राट. मी अक शक्ततीलाच ( सक्‍तालाच ) ओळखतों. क्रूर होअन कंसाने वपुदेवाच्या सात निरपराध अभंकोचा खून केला आहे. कृभ्ण जन्माच्या वेळीं ओश्वरी लोला ज्ञाली. आणि कृष्णपरमात्म्य़ा- अवजीं कन्य़ादेहवारी शाक्त कंसाच्या हाती. आली. कंसाने तिला जमिनीवर आपटलो, पण शक्तीने काटी शक्ति मरायची आहे थोरीच ६ कमुदेवाने गुप्त ह्पानें कृश्याठा गोकुळांत आणून ठेजले. पण परमात्म्याला कोणतीच गोष्ट लपवून ठेवावयाची नव्हती. परमात्म्याला कुठें उघडपणाची भीति ( 5 ०1 8601'९०४ ) होती £ शरनिंद्या झालेल्या केसाला शक्तीने अट्टाद्वास करून सांगिनर्ले, “ तुझा शत्द् तर गोकुळांत “ दिन दूना रात चोगुना ' असा बाढत आहे. ” मथुरे- हून गोकुळवृंदावन फारसें दूर नाही, चारपांच कोस सुदू्वां नसेल. कंसाने कृष्णाला मारण्याचे जेवढे म्हणून सुचले तेवढे प्रय्रत्न केलें. पण इरीकृष्णाचें मरण कशांत आहे हव त्याला समजलें नाहीं. श्रीकृष्ण कांही अमर नव्हते. तसे मरणांधीनहि नव्हते. धपेकाये करण्यासाठी ते आले होतें, धर्मांचे राज्य स्थापन झार नाहीं तोंवर ते विराम कसें पावतील £ कंसाला वाटलं कृष्णाला आपल्या दरबारांत बोलावून त्याला मारू, पण तेथेंच त्याची बाजी बिघडलो, कारण प्रजेने परमात्मतत्त्व ओळखढे आणि ती परमात्म्याला अनुकूल झाटी. कंसाचा नाश झालेला पाहून जरासंघानें सावध व्हायला पाहजे होतें. पण नरासंघाला वाटलें कों, नाही, कंसापेक्षां मी अधिक सावध आहे, मी अनेक मिन्न भिन्न अवयव सांधून माझें साम्राज्यशरीर प्रबळ केलें आहे. मल्ल्युद्धांत माझ्या र गोकुळाष्टमीचा अ॒त्तव यी 7२ ७५” %५/%/ १५/ “२”. २४ १. १. ४ “० ४. -“€४ £४ / ४.४ ७८४१७ / ७० ९.” ३.” 9.४ ९. “0१५ ४-१. “ २.५ ७-४ २७/०चक 'बरोबरीचा कोण आहे ? माझ्या नगरीचा कोट दुर्भेय आहे, मला भीते कसली £ पण जरासंधाच्याहि बाभळीच्या दांतणासारह्या दान चिरफळ्या झाल्या. कालिनांग आपल्या जलस्थानाला नमुनेदार सुराक्षत 'स्थान समजत होता. त्यांचें विष असह्य होते" नुसत्या फुत्काराने तो मोठमोठ्या फोञञांना चीत करी; त्याच्या विषाचेंही कांही चाललें नाही. कालयवन चढाओऔ करून आला, पण निजलेल्या मुचकुन्दाच्या करोघारम़ाने मधल्यामध्येंच जळन मेला. नरकापुर एका स्तराच्या हाताने पराभूत झाला आणि मेला, कोरेश्वर दुयोथन द्रोपदोच्य़ा क्रोधवहूनीत भस्म झाला; आणि शिझ्युपालाला त्याने केलेल्या भगत्रनरिंदेनेंच मारून टाकळ, षड्रिपृंसारखे हे सहा सम्राट त्यावेर्ळां मे/. सप्तठोक आणि सप्तपाताळ सुखी झाले आणि जन्माए्मी सफल झाली. तरी अितक्या काळानंतरसुट्धां दरवषी आपण हा अत्सव कशासाठी करीत असतो £ ओवड्याचसाठीं कीं अजून आपल्या हृदयांतून त्याचप्रमाणे समाजिक जीवनांतून षर्ड(पूंचा नाश झालेला नाहीं; आपल्याला त अत्यंत पीडा देत आहेत; आपण निराश झाल्यातारखे द्ोता, अशा प्रसंगीं आपल्या हृदयांत कुख्णाचा जन्म झाला पाहिजे. " जेथें पाप आहे तेथें पायपुं जहारीहि असतो ' या आश्रासनाचा आपल्या हृदयांत अदय़ झाला पाहिजे मध्यरात्रीच्या अंत्रःकारांत कृण्णचंद्राचा. अदय -झाला तरच निराश झालेलें जग आश्वासित दोआल आंग धर्मामध्ये रट राह शकेल, थ-९-२१. ३ लोकनायक श्रीकृष्ण ज्याला कोणाचा आररय़ नाहीं त्य़ाठा म्हणे महादेयाकटन आररय मिळतो आंधळे, पांगळें, अपंग, वेडे यांनाच नव्हे तर भूतप्रेत, विपधर सपे अत्याटी- नासुद्थां महादेवाजवळ आइरय मिळतो, विष्णूर्च, कोर्ति जरी अशी गायिलेली नसली तरी तो सुदर्धां दीनानाथ आहे. कृष्णावतार तर दीनदुबळे आणि दुःखी यांच्यासाठींच होता. इरीकृष्ण ह्या प्रजाकींय अवतार आहे दाशरथी रामाला आपण ' राजा राम- चंद्र ) म्हणतो. इरीकृष्णाला “ राज इरोकृष्ण ' म्हटलें तर कानाला कसें चमः्कारिक वाटतें ! इरीकृष्ण जरी मोठ्मोठ्या सम्राटांचेढि अधिपति होते तरी ते बहुजन- समाजाचेच होते. जिवंत व्रते त्सव ९० &-५४%/%/ ५/ शं 2 टस ४८ "८ “४ “८४ लहानपणी त्यांनी गवळ्याचा धंदा केला, माठे झाले तेव्हां सआस (सारथी) बनले. राजसूय यज्ञासारख्या राजकोय उत्सवांत उष्ट्या पत्रावळी उचलण्याचे काम त्यांनी स्वतःसाठी पत्करट्‌. आज कोणता-लाकनायक्र अितकें निष्पाप जीवन दाखवू ञाकेल ? इरीकृप्णांनीं अिंद्राचा गवज्वर अतराविला, व्रह्यबाचा ज्ञानगवे शमविला. धमे- शास्त्रांच्या कोंडत्या हवेत वाढलेल्या अपींना आपळे रहस्य समजावून दिलें, नारदाचा मोह घार्लावला, तरी स्वतः शेवटपर्येत गोपवंधूच राहि. गापीजनवल्लभ हेंच नांव त्यांना पसंत पडलें. वनमाला हीच आभूपण म्हणून त्यांना आवडली; सुदाम्याचे पोहे, ।िदुराघरच्या कण्या आणि द्रोपदीच्या थाळींतीळ भाजीचे पान खाझनच त्यांचें हृद्य संतोषले. कढ्जची सेवा स्वीकारण्यांतच त्यांनी कृतार्थता मानली. गरीबांचे साहाय्यक, ' ऐनन दुखहरन देव संतन हितकारी? चनाते! ररीक्ृष्णांनां गीता अुपदेगिली. कशासाटी ८ युवि्टिराला साम्राज्यपद देववि ण्यासाठी £ छे: छेः, ' स्त्यावेश्‍्यास्तथा शद्दाः ' सुद्धां परमगति मिळवूं शकतात हृ आश्‍वासन देण्यासाठी; ' अनन्य भक्‍तांचा योगक्षेम मी स्वतः चालविता ? अशी खाती देण्यासाठा; दुराचारीसुद्यां जर पश्चात्ताप करील आणि औडवरभजन करील तर तो मुक्‍त होऊन जाओऔल अत्तं वचन देण्यासाठी; भक्‍त आपले हृदय छदघ करील तर त्याला संव प्रकारचे पांडित्य-बुद्थियोग पुरविण्याची हमी देण्यासाठी आणि यां गीतेत भगवंतांना तत्त्वज्ञान तरी कसले अपदारले आहे £ भगवान म्हणतात, ' तुम्ही ज्ञानी खुशाल व्हा, पण तुम्हांला लाकसंग्रह सेडतां येणार नाहो. खरे ज्ञाना असतात ते तर सवभूताद्वितेरता; असतात. ' दरोकूप्णानी अवतार घेअन केळें काय£ कृत्रिम प्रतिष्ठा मोडली, अभमानी प्रतिठ्रित लोकांना अपमानित केळे आणि निप्पाप हृदय़ाच्या दीनजनांना इरेष़् करून दाखदिले. धर्माठा पांडित्याच्या जाळ्यांतून वांचवून भक च्या थुभ्र आसनावर बसवि७, राजा अंद्राचा गर्वे हरण करून, त्याचा करभार बंद करून प्रजेंत गावधेनरूपी देशपूजा सुरूं कली. राजेलाकांना नम्र केळें आणि लोकांना अन्नत केलें. आणि 'अितके करूनहि स्वतः लाकांचे पुढारीपुद्घां बनले नाहान. भेकदांच-फक्त अकदांच-लाकांचे इरीकृष्णावरील इरड्धा ढळली होती. देशांत ३रीकृष्ण आहे म्हणून जरासंध पुनः पुनः आपणांवर चढाओ कहून येतो अशी लाकांचो समजूत झाली. इरीकृष्णांनी ठाकमताला मान रेअन मध्यदेशाचा त्याग ९१ गोकुळाष्टमीचा अत्सव २.५०१./ ९.५०. “/१/७/ ४.” -/0% ४४%.” ९.५ ९ /7७ ८.४ ७.५७ ४५% ४७ ४७ ४४७ “0९ “४ .४% ८ “71७ /9/ 7११/५१%/% ४५१_ १५ ४.० २/ शण "«. ./% % ७० क” "च. १ २. ४.५ > £0७./ ४ /£%//../ करून समुद्रवलयांकित द्वारकेत जाझन वास्तव्य केळे. यांत लोकांवर राग नव्हता, त्यावेळीं आयोनियन लाक द्टिस्थानावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यांना विरोध करण्यासाठी, त्यांचा हल्ला थांबविण्यासाठी पस्स्षिम किनाऱ्यावर अकर जबर- दस्त लष्करी ठाणें बसविल्यानेंच लोकांचें खकषण होण्याजोगे होते. इरीकृप्णांनी द्वारावतीला जाअन हिंदस्थानच्या या दाराने रसषग कलें आणि आर्यावर्ताला सुरक्षितपणा आणला, अशा दीननाथाच्या शतकानुशतके साजरा केल्या जाणाऱ्या जन्मदिवसाला लोकसत्तच्या या दिवसांत दुप्पट महत्त्व आहे. ४-९-२१ ४ दिव्य जन्मकपे आपण सुखांत असुं किं्रा दुःखांत असं, जागत असूं किंवा निनठले असूं, स्वतंत्र असं किंवा परतंत्र असूं, जुलमी अप्तं किंवा गुलाम असु, अक अतुं किंवा फुटलेले असं, जन्माष्टमी ही दरवर्षी येतच राहाणार. तूर्य अगवतो आगि मावळता, चद्राचो ग्ृदुथि होते आणि क्षय होतो, नदीचे पाणी वाहात असते, अतचकर चालूंच असतें, ग्रहणे लागतात आणि सुटतात, कालप्वाह वाहात जात असतो, तशी जन्मा- मो नामस्मरण करवीत येते आणि नामस्मरण करवीत जात. आपण स्वतंत्र होतो तेन्हांहि जन्माष्टमी येओ; आपलें पतन होअं लागळे तेव्हा हि जन्माष्टमी यऔ; आपण फिरून अटण्याचा प्रयत्न करीत आहों तव्हांहि जन्माष्टमी आठी आहेच. तुम्ही तिचा अपदेश अकरा किंवा अकूं नका, ती यायची आणि जायची. ज्याचें घ्यान न्नागृत असेल ता तिचा अपदेश अकेळ आणि धन्य होऔल. जन्माष्टमी पुरातन आहे, सनातन आहे, कारण करीं तो संपूणे आहे. जन्मा- एमी हा कृष्णावताराचा सग आहे. कृष्गचरित अद्भुत, विविध आणि संपूणे आहे- क्‍्षीरसागरासारखें आहे. ज्य़ाच्यापा्शी जितकी शक्ति असेल तितकें. त्यांतून त्याटा घेतां येओल. तरी इरीक्ृष्णाच्या चरित्राचा परतार मी गांठला आहे असें काणी म्हणू दाकणार नार्ही. >< >< >< > इरीकृष्णांचा जन्म कारागृहांत झाला. मातापित्यांच्या वियोगांत त्यांना बाल- पण घालवावे ल!गलें, गोपींच्या विविध छाला खेळण्यांत त मग्न असत, असें चित्र जिवंत व्रतोत्सव रर पुराणकारांनीं आपल्याला दिळे आहे. पण आपले आओबाप परराज्ग़रांत बंदोवान आहित, ही गोष्ट इ१रीकृष्ण विसरले नव्हते, इरीकृष्णांनां आपलें सारें बाळपण गे पोंच्यांत बसन मुरली वाजविण्य़ांत घालावलें नव्हतें. मेहनत करून त मद्ृविद्येंत प्रवीण झाले होते. दुष्टांचे दमन करण्याचा वस्तुपाठ त्य़ांनीं लहानपणापासुनच घेतला होता. मथुरेच्या राजकारणांशीं ते पाराचत राहात. अनुकूल वळ येतांच त्यांनां कंसाचा कांटा काढला, मातापित्यांना साडविळें आणि मगच गुरूपाशी विद्या शिकायला गेले. ज्यायोगे मातेची मुक्ति होओल, पित्याची मुकित होओल ती विद्या पथम त्यांन घेतली, त्या *तर आत्म्याची भूक शमविण्यासाठी, ज्ञानाची तहान भ!गषिण्या- साठीं आणि विद्यानंद लुटण्य'साठी ते सांदीपने च्या विद्यापीठांत गेळ. प्रथम माता- पित्यांची मुक्ति, मग विद्या--हा इरीकृष्णाचा जोवनमंतत होता. मातापत्यःंच्या मुक्‍तो- मागे-स्वदेशाच्या मुक्‍तीनागे-तारुण्यांताल दिवस घालवावे लागळे याचा उरोकृष्णांना कधीही पश्चात्ताप झाला नाहीं ! कतेब्यपालनाच्या, झुत्साहानं इरीकृष्णांची वुदाधि भितकी ऐंन्र झालो हाती फी गुरूजवळ विद्या शिक्रतांना काळ किंवा इरम त्यांना लागलेच नाहींत. मातापित्यांना साडविले, विद्या पुरी कळो, गुरूंना दक्षिणा देअन टाकला, अ"गि मग ररीकृष्णांनी विवाह केला आंणि बिवाहानंतर स,रें आपृष्य निरासक्‍तवृत्तीने पततेपकार करण्यांत घालविठें. जेन्हां झितर सर्वजण आपल्या राज्याचा आणि आपापल्या अत्कर्षाचा विचार करात त्या वेळी इरीकृष्ण सगळ्य भारतवर्षाच्या राजकारणाचा आणि धमेसंस्थापनेचा विचार करीत. लोकसंग्रह म्हणजे लोकसंख्येचा संग्रह असें इरीकृष्ण मानीत नव्हते, आणि म्हणूनच त्यांनी भश्रकर मनुष्यसंहार पहात असतांनासद्धां 'र्मालाच 'चेकटून राहाण्याची हिंमत दाखविली आणि स्वतः अप्रतिम मल्ल असुनहि आणि देशामध्ये वढे प्रचंड, राष्ट्रकषयकारी युद्ध माजले असतांनासुद्धां ते निःशस्त्र आणि अयुद्यमान राहूं शकले. दुर्योधन आणि अजुन दोघे श्रीकृष्णांची मदत मागायला आले त्या वेळी त्यांनीं दोन्ही राजपुत्रां- पुढें ठेवलेली निवड अर्थपूर्ण आहे--नि:शस्त्र कृष्णाला पसंत करा, किंवा यादवसेंना पसंत करा. दोघांनीं आपल्याला पाहिजे ता निवड केली आणि तिचा परिणाम काय झाला तें आपण पाहातोंच. >< श्र > >९ ९३ गाकुळाष्टमीचा अत्सव ६ आळ »७ 0 क >» भारताय युट्ध महान होतं, पण कृष्णचारे त्र त्याहूनांहे महत्तर आहे. महाभारतांत गोरीशंकर आणि धवलगिरीसारखीं दान प्रचंड शिखरे झळकत आहेत. या दोहोंच्या तुलनशां अितर सारी अत्तंग शिष्रेसुद॒धां टेकड्यासारखो दिसतात. ही दान शिखरे म्हणजे भीष्म आणि कृष्ण. त्या महान्‌ युद्धांत 'कर्ठेमकतेमन्यथाकतेम! शाक्ति या दोघांचाच, दाघाहे सारखच अनासक्त, सारखेच धर्मनिष्ठ, सारखेच परोप- कारी आणि सारखेच योगी. तरी या दाघांत केवढे अंतर ! दोघांचे समाजशास्त्र वेगळें, राजकीय तत्वज्ञान वेगळें आगि दाघांचें जावततत्र्य वेगळें. चाळू असलेली राजसत्ता टिकवावी, तिच्या डाराच हाओल तिलक लोककल्याण साधावे, आणि वतमानकाळाला पामाणिक राहावें हा भीष्माचा वेचार. तर श्रोकृष्ण अन्यायाचे शत्ह, पापपुंजांचे आपन, रूढाच विध्वंसक. त्यांची रष्टि भविष्याकडे, राजकीय प्रश्नांत भीष्माचाये हे सनदशार धारणाठा चिकटून राहाणारे, तर ररीकृष्ण जुन्या सडून गेलेल्या अेकूणअक्र सनदशीर धोरणाच्या मुडद्याला « मूडमाती द्यायला निघालेले. त्यामुळे भीष्मांनी सत्तचा पक्‍्ष घेतला आणि श्रीकृष्णांनी सत्याचा घेतला. समाजशास्त्रांतसुद॒घा दोंघांमध्ये हाच भेद होता. मोष्माचाये म्हणत, राजा कालस्य कारणमू--राजा घडबीळ तसा काळ. श्राकृष्ण म्हणत, राजा कसठा काळ घडवितो : काळ तर' मी स्वतःच आहे आणि अकूणअक जुन्या रूढींचा नाश करण्यासाठीं को अवतरला आहे. कालोडस्मे लाकवषयकृत्प्रवृट्यः: । भोष्माचायोची मान धमेश्ास्त्रापुढें नेहमी वांकलेली असायची आणि धमेशास्तांच्या आज्ञा तंभाळ- ण्यांत त कृतकृत्यता मानायच; याच्या अलट ररीकृष्ण हे धर्माच्या आज्ञेमागे असलेळे. धार्मिक रद्दस्य समजून धेअून त्यालाच चिकटून राहावे. >< >< > >< तरोद्ि काय आश्यये ! मोष्माचायांनीं. प्रतिज्ञापालन करून भारतवषीत राज्यवरांति द्वोअं दिला आणि ज्या समाजव्यवस्थेला ते चिकटू पद्यात होते तिचाच त्यांनीं भारतयुदृधद्रारां अच्छेद केळा. ₹रीकृष्णांनीं प्रतिज्ञामंग करून आपल्या भक्ताचे प्राण वांचविले आणि भोष्माला यश दिलें > >< > >< शरीर ज्याप्रमाशे अनेक नवी नवी १स्टर॑ धारण करते, आत्मा जसा नवा नवा देह धारण करता तसे. धमोच्या सनातन आत्म्यालाहि नवे नृवे विधी शोधून. जिवंत बतोत्सव षड काहल्यावांचन गत्येतर नसते. अिंद्राच्या पूर्जेत जेव्हां कांही अर्थ झुरत नाही तेव्हां गोवधेनाची पूजाच चालविळी पाहिज आणि यज्ञयागाची धामधूम करण्यापेक्षा श्रीकृष्णाला शरण जाणें हेच आधक इरेयस्कर आहे हे जन्माष्टमी आपल्याला शिकविते. इरीकृण्णाचे चरित्र आपण अजून टक्‍्पपूवक पाहिलें नाटी, इरीकृष्णाची बालपणाची लीला आणि मेठिंपणांतील जगदुदुधाराचे अवतारकृत्य अितक्े कांही माहक आणि अदात्त्त आहे आणि इरीकृष्णाला अवतार समजून आपण अतके कारी आउचयंपूड झालें आहेंत को या पुरुपात्तमानें आदशे मनुष्य म्हणून कशा प्रकारे आपले आयुष्य घालविले तिकडे आपळ॑ लक्ष जात नाही. आजपयेत आपण जितक्या नररत्नांचा चारत वाचळी आहेत अथवा पाहिली आहेत त्या सवोहून इराकृष्णाचे चरित वेगळें पडतें. लहानपणें| शिक्यावरच्या लोण्याचा नेवेद्य आत्मदेवाला समपेण केल्यानंतर यशोदामात! पक्रडील या भीतीनें घाबरलेल्या इरीक्रृष्णाची न]रटकी लीला साहून दिली तर इरोकूण्णाच्या सबंध जोवनांत दुःखाचा क्रिंवा भयाचा कुठें लवलेशाहि आढळत नाहीं. अितक्या बिबिध घटनांनी पारिपूणे जीवन असूनसुद्धा उरीकृष्ण कधी. दिड्मूड,झाडे नाहींत, दुःखाने दडपून गेले नाहीत किंवा झुदातीनतेनं नेभळे बनठें नाहींत. ज्याला आसक्तीच मुळी नाहीं तो अदासोन कशाला राहील? जो ब्रह्मानंद जाणतो तो कशाला भिणार; सवं भूतांमध्यें जा स्वतःस पाहातो त्याच्या मनांत राग, द्वेष किंवा जुगप्सा कोठून असणार९ हेंच इरीकृष्गाचें पूणत्व आहे. इरीकृष्णाला अकरा ब्राह्मणानं लाथ मारली ती त्यांने अलंकाराप्रमाणे घारण केला. गांधारीने घोर शाप दिला त्याचा ररोकृष्णानं आपल्या अवतारछृत्याचा सहाब्यक्र म्हणून आदर केला. अभिमन्यु मारला गेला,"घटोत्कच मारला गेला, द्रोपदीच्या पुत्रांचा वध झाला, अठरा अकपेहिणीं सेनेचा नारा झाला,महान महान आचार्य पडल, यादवकुळाचा संहार झाला, पण ₹रीकृष्ण जसेच्य़ा तसेच अअपुव्थ, अविचलित, गंभीर जणं काय पलयकाळानंत रचा महातागरच > > > > भारेतीय युद्धांत संग्रामभूनोवर घायाळ झालेले हजारो मुमूर्ष यादे रक्‍ता- मांसाच्या चिखलांत लोळत पडले आहेत आणि त्यांच्यामध्यें ₹रीकृष्णां ची'कारण्यमूत पत्येक्राच्या माथ्यावर आपला शीतल वरदहस्त फिरवोत व्डित आहे अतें चित्र ९ प गोकळाष्टमीचा अत्सव हिर १५% व र ही -..& आते ७ ७ २. धे % के क रे भभभअभअ[क्‍[क [| ध्द क के $ व, क अखादा समथ चित्स्कार काहून देओल? शेकक्‍टच्या घटकेला इरीकृष्णाचे दरीन ! हे हाभाग्य ज्या काळाला मिळालें ता काळ 'धन्रा हाय! त्या वेळच्या कवोर्नी "मरणोन्मुख वीरांचा विसांवा हा श्रीहरी आहे? अशा भावपूर्ण गाते गायिलीं असतील ! >< >< > >< जबरदस्त संक्रट पाहिले को आघाडीला राहावें किंवा अकट्यानेंच सारें सेकट आपल्य' डोकयावर घ्यावे आणि जेव्हां राज्यवेभव किंवा कात मिळण्याचा प्रसंग येअ'ल तेव्हां लाजाळू वधप्रमागें मार्गे मागे राहावें, हा ₹रीकृष्णाचा स्वभाव कता वरे अदात्तमधुर आहे. गाकुळांत जेवढे म्हणून राक्षस आले तवे श्रीकृष्णाने स्वतः मठे. थमुनेंत कालिया नाग येझन राहिला आणि त्यानें नार्‍या वंदावनाला पाडा द्यायला सुरुवात कला तव्हा आपलें काय होओळ यांचा विचार न करतां ररीकृष्णानं कदेवाच्या झाडावरून संकटाच्या खाओंत अडी घेतली. सारे गोपाल बालक भयभीत झाले. कित्येकजण घराकडे पळाले, कित्येकजण तिथच्या तिथेच मूड होअन खांबासारखे थिजून गेले, कोणाला कांदी सुवेना. एकटया श्रीकृप्णांनां कालिथाबराबर युट्थ करून त्याला ह्रांवेले, नमविले आणि जञीवितदान देअन साडन दिलें. केसव'धांतहि त स्वतःच आघाडाला आणि जरासंधवघधांतसुद्थां तच अग्रेसर. जथे जेथें म्हणून संक्रट असेल तथे तथ ते त्वतः हजर आणि पुढारी. > 4 > >< अंद्राने प्रलयक्राळाचा वर्षाव सुरूं केला तव्हांसुर्धा इरीकृष्णाने गोवघेन अझचलून प्रज्ञेष रक्‍पण केलें; पण त्याबरोबर लोकांना हाहि बाथ दिला की गोबधेन झुचलण्यांत जेव्हां प्रत्येक मनुष्य मदत देओल तेव्हांच प्रमु श्रीकृष्ण स्वतःचे बोट अचलेल. शकि परमात्म्याची पण प्रयत्न तुमचा. >< > >< >< जन्माष्टमोदिव्शी इरीकृष्णाजवळ आपण काय मागावे ? परत्येक्राने आप्रापल्या दृत्पाप्रमागे मागून घ्याव, पांडवगीतंत भारतकाठान पमुख व्यक्‍तींनी ₹रीकृष्णाजवळ काय कायर मा तठे होते तें रछाकवदध केळे आहे. कृपण कृपणापरमागें मागून घेओल, भक्‍त भक्‍तहूदयाने मागूनघओल, आभमानी अभिमानाठा शोभेल अशीं वचनें काढील, जिवंत ब्रतात्सव र्ध ५0 0: “९ “२ आळ शा* २ आ २*7*/४ ४१ “* आपले पापसुदरधां परमात्म्यावर ढकळून देओल. पण मागायचें असेल तर वीरमाता, धमेमाता, तपास्वनी कतीन जें मागणें मागितले तेच मागितळें पाहिजे. भागवतांत कुंतीची प्राथेना किती सुंदर शब्दांत दिलेली आहे ! कुंतीमाता म्हणत, ' हे भगवन, ज्यामुळें तुझें विस्मरण होओल असं वेभव मला नका. ज्यायाग सदोदित तुझें चिंतन होओल, शरणांगतता वाढेल अशी आपत्त तं आम्हांला दे. भगवन्‌ ! आम्हांला आपत्ति दे- आपद: सन्तु न: शश्वत्‌ । ! कारण, विपदो नैव विषद: संपदो नेव संपद्‌: । विपद्विस्मरणं विष्णाः संपन्नारायणस्मृतिः । परमात्म्याला विसरणं हच मोठें संकट आणि नारायणाचे असेह स्मरण हीच संपात्त, हेंच वेभव, हेच ररेयप्रेय, हेंच स्व राज्य, स्वाराज्य आणि साम्राज्य- १३-८-२२ ५ प्रतीक्षा जन्माष्टय्नीसारख अत्सव वर्षानुवर्षे आपण कां म्हणन साजरे करीत असतों बरे £ ज्या दिवशीं आपल्या हृदयांत इरीकृष्णाचा अुदय होओल त्याच दिवशीं आपली खरी जन्माष्टमा होओल. तोंपर्यंतच्या अशा जन्माष्टम्या फुकटच आहेत. .आपल्या हृदयांत कृष्णजन्म केव्हां होणार कुणाला माहोत ! म्हणनच राबरीप्रमाणें आपण अषड त्याच्या प्रतीक्षेत, त्याच्यासाठी आतुर राहिलें पाहिजे. अशा आतुरतेशिवाय हृदयांत कृष्णजन्म कधींहि होणार नाही होह तितकच खरं. चोर येतील म्हणून आपण पहारा करतों तोतुटर्घां रात्रभर करावा लागतो. च्चोर काय सांगून येतात थोडेच £ ते केव्हांहि येतोल. सरहद्दीवर शत्हूचा हल्ला येऑल म्हणन अखंड 'चेकी पहारा ठेवावा लागतो. वर्षानुवर्षे हा पहारा कायम ठेवावा लागला म्हणून काय झालें £ सरहददीवर बेसावधपणें राहून मुळोंच भागणार नाही. समुद्रांताठ तुफानांत जहाज फुटले म्हणजे जीव बचावण्यासाठी म्हणून वुचाच्या बंड्या ( कॉक जॅकेट ) घालून लेक समुद्रांत पडतात, अन संकटाच्यावेळा घाबरलेल्या आणि कघुब्ध मनःस्थितींत कांहीं सुचणार नाहीं या भीती खलाशांच्याकडून वेळोवेळी त्याची कवाओत करून घेण्यांत येते, नाहींतर आणीबाणीच्या प्रसंगी चूक व्हायची. श्री. मेघाणी या प्रख्यात गुजेर लोककथालेखकानें अका उटारूची गोष दिली ९७ गोकुळाष्टमीचा अुत्सव २३.९. ४.१४. %. ९.८.” १./७%-/ क ॥ा*-१-/ १ ४0-/ ४८.७ ७- ७. २.८४. ४-५ ४.” ४९.” २-५ ४-८ २. /९./१./२./ ५.” ९./९./ १./ ४.२ /२ ५९ /९./ १ ४९.५ ४.५ ४.७४. ४९.४.” /% “/ २.५४ / ४.” ४. १- ४-४ ४.४ कल "२ ५०". "क. आहे. घरांत पाहुणे केव्हां येयील कुणास ठाअक, आतिथ्य करण्यांत चक झाली तर स्वत्व गेळें, अश्या समजुतीने वाटेल तेथून धन पेदा करून तो अखंड स्वैपाक तयार ठेवीत असे. ती गोषीचेदाची आओ भेतावतीपुदूर्घा गोतावीमहाराज केड्हां येतोळ ह सांगतां येगार नाही ओवढयासाठा अल्ह अन्ह जेवण हातांत -घेअून सक्राळपापुन संध्याकाळपर्यंत मुभीच राहात असे. बेसावघपण| झाला आगि तवड्यांत खामी- हाराज आले तर ६ अषींनां शजरीला सांगून ठेवलें होतें क इतैरामचंद्र येअन तुला दरीन देतील आणि तुझा आुद्धार करती. -लहानपणासून थेट म्हातारपणा- परत सारा जन्म तिनें रामाच्या पतीक्बेंत घालविला. अर्षाीचे शब्द फुकट जायचे नाहींत असा तिला विश्‍वास द्ोता. रामदशीनाच्य़ा आशेने, शरीर थकलें होतें तरी, ती टिकली. शेवटो तिनें रामाचे दशन घेतलें, रामाचे स्वागत केले; मग जगण्यांत कांहीं तिला अथ वाटला नाही. अक सघ आयुष्य तिनें आतुरतेंत घालवले. दशेनाच्या आनंदापेक्षा हौ आतुरतेची कृताथेता कांहीं विशेष आहे. पराप्ती- पेक्षां प्रतीक्षेत जीवनाची गोडी अधिक्र आहे. इरद्‌धा, आकांक्‍्पा, तपस्या, आशा, निराशा-हेंच जीवनाचे दुलेंभ भांडवल आह. हें दुलेम भांडवल मिळविण्यासाठी अशा अत्सवांचा अपगेंग आहे. जगामध्ये राकषसांचें पेव फुटळें आहे. गरीबांचा कोणी वाळी राहिला नाहीं. राक्षस अनेक रूपें धारण कहुन प्रज्ञेला पीडतात, दांभिक्रप्णे फसवितात, पापमार्गा- कडे लोकांना लालचावतात आणि खड्ड्यांत पाडतात. माणसाची शक्‍ति, माणसाची _दूघि सवे खचन गेली आहे, लोक निराश आणि नास्तिक होअं लागले आहेत. अशा वेळी मंगल हृद्य़ाने ' आतां तारणारा तूंच ! ' म्हणून त्या करुणामयाची प्रार्थना केली, अंतर्यामी जागा झाला, आणि युगावतार प्रगट झाला. इररदुधापूर्वेक हें सर्वे मनांत आणून अकागर हाण्य़ा चा आपण प्रयत्न करता, याचेच नांव जयंती-अत्सव . धरणीला तहान लागली म्हणजे आकाशांताठ मेघांना जसा पान्हा फुटतो तता अन्ना, व्याकुळते- बरोबर आणि आपुरतबरोबर अवतारी पुरुष प्राट व्हायचाच. त्याला हृदयांत स्थान देण्यासाठ हृदयाचा परिष्कार कराव, हृदय घांतून पुसून स्वच्छ कावे, तेथें आसन पसरून ठेवावें आणि त्याची वाट पहात राहावी, अवढ्याताठी हे अुत्सव आहेत. पाणी आगि बफे दहीं जशी भिन्न नाहीत, पाणी आणि वाफ यांच्यांत जसा बनी; जिवंत व्रतात्सव र्ट 0 हि. ती. १.४ ३.४ ७.४ ७.४ ७ हे. फे. की अका “७ /% 0 /0७ 0.४0 ह कल तात्त्विक भेद नाहीं तसाच ही परताक्षा आणि ही प्राप्त यांच्यांत भेद नाही-असलाच तर केवळ अंशमात. दिवसेदिवस हा अंश वाढावा आणि वाढत राहावा ओवढ्यापाठीं असे अुत्सव ठेवलेले असतात. क गाकुळाषमी श्रावण वद्य ८ १ दिवस. गोकुळाष्टमी म्हणजे गीतागायक, गोपाल कृष्णाची जयंता. या दिवशी गोसवेचा विचार प्रथम झाला पाहिजे. गोशाळेसंत्रंधी कांहींना कांही सेवा या दिवशी शोधून काढली पाहिजे. मुली तर गाओचा पुजा करतोलच. या दिवर्श) सर्वानी अकत्र बसुन, आळी- 'पाळीने भेक अक अध्याय म्हणन अठराहि अध्यायांचा- पाठ करावा. गीताशास्त्ाचे थोडें विवेचन व्हावें. श्रीकृष्णांना कंस, जरातध, दिशुपाळ, नरकासुर आणि दुर्योधन या पांच सम्राटांचा साम्राज्ये मोडून टाकली त्याचा अितिहास आज सांगावा. यांतूनच नाव्यभागांडि सांपडेल, त्याचा नाटब-प्रयोग ठेव तां येओठ. दुपारी विद्याथ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून फिरायला जावें आणि वनभोजन करावें. राती भागवतांताल अखादी कथा सांगावी. या सणाचे विवेचन पुष्कळ वेळां झाठें असल्यानें त्याचा -येथें विस्तार केला नाहीं. गणपाते अपासना : : २२ ( भाद्रपद शु.४) आपला हिंदुधमे द्दा अनेक लहानमोठ्या आणि जुन्या नज्या संप्दा्यांचे अक मोटे अविभक्त कुटुंब आहे. मनुष्याच्या शक्‍तीप्रमाणें आणि बुदूघीप्रमागें ञेकच सत्य वेगळ्या वेगळ्या रीतींनी त्याला प्रतीत होते. त्यांत आणखी अनुभवान्यतिरिक्‍्त आपली कल्पना आणि काव्यशकक्‍क्‍ति यांची भर घाळून मनुष्य त्याची ,विविघता पुष्कळ वाढवितो. काळाच्या प्रवाहामुळें माणसाच्या समजुतीत ज फेरफार होतात त्या सव फेरफारांतून काठकरर्‍माचे तत्त्व विसरल्यामुळें किंवा पुप्तून गेल्यामळेंहि अनेक घोटाळे झत्पन्न होतात पण मनुष्यप्राणि स्वभावाने असा कांहीं पुराणप्रिय आहे क॑ त्रास देणारे हे घाटाळेतुदध संभाळून ठेवावेत त्याला वाटूं लागते; आणि या वृत्तीमधून कांही लाभ होतच नाही असे नाही. अितिहासद्दाष्ट असलेल्या शह्दाण्या माणसांना त्यांतून भितिहास मिळतो, विकासाचे तत्त्व सांपडत; आणि स्थूल वुद्॒धीची सामान्य माणसें त्यांतून जसे मिळवितां येओळ तसें आश्वाप्रन मिळवून संतोष पावतात. विविध वृत्तीच लोक जेथ मुळीसुदूधां अेकवाक्यता नाह तं॑थेंहि अश्या परि त्थितींमधूनच भेकयाचा अनुभव घेअँ. लागतात गणेशचतुर्थाचा ञुत्सवबच आपण घेअं. गणपतीची भुपासनाया ना त्या पकार वेदकाळापासून चालत आलेली आहे. पण आजकालचा गणेशपूजेचा पंथ वैदिक आहे असें सांगणें कठीण आहे. हिमालयाच्या पद्वाडांत जसे अनेक ठिकाणाहून लह्वानमोठे अनेक झरे निघतात आणि संयोगवशात्‌ अक होअन अका नदीचे नांव मिळवितात, तसेच या गणेशभक्तीचें झालेलें दिसतें, त्याच्या पौतणिक कथा पहाय्रला जावें तर त्यांत कुठेंहरि मेळ वसत नाद्दी. अकाशांतील ताऱ्यांवरून अत्पन्त झालेल्या पौराणिक कथा आणि कल्पना यांच्यामध्ये जसा मेळ म्हणून कांदे नसतो, त्तसेंच या ठिक्रा्णीहि झालेलं दिसतें. आणि गणपति हाहि आकाशांतील ओवाद्या -ज्योतीवद्नच बनलेला देव कहा वरून नसल £ गणपाते ह्वा रंगाने लाल असतो, त्याला ल'ल फुले आवडतात. तर ते जिवंत न्रतात्सव १०० आकाशांतील मंगळ ग्रहच कशावरून नसेल? गणपतीच्या कित्येक चतुथ्यांना 'अंगारकी चतुर्थी, म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ. ही अंगारकी चतुर्थी जर मंगळवारां आली तर तिचें पुण्य जास्त सांगितलें आहे. गणपतीला मंगडमू तिं तर म्हणतातच. ग्रह्वांत मंगळाचें नांव आहे मंगळ पण हा शुभ ग्रह समजला जात नाहो. गणपतोची विध्नर्हर्ता विध्ननादक म्हणून आळख करून दिली जाते, तरी मानवगह्यपृत्तांत सांगितलें आहे कॉ रुद्र आणि ब्रह्मदेव यांनो विनायकाला गणांचा वारेष्ठ अधिकारी म्हणून नेमले आणि माणसाच्या कायोत विघ्न अपास्थत करण्याचे काम त्याच्यावर सापविलें. महाभारतांत दिव, स्कन्द, विशाख वगरे दवता जशा मुलांना पीडा करतात असं वणेन केलें आहे तशीच स्थिति-विनायकाच्या बाबतींताह आहे . जुन्या'काळी,देवांविषयोंची कल्पना मिर रती. दव महणजे शक्ति. मनुष्याला ती त्रासहि देइल आणि पदर्ताह करील, राजाची ख़रशामत करून जसा मनुष्याला त्याचा अनुग्रह मिळवितां येंतो, राजाची मर्जी खप्पा झाला म्हणजे त्याचा सत्यानाश होतो; तशीच कल्पना या दवांविषर्यपुटधां होती."गणपति पथम. विध्नकर्ता असावा. पुढें भक्तांनी आराधना करून त्याला विध्नह्तां बनविला असावा. अक: ठिकाणी सांगितलें,आहे की गजासुराला मारण्यासाठी विष्णूने पाबेतीच्या पोटीं जन्म घेतला, दुसऱ्या ऊका ठिकाणीं म्हटलें आहे कीं महादेवाने चुकीने आपल्या - ट्वारपाळगणाचें "डोके अडविठे. आपली चूक लक्षांत येतांच खरा अपराधी जा गजासुर - त्याचें डोक कापून त्या गणाच्या खांद्यावर बसवून दिलें. या गोष्टांत अखाद्या अनाये. पूजेचें वदिक- पूजेत रूपांत केल्याचा अल्लेख कदाचित्‌ असावा. गणपत्ति किंवा गणेश हा अनेक देवांचा सरदार असला पाहिजे. पूर्वीच्या काळीं कित्येक प्रजासत्ताक राज्यें गणराज्ये म्हणुन ओआळखटीं जात. त्या गणराज्याच्या छोक्रसभेची देवता म्हणून गणपतीची स्थापना करण्यांत आली असेल. व्यक्‍तीला जसा आत्मा असतो तसा संघाटेत समाजाला-समष्टीलाहि आत्मा असला पाहिजे. ह्या सामाजिक आत्मा म्हणजेच गणपति. गणपतीची पूजा करणें म्हणजे सामाजिक जीवनाला स्वतःची निष्ठा अपैण करणें, अशीहि कदाचित्‌ पूर्वीच्या काढी भावना असावी. तें कांहीहि,असो, महादेव आणि विष्णु यांच्यामधला विरोध टाळण्यासाठी गणपतीचा अपयोग चांगला हात होता. गणपति हा शैवहि आहे आणि वेष्णवाहे. १०१ गणपती -अपास्तना ०./0%. डू श% %९%. ६. १.”१ १४४. / २../०% ४१/% %७/%७ / /% »/१% ४ ५४% /१ ४ '४_ ६४% /७ १५ ९. “४ २.४१ आहे. अखाद्या शुभ कार्याला तुवात करायची असली किंवा घराचा दखसाजा तयार्‌ करायवा असला तर तेथे गणपात बतविठा क मिटले सारे झगडे. आपण लिहायला ठिकते। तेव्हां अ, आ, अि, ओपापुन सुरुवात करीत नाही. : इरीगणेशा * पासून सुरवात करतो. आज, ' ररीगणेशा ' चा अथेच मुळी ' आरंभ' असा झाला आहे. आद्य लिंपिक्रार कोणी गणेश नांवाचा योजक असेल. त्यानें लिपी शोधून काढली तेव्हां लेखनाची पुरुवात कृतज्ञापूवेक त्याच्या नांवापापुनच झाली पाहिजे असा रिवाज पडला असेल. व्य़ासांनो आपल्या डोक्यांत महाभारत रचले, पण ते लिहून काढायला कोणी ' लेखक ? मिळेना . शेवटी गणेशान त्यांची दी नड सारली. पुराणांत सांगितलें आहे कीं तिविष्टप (तिबेट ) मध्यें “लेख? नांवाचे देवगण राहात असत. ते लेखनकलत प्रवीण द्दोते. त्यांचा युढारी गणपाते होता. आपली लेखनकला फिनी- शियामधून आलेली नसून तिबेटमधून आलेली असावी काय £ देववाणीच्या ध्वनीला न्यवस्थित स्वरूप देणारी. आपली वणेमाला शास्त्रीय आहे. वणेमाठेची योजना आयेबुद्धीचे घटनाचातुये सचित करते. आपलो लिपिमाला तशी वाटत नाही. ती शास्तशुद्ध नाही. ही कुठून तरी बाहेरून आपल्याअकडे आलेली असलीपाहिजे. ती तिबेटमधून आली असली तर आश्चये नाटे. पुष्कळ काळपयंत ब्राह्मण लोक तर ळछेखनकळेची अवगणनाच करीत आळे. शेवटी त्यांनाहि ररीगणेशाला शरण जावे लागटें, दुसरी अक कल्पना अशी आहे कों गणेश हा खरोखर 'गणेश' नसून गुणेश आहे. झुपनिषत्कालानंतर तीन गुणांची न्यवत्था चसविडी गेली तेव्हां या तीन गुणांचा स्वामी म्हणून ' जश सब गुणांचा' असा गणपति करून वसविला गेला असावा, वेदांतविद्या जेन्हा लाकडुंलभ झाट तेव्हां पुष्कळ अनाये देव आणि त्यांची अनार्य पूजापदधति रूपक म्हणून ओळखली जाअं लागली. 3” कार अथवा प्रणव यांत सत्त्व, रज, तम हे तीन्ही गुण आहेत.3/ कारांत हत्तीच्या सोंडेस!रखा आकार आहे. त्यावरून गणेश अथवा गणेत्र हा गजानन समजला गेला. त्याच्या डोक्यावर अधेचद्र आहे तो हत्तीचा दांत झाला . मन मारल्यावांचून वेदांतज्ञानाचा साक्षात्कार होणार नाहीं तेव्हां मना ची देवता जो चद्र त्याचे दुशेन टाळून ज्ञानाची आराधना केली असेल तरच चतुर्थी म्हणजे तुरीयावस्था कृताथे व्हायची. गणपति हा जिवंत न्तात्सव १७२ &%- ८०५ / % /% ४९१ ८४.५४ 7४% ४. //४७४ ४१४१४१ €% /% “४ “०.५७ ७४१७.” १.”४ 9 “9/%१ ४१ % 0-१ 79 ४0 ४१४ ५ ७.४ ४ / ७.५७ ४ /७/१७/ _/५ »% ७५% ५५४१४७ ४ ७ /_/ ६९.५० »% ७ ५२%» ४.०७.» अंदरावर बसतो. संदीर म्हणजे काळ, मनुष्यजीवनाचे तंतू दाढून खाणारा काळ तो भुंदीर. त्याच्यावर ज्याची स्वारी असा गणपति तोच मोक्षदाता. अशा रीतानं लगला लोकांच्या अथवा अनाये लोकांच्या अखाद्या फ्थुपूजेवरून झेक अपासना झुत्पन्न झाला, आणि ती बदलतत बदलत वेदांत विद्येपर्यंत जाअन पोचलो, असंहि कित्येकांचे मत आहे. पण आज जेव्हां दरवर्षी शाहू आणून त्याचे तयार केलेले गणपती घरोघर पुणले लातात, तेव्हां त्या गणपताच्या झुपासकांच्या मनांत काय ही सवे वेदांतविद्या जागृत असते ? पूवीच्या काळचा गाणपत्य संप्रदाय भयानक होता. माणसाच्या करवंटोच्या आसनावर गणपतीचो स्थापना होत असे. जारण, मारण, अभुच्चाटण अित्यादि गलिच्छ विद्या गणपतीच्या अपासनेशी जोडलेल्या होत्या. या सवोतून आज आपण पार पडलॉ आहोंत हो ओश्वराची कृपाच म्हणायची. धमेन्यवस्थापक सांगतात कौं कलियुगांत भितर सारे देव झोपलेले आहेत. फक्त चंडी आणि विनायक-म्हणजे काली आणि गणपति- हे दोनच तेवढे जागत आहेत. देवांतसुद्‌धां चातुवेण्ये आहे असेंहि सांगितलें आहे. शंकर हा वर्णानें ब्राह्मण, विष्णु क्षतिय, षह्मा वश्‍य, आणि गणपति शुद्ट आहे. आणि त्यांत काय नवल ? शंकर अर्किचन आणि तपस्वी, योगी आहे; विष्णु लक्ष्मापतति, अरवय्रेवान, भजापालक आहे; ब्रह्मदेव तर निर्माणकर्ता; गणपांति शुद काँ गणला गेला तें समजत नाहो. ता सामान्य जनतेचा देव आहे म्हणून £ कित्येक ठिकाणा गणपति हे नह्मदेवाचेंच अक रूप आहे असें :सपमजावून देण्याचा प्रयत्न झाला आहे. महाराष्ट्रांत गणपतोला “मोरया? म्हणतात. याचें मूळ पुण्याजवळच्या अका स्थानिक देवतेंत आहे. मोरगांवच्ने साघु मोरया हं गणपतीचे अपासक होते. त्यांनाच ठोकांनीं गणपताचा अवतार बनविले. आजकाल आपल्या या महाराष्ट्रांत कलेच्या आणि अत्सवाच्या नांवानें कित्येक वेळां गणपतीच्या अश्या कांही छाकट्या आणि झोचेत्यद्वून्य मृती बनवितात की हिंदुधर्माची त्याचे कट्टे विरोधीसुदूर्धा याहून अधिक विटंबना करूं धाकणार नाहीत. अश्या मूती पाहून भक्तिभाव कसा काय जाणत होणार किंवा पुष्ट होणार £ १०३ गणपति-अपासना ८१-४५ त “कळे ळक, ४. २७७ ४ ७.५. &09./७./०७ “७ ७ ॥%./४..४७.५२,/९५ २९.४..४ २ “४ &ळळ “९. ३.४ ३...&&.., २४/८४/७४४७ “४.” “कळे. 0.0९ क. /0.“े./ 0४७४४ ७.५. £ मर्विविधानाच्या प्रंथांत टिहिल॑ आहे को पूर्जेताल मुख्य देवांच्या मर्ती शास्त्रोक्‍त " घ्यानां ' त वर्णिल्याप्रमाणेच प्रसन्ञ-गंमोर बनविल्या प[हिजेत. क्षुद्र देवांच्या आणि यक्ष किन्नरांच्या मूतीच्या बाबतीत वाटेल ता मोकळीक आहे. हिंदधर्माच्या धार्मिक समजुतामध्यें असा कांद्दी घोटाळा माजटा आहे कींत्य़ांत अकदां शिरल्यानंतर पुनः बाहेर निघणं सोपं नाहीं. जुन्या घमेकारांनीं आणि समाज- न्यवस्थापकांनीं समाजांत अच्च वेदांती विचांर बाळगणाऱ्या पंडितांपातून थेट भून- प्रेत पिशाचादि काल्पनिक आणि भयानक शक्तींची अपासना करगाऱ्या पाकूत पूजेपर्येत सर्वीना पुत्रबद्ध करण्याचा प्ण्यत्न केला. हा पयत्न करतांना त्यांनी जाणुन बुजून धूततेचा अपयोग केला असें म्हणणे हे. भैतिह्ापिकरष्टय़ा असत्यच वाटतें. अगदीं वेगळ्या अशा दोन वस्तू अक्काच वेळी अकदम खऱ्या म्हणून पानाच्या लागतात तेव्हां माणसाचं कल्पनासमृदंध मन या ना त्या रीतानें त्यांचा समन्वय करण्याचाच प्रयत्न करतें, त्यापैकी अक कल्पना खरी आणि दुतरी खोटा असें म्हणणें घाष्टेंयाचेंच होओल. परमसत्य कोण जाणे मनुष्यवुद्धापा सून किती दूर आहे. हिमाल्या- पुढें अभे राहून घोडथन खड्याठा 'तुझ्यापेक्षां मी हिमालय़ाशी अधिक मिळता आहे ? अशत्तं म्हणावे, अशा सारखीच आपलळी त्थित आहे. अक्र कल्पना जंगळी आहे म्हणावें, दुपरी सुधारळेठी आहे म्हणावे, आणि कालांतराने अनुभव यावा की दोन्ही सारख्याच भ्रामक्र हत्या; अशा प्थितीत लोकांच्या कल्पनांवर टोका करीत बसण्या- पेक्षां जावनांत सदाचार , अनासक्त आणि निभंयपणा आणण्याचा पयत्न केला तर लोक आपोआप कल्पनेचे काव्य अनुभवीत असतांनासुदधां तिच्याखाठी दडपून जाणार नाहीत. जथें जेथे संशय आणि भ्रामक कल्पना मनुष्याला टुराचाराकडे घेअन जातात तेथें तेथं लोकांना जागृत करीत गेळें तर बाकीचे काम आपाआप सिद्घ हाओल- दुसर्‍या बाजूने, मोतिकशास्त्तांच्य़ा खरिदघांतांशी आणि पदुघतीशीं लोकांना परिचित करण्याची घाञा केशी पाहिजे. मोतिकज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान परल्पर विशेधी नसून पोषक आहे. दोहोतून खरी धार्मिकता जागृत झाळीच पाहिजे. दोहोंची अपासना मानक्‍ककल्याणाच्या दृष्टीनेंच केला पाहिजे. आणि खरे म्हणजे ज्ञानदात्या, विध्नद्दर्त्या अशा खऱ्या गणपतीची हीच खरी अपासना आहे. ९१४-१०-२३२४ गणेशचतुर्थी भाद्रपद छु० ४ १ दिवस, ज्ञानसाधनाचा दिवस. या दिवशा कोणत्याहि नन्या शास्त्राचा अभ्यास सुरू करतां येओल. निरनिराळ्या शासरांच। रूपरेषा देणारी व्याख्याने या दिवशी ठेवावो. मोदकांचे भोजन या दिवशी! रूढीप्रमाणे आहेच. रामनवमी, जन्माष्टमी आणि गणेश- चतुर्थी या तान दिवशी मर्तिपूजेचे सामाजिक अत्सव पुष्कळ ठिकाणी रूढ आहेत. त्यांच्या योगाने समाज अकत्र येतो, य]चा लाभ घेअन धमेतंस्करणाच्या भषनेक प्रश्नांवर चर्चा झाळी तर वरे. या कामासाठी गणेशचतुर्थी हा विशेष अनुकूल दिवस आहे. विद्यार्थ्यानी शाडूचे गणपती वनवावे, दुसऱ्यादि विविध प्रकारच्या मृती बनवाच्या आणि त्य़ा साऱ्या दिवाणखान्यांत मांडून ठेवान्या. वेगवे॥ळ्या प्रकारचीं पानें गाळा करून ता लावून आरास करावी. पर्येषणाविषयोंहि विवेचन झालें पाहिज, मानसशास्त्रावरील विद्यार्थ्यीना समजतील असे निबंध आज वाचतां येतोल- अषिपंचमी : : २३ भाद्रपद शु० ५ १ दिवस. र्ढीप्रमाणें हा त्त्रियांचा सग होअन बसला भाहे आणि ताहि पोक्त स्त्रियांचा खर म्हटलें तर अर्षाचे पूजन प्रत्येकाने करण्यासारखे आहे. अषोमध्ये -स्त्रियाहि आहेंत आणि पुरूषह्दि आहेत. त्यांची चरित पुराण-आितिद्वासांतून शाधून काहून त्यांवर विचार झाला तर घमेजागात होओल. जनावरांकडून स्वार्थामुळे आपण इरम करून घेतों. पपा ते इरम घेण्याचा आप- ल्याला हक नाहीं. जितक्या प्रमाणांत आपण ढोरांकडून सवा काढत तितक्या प्रमाणांत आपण दाषा आहेंत. हें लक्षांत राहावें अअढडपसाठी अंषपंचमाच्या (दवश होरांच्या मेहेनतीशिवाय जे खाद्यपदार्थ तयार होज शकतात आणि मिळविनां येतात तेवढ्यां- वरच या दिवशी निभावून घेतठें पाहिजे. प्रोड विद्रार्थ्यीसो या. दिवशीं वेगवेगळ्या भूषेंचे मित्र मित्न धमसिद्धांत प्राचीन ग्रंथांमधून वेचून काहून समजावून घ्यावेत. आजपयेत हें काम कोणीच कलेलें नसल्यामुळें ते किती मोठें आणि महत्वाचें आहे दे लक्षांताहे येगार नाहीं. केल्यानें समजेल. अन्यघर्मी संजांच्या आणि अपींच्या चारत्राचा अभ्य़रासहि आजपासून आस्या- पूजक वहावा. र पर्युषण भाद्रपद श० ५ पर्युपणाची समाप्तीपुदूधां याच दिवशी होत. म्ह'यून कल्पतूत्यांमधून विशिष्ट भाग पसंत करून निद्याथ्योन! समजाकूस देण्यांत यावा. पश्च, पक्षी, कीट, पतंग, वनस्पती या सवोत सारखाच जाव आहे, सवोच्या बावर्णींन आपला व्यवहार विचारपुर्वैक व्हावा, हा सिद॒धांत आज वि शेषरूपानें समजावून देतां येओठ. स्व-परभाव दूर करणें यांतच धमेरहस्य आहे होहे समजावून द्यावें. गरीब विद्याथ्योच पुस्तकांची नड भागविण्यासाठी आज फंड गोळा करता येआल. चरखा द्वादशी अथवा गांधी जयंती : : २४ ( भाद्रपद व, (२ अथवा २ आक्टोबर ) | चरखा द्रादशी हा आतां बहुजनसमाजाचा सण झाला आहे. स्वराज्य मिळा- यचें असेल तेव्हां मिळो. दादाभाओपासुन थेट लोकमान्य, दात आणि लजपतराया- पर्येतच्या देशसेवक्रांना आतांपर्येत अितकी कांही तपश्चर्या केली आहे को आतां स्वराज्य न मिळालें तरच आश्चये. जर आपण गंभीर चुकता केल्या नाहींत, फठसिद्‌धी- च्या वेळींच कांही वेडेवाकडे केलें नादी, आणि आपापल्या वांट्याला येणार राष्ट्रकाये चिकाटीने आणि वेळेवर करायला चुकलो नाही, तर स्वराज्य घरच्या गाओप्रमाणें आपोआप चालत आले पाहिजे. पण इं स्वराज्य लोकांचेच होओल की नाहीं, लोकांना ते संपूणेपणें आश्ीरवादरूप दहोओल कीं नादी, हा मोठा पशन आहे. शेतकरी जेवढे घान्य जगाला अपेण करता तेवठट्याचे पुरत पैसे त्याच्या पद्रांत पडत नाहींत. मधले लोकव त्यांतील मोठा भाग खाझन टाकतात. आपल्याला मिळणाऱ्या स्वराज्या- ची जर अशीच स्थित झाली तर ती राष्ट्रीय आपत्तीच म्हणायची. तसें नव्हवावें, अका हापी मिळविलेळें दुसऱ्या हाती आपण गम!चूं नये, स्वराज्याचा अथे आपसांतील यादवी असा हाअं नये, अवढ्यासाठी गांधीजींनी चरखा-धमे सुरू केला आणि खादीचा अवढा आगरहू धरला आहे. सहारा वाळवंटाविपर्या असते सांगतात का कांदी कांही. वेळेला तेथें आकराशांतून पावसाची प्रचंड तर येते, पण वाळवंटांतीठ रेतीचा अितका कांही वाफारा असतो कीं पाअस जमिनी पर्यंत पोचण्याच्या अगोदर त्याचो वाफ होअन आकाशांत सुहून जातें. आपण जर खादीचा दोक्षा घेतली नाही. तर आपल्या स्वराज्याचेंमुद्थां गरीबांच्या दृष्टीने असेच होल. कित्येकजण म्हणतात की बाहेरून खादो घाळून काय होणार आहे ? आंतून हृदय्रपारिवतेन दहोओल तेन्हा खरे . गोर खरो. पण बाह्य आचरणाचा हृदयावर पॉरेणाम होत नार्ही असें काणी सांगितलें £ अष्टोप्रहर शरीराशा संबंध बाळगणारी खादी आपला मूक पाठ देल्यावांचून राहाणार नाहीं. क्रियेची शक्‍ति शब्दाच्या शाक्‍तोापेक्षा केव्हांहि जास्त असतेंच. १७७ चरखा दादशी चवखाद्रादशीचे हे माहात्म्य आहे. चरखाद्रादशी म्हणजे आमपणजेबरोषर हृदयाचे भेक्य. चरखाद्वादशी म्हणजे स्वराज्यनिष्ठा. चरखाद्वादशी म्हणज नि्वेर स्थितीची साधन. चरखाद्राददशी म्हणजे राष्ट्राय संघटन. ७» चरखाद्वादशीदिवर्शी हरिजनांशी असळेठं आपले अनुसंधान आपण अनुभवले पाहिजे, सफाओचें जे काम हरिजन करतात त॑या दिवशीं जातीनें करून कांहीं लोकांनी या बाबतीत दिशापूचन केलें आहे. जों जी ठिकाणें आपण वापरता ता ती सवे स्वतः स्वच्छ ठेवून आपण सामाजिक स्वच्छतेचा घडा घेतला पाहिजे आणि चालत आलिल्या रूढीत सुधारणा केली पाहिजे. द्रवषी अशा रोतीनें आपण पुढें पुढें जाय तर सबंध राष्ट्राला शेकडो वर्षापासून मिळालें नाहीं असें दिक्षण विनाखचे आणि अल्प प्रयत्नाने मिळेल. पण चरखाद्रवादशीचे मुख्य काम हे तिच्या नांवांतच सूचित झाले भाहे अिंग्लेडचा प्राण जसा त्याच्या जहाजांवर अवलंबून आहे तसा आपला पाण चरख्यावर अवलंबून आहे. हा चरखा चालला तर आपलं भाग्य चाढेल. चरणा थांबला तर आपले भाग्यहि थांवेल. चरखाद्रादशी दिवशी सवोनीं चरावा फिरवावा हे तर आवश्‍यकच आद्वे; पण तद्व्यतिरिक्‍त नवे चरखे चाळू करावे, ज्यांना कांतत येत नाहं त्यांना कातायला ॥शऐकवावे, ज्यांना पेळू करतां येत नाहींत त्यांना त्या शास्त्राची दीक्षा द्यावी, हे चरखाद्वादर्शींचे मुव्य काम आहे. चरखा चालविण्याठा जे आतुर आहेत पण चरखा विकत घेण्याची ज्यांना अपत नाही. अशा लोकांना चरखा देण्यासाठीं धनिकांना कांही पैसा राष्ट्रीय पंत्थांकडे ठेवून द्यावा. चरखा चालावा म्हणून चरष्याला प्रघानपद देणाऱ्या संस्थाहि पुरू केल्या पाहिजत. चरख्याचें महत्त्व जाणत असतांना आणि खादा वापरोत असतांना सुद्धां कितीतरी लोकाना परदेशी कापडाचा मोह अजून सोडलेला नाही. अशा रीतीनें सांठवून ठेवळेळें पाप जाळून टाकण्याचे कामद्दि या -दिवशॉ परसन्न मनानें करावें. चदखाद्वादशीचेदिवशी परदेशा कापडाच्या जितक्य़ा होळ्या करतां येतील तितके गरीबांचे आशीर्वाद मिळणार आहेत. चरखाद्वादशादिवशा आजीवन शुद्घ खादीच वापरण्याचा संकल्प देशांतील बंघुमगिनींनां जर केला तर देशाची केवढी बरे प्राति होओत ! आणि यांत आतमोन्नाते तर आहेव. सण म्हटला म्हणजे आजारी. पडण्याअितके पुरणपोळीचें किंवा भितर गोड गोड पक्‍वाद्याचे जेवण करायचे आणि परस्परांना आग्रह करायचा जिवंत नरतेत्सव १०८ २ ४.0७.» ७.0.” ७ 0 च. -५ ४४- -“ -॥7 ४४४४४४४४०१ “४४ ७५ ४-॥0-20७0.४/्च्क हा विचार आपण सोडून दिला पाहिजे. विचार करून पाहतां दिपून येंओल का यांत मुख नाही, सामरथ्यंत्रुदथि नाह, क। प्रसन्नताहि नाही. ही असंस्कारी चाल आपण काहून टाकली पाहिजे. खादाडपणाचा प्रवचार ता. कसला करायचा £ त्यापेक्षा आरोग्य आणि पुष्टि वाढेल, काम करण्याचा अुत्साह वाढेड, आपल्या ठारुरावर आणि मनावर याग्य ताबा राहीहळ अशा प्रकारचा आणि अशा प्रमाणांत आहार घेण्याची सुरवात या दिवशी करायला पाहिजे. चरखाद्वादशी म्हणज स्वदेशीचा प्रचार, त्या दिवशी खेळांत स्वदेशीभत कसोशीने आणलें पाहिज. देशी संगीत, देशी चित्रकाम, देशी भाषा यांच्या पुनरु- दधारासाठी त्या दिवशी कितीतरी नवेनवे]कार्येकरम ठेवतां येतील. चरखाद्वादशी हा राष्ट्राय अक्याचा दिवस आहे. त्या दिवशी कोणाचाहि बहिष्कार असं नये. सगळ्य़ा जातोंच्या, सगळ्या घर्मीच्या आणि सगळ्या पंथांच्या स्तीपुरुषांनी, मुलांनी आणि वृट्यांनों अकतर सामाजिक जोवनाचा अनुभव घ्यावा. चरखाद्रादशी हा आत्मशुद्धीचा सण आहे. जीवनांत घर करून बसलेली व्यसनें काहून टाकण्याचा प्रयत्न त्या दिवशीं विशेषेकरून व्हावा. ज्या'ची सुरवात अरवी होत नाही तें करण्याची शक्ित या दिवसा- च्या माहात्म्यामुळें माणसांत कदाचित्‌ येओलहि. चरखाद्वादशी हा दीनजनांचीं दुःखे निवारण करण्याचा सण आहे. त्या दिवशीं पारतंत्र्याचा शेवट. कसा करावा यांचे झग्र चिंतन झालें पाहिजे. २१२१-९९-२९ २ खादीचा सन्देश हा आहे खादीचा संदेश. शोती, खादी, ग्रामोद्योग व गोपालन या बाबतींत आमची घरे व गींवे 'स्वावलंबी बनठीं, आम्ही त्यामध्ये गरजेपेक्षा जास्त परपस्परावलंबन आणलें नाही आणि आवडयक तें परस्परावलंबन व सहकाय टाळलेंहि नाही, तर नैसर्गिक रीत्या 'अशा प्रकारचा समाज स्वावलंबी, स्वयंपूणे व स्वर्तत्र झाल्यावांचून राहाणार नाही. अज्ञा समाजांत परस्परांतील स्पर्धा कर्मात कमी राहोठ, त्यापुळें त्या समाजांत 'परस्पराविषयोंची सह्वानभूति जास्तीत जास्त राहील व वाढेल. अज्ञा समाजालाच आपण अहिंसक समाज म्हणतो. १०९ चरखा ठारशा डो “१.” “१ “८ २ % “0 १ ४ 7७ ऱ्य मनुष्यसमाजाच्य़ा अगदी बाल्यावस्थेत कदाचत्‌ अशा समाजाची स्थापना होणे शकय झाले नसते. पण आपल्या निरोणी तारुण्याच्या काळांत मात्र मानव- समाजाला नैसर्गिकपणे अहिंसक बनठेंव पाहिजे. ज्ञान, विज्ञान आणि कला- कौशल्याच्या विक्रासावरोबर जर समाज जागत व तेजस्वी राहिला, तर त्यांठा अहिंसा हाच मनुष्याच्या जीवनाचा धमे आहे, असें आपोआपच कळून चुकेल, पण जोंवर हे ज्ञान भोळेपणाच आहे तोवर तं सुरक्पित नाट. जीवनाचा कडू-गोड अनुभव मिळाल्यानंतरच मनुष्याला वर्यावाओटाची बरोबर कल्पना येते. आणि हो कल्पना आल्यानंतर त्याच्य़ा मनांत जी अहिंसा राहिली असेल तीच दीघ काळपर्यंत टिकेल. गल्या पांचदहा हजार वपोच्या अनभवानंतराहे जर मानत्समाज आहिंसेच्या दिशेकडून प्रगत झाला नाह तर ता नष्ट झाल्यावांचून राहाणार नाहीं यांत काडीमात्र शंका नाहीं. आईंसा ही कांई, अशी वृत्ति नव्हे की जी कोऱ्या धमापदशाने आपोआप अंत:करणांत॑ ठसेल. आहिंसेच्य़ा त्थापनेकरितां मनुऱ्याला अक्र विशिष्ट प्रकारचे निरागा जीवन घाल- विण्याची कला शिकली पाहिजे, अक विशिष्ट प्रकारचा समाजरचना पक्की केली पहिजे, आणि त्याकरितां मनुष्याला अक विरिाष्टर प्रकारचा जोवनदृष्टि आत्मसात केला पाहज. जगांत आज ज्या प्कारची सरकार अस्तित्वांत आहेत | अ्हिसक समाजांत सामिल होझ्‌ शकत नाद्वोंत. या सचे सरकारांचे जीवनद्रीन नाल्तिकतापूर्ण असतं. त्यांचा अंतिम विश्वास मनुष्यामधाल अच्च वृत्तीवर नपुन दंड, जबरदस्ती, अझिनाम आणि प्रतिष्ठा यांच्या मार्फत प्रकट होणाऱ्या भय, लाभ व अहंकार या तीन हलक्या वृत्तांवर अपतो. अशा सरकारांना मान तुकव!वी लागते ही मनुण्याठा एक शरमेची गोष्ट आहे. पण करणार काय £ एकदां जीवन, आदश आणि वृत्ति कृतिम बनविली आणि सामाजिक जीवन रोगी केलें म्हणजे मग मनुष्य नकली सरकार स्थापन नाही. करणार तर काय करील ? जाओल कुठं ? खरजुल्या माणसाला आपलें अंग खाजविण्यांत अतिशग्र पुख मिळते. पण म्हणून खहूज ह्वा रोग नून जीवनाची ती एक सिद्धि आहे असें कोणी म्हणणार नाहीं. याचप्रमाणे, आजच्या संस्कृतीमुळे माणसाच्या कांही वासना पूणे ह्वातात म्हणून कांही. ही संस्कृति रोगी नव्हे असें सिद्घ द्वोत नाहो. जिवंत ब्रतोत्सव ११७ »-% ७.४४ ४४४७० %. ७ “आळ. »/७_ ७४७ “ळी, ० ७ 0७.०७ ३.७ »“०// & श्रीकेशाक अ शाक श कशी ४४% ४7 शह ४0 ४9 7४ “७ ४ %..५/% “7२ / कि २.४१ / ४४७७ हहा£ आहो७ ४५ शा २-7 /% "१ ” ““« ४७ “0७ शह १ ८ ४.४ & जा मनुष्य वासनांनीं घेरलेला आहे तो केवळ भरीव युक्‍तिषादाने कांही कोण- तीहि गोष्ट कबूल करीत नाही, ओडवडढे कापॅन्टर सारध्यांनौं आजकारच्या संधकृतीचा -बोग कसा अंत्पन्न होतो व ह्याला नाहीसे करण्याचे परा) किंवा) अलाज काय आहेत या विषयावर अक सुंदर पुस्तक लिहिलें आहे. पण तें वाचून कांहीं सप्ाज आपल्या जीवनाची चाल बदलण्याला तयार झाला नाहीं. अकामागून अक ज्या दोन विश्वत्र्यापी लढाया झाल्या त्यामुळे मनुष्यजात आज आपल्या विनाशाच्या कांठावर येअन ठेपली आहे. अशा वेळे ज्या हिंदुस्थानच्या रक्‍तांत भात्मपरायण संस्कृतीचा वारसा सुप्तावस्थेंत कां असेना पण आत्तत्वांत आहे तो हिंदुस्थान स्वतः वेनाशापापून पुर- क्षत राहून साऱ्या जगाला विनाशापापतुन वांचव्‌ं शकेल या आशेने आपण भापलें जीवन स्वादलंशे आणि स्वयंपेण बनविण्याच्या प्रयत्नाला लागळेलो आहों. आपण जेव्हां आपळें जीवन स्वच्छ-शुद्ध बनवू तेव्हांच आपल्याला मनुष्या- च्या पतिष्ठेला शोभा देणारी संस्कारी व खऱ्या अर्थाने पुधारलेला सत्ता अत्तित्वांत आणतां येओल. जर आपण नेहमीं फौज, पोलीस, कोटकचेन्या आणि आपसांतील मारामारी यांच्या मार्फतच अन्यायाला तोंड देत राहूं तर या प्रकारचे सरकार चालविण्याकरितां आपल्याला त्याची किंमतदि चुकती करावी लागेल, आणि ती किंमत तेव्हांच चुकती होओल जेव्हा आपण हिंसापधान, भोगेश्वरपर'यण व द्रोहमूलक समाजाला, म्हणजेच जा समाज मारामारी, भोगविलास आणि ढूटम।र यावर जगं जिच्छितो तशा समाजालाच, वाव देअं. भावीकाळच्या समग्रसमाजशास्त्राचा, मूडमंत्र, जोवन घाष्षावयाचें ते स्वावलंबनाने आणि ' टिकवावया'चे तें पत्याग्रह्ाच्या बळावर, हाच राहील. सत्य़ाग्द्दांत अन्याय करणाऱ्या मनुष्याला आणि त्याच्या अन्यायालाच केवळ नव्हे तर अन्यायी मनुष्याच्या अन्या यी वृत्तीलाच विरोध मुख्यत्वे असतो. य रीतीने प्रत्येक सत्याग्रह्ावरोबर समाजाच्या हृलक्या वा हीन वृत्ती षमी कमी हो जातात आणि राज्यब्यवस्थेचा लोप होत जातो. म्हृणजे, राज्यव्यवस्थेमधींल न्यवस्थचा भाग कायम राहता, पण राज्यसत्तेचा भाग नाहींसा होता. मनुष्या समाजानें जर भितकी प्रगति केली नाहीं तर तो टिकू शकण ॥र॒ नाहीं. जगां- विज्ञानाचा (सायन्सचा) अितका प्रसार झाला, प्ाढ नेण्या आणण्याच्या भितक्या ११ चरखा हादशी 3-५ ७.४७. .४ ४७-४४ ७८ २..८7२..५ ७.५१ ७.८ ७. ८ ७७० %७..५0७ “7७, २...” ७.४9. %./१%./% १” ५४९ %_५/%_/४७ “७ £ /% ४" अ: २.॥ ४-” २.९४ “७ ४७४0७ ८७.४७ &७ “£ क-श के. कअ... २.../ ३७५४७ ४७ “७ “» कळक सोयी अत्पन्न झाल्या, साऱ्या जगावर आर्थिक व्यवस्थेचें जाळे पसरलं, तरापुदधां आज जगांतील जवळजवळ सर्व देश धान्य व कपडा यांना माताद झाळ आहत. ज्या संस्कृतीमुळे हो बिकट परिस्थिति निर्माण झाली, ती पंस्कृति पुधारणेंच अवशय आह. ही पुघारणा स्वावलंबन, स्वयंपूणेता व सत्याग्रह यांच्या साह्यानेच होओल आणि खादी या सवाचे प्रतीक आहे. हृ समजून जव्हा आपण खादोचा स्वीकार करू तेव्हांच आम्हांला, म्हणजे आपच्यांतील प्रत्येकाला जोवनाची शांति प्राप्त हाओल. (“हरिजन'१५ डिसेवर १९४६ वरून) चरखादवादशीचा काय्रेकरम ररीशांकराचायीनी ठरविलें की कोणत्याहि देवतेची पूजा तिला पंचायतनांत बसवूनच केली पाहिजे. महात्माजी म्हणतात कीं राष्ट्रनिरमतीच्या रचनात्मक कायेकरमा- मध्ये खादी आणि चर्खा हे पूर्याच्या स्थानीं आहेत. अितर सर्वे ग्रामोद्योग आणि रचनात्मक चळषळी य! सूर्याभोवती फिरणारी ग्रहमाला आहे. खादीला आणि तिच्यां प्रभावळीतील अतर सवे का्येक्रमांना जीवनामध्ये पेरण्याचे काम वर्धा-शिक्षण-योजनेचे आहे. म्हणून चर्खाद्वादशीच्प़ा दिवशी केवळ चर्खा चालविण्याचा किंवा घरोघर जाअन खादी विकण्याचा कायेक्रम असतां कामा नये. आतां चर्खाद्वादशीच्या तुमुहूर्तावर पायाच्या शिक्षणाच्या शाळा स्थापन करण्याचा आणि चालत असणाऱ्या शाळांना विशेष मदत करून त्यांना प्रात्साहन देण्याचा कायेकःम आंखला पाहिजे. घरी आरास करीत असतांना मध्यें चर्ला ठेवून त्याच्या आसपास अितर सर्वे भद्योगांची आणि रचनात्मक प्रतृ्त्ताची प्रतोर्के पूजेला ठेवावीत, आणि जमलेल्या लोकांना न्यापक चर्खा पुराण समजावून सांगावें चर्रवाद्रादशीच्या पूर्थीचे बारा दिवस गांवांतून राक्य तितकी मदत घेअन भब्यंग तकल्या तयार करवाव्यात आणि स्थानिक प्रयत्नाने तयार केळेल्या अशा तकल्यांचे द्रादशीदिवशी प्रदशेन करावें. वर्धाशाळेताल अनुबधबोधक्र भित्तिचित्रांचेंहि प्रदशेन करावें. चर्खाद्रादशीदिवशी हृरिजनसेअकसंबासाठी धनसंगरद्द करण्याचा परिपाठ आहे. तो बरीच वर्षे कायम ठेवावा लामेल. तता, २५-२-४५७ नवरात्र : : रेप (आश्विन शु, ! ते १०) महिषासुर हा साम्राज्यवादी होता. तूर्ये, अंद्र, अभि, पवन, चंद्र, यम, वरुण झि० सचे देवांचा अधिकार आणि खातां ता स्वतःच चालवीत असे. स्वगीतील देवांना त्याने भूलाकची प्रजा बनविले होते. कोणालाहि स्वस्थानीं सुरक्षितता वाटत नब्हती. दव परमात्म्याकडे गेले. परमात्म्याने सृष्टीची जी व्यवस्था केली हाती ती मद्िषासुराने किती बिघडून टाकली आहे हें सवे त्य़ांनीं त्याला कथन केलें. हें सब अकून विष्णु, चय ह्या, हकर वगेरे सवे देवांच्य] शरीरांतून पुण्यप्रक्रोप झुसळला आणि त्याची अक देवी शकक्‍तमूर्ति निर्माण झाठी. सवे देवांनी या सर्वे देवमयी शक्तीला आपापल्या आयुषांच्या शक्‍्तानें मंडित केलें आणि मग ही देवी शक्ति आणि महिषासुराची आपुरी शक्ति यांमध्यें भीषण युद्ध सुरू झालें. किती चर्षे तें चाललें कोणाला माहीत ! पण आश्विन महिन्याच्या शछुकक्‍्ळ प्रतिपदेपासून दशमीपर्यंत हे युद्ध चाललें असें समजतात आणि त्याप्रमाणें देवी शक्तीच्या विजया- नवरात्राचा, अृत्सव आपण साजरा करीत असतो. देवी शक्ति दो परमा विद्या आहे, ब्बह्मविद्या आहे, आत्मतत्त्व, विद्यातत्त्व आणि शिवतत्त्वाचें शुद्ध स्वरूप आहे. ही शक्ति शटप्रति शुभंकरी आदे; अहितेषु साध्वी ' आहे; वेऱ्यांच्याविषयीसुद्धां ती दया प्रगट करते. दुष्ट लोकांचा वाओऔट स्वभाव झांत करणें हेंच या देवो शक्तीचे शील आहे. ' दुवृत्तवृत्तशामनं तव देवि शीलम्‌ । ! असुरांना ही दाकति समजली नाहीं. भक्‍त जेव्हां दैवी शक्‍तीचा जयजयकार करूं लागले तेव्हां असर गो धळून ' अरे द्वे काय £ हें काय £ ' असा ओरडा करू लागले. शेवटीं असुरांचा राजा स्वतःच लढू लागला. त्यानें अनेक प्रकारची नीति चालवून पाहिली, अनेक रूपें धारण केलीं, पण शेवटीं 'निःशेषदेवगणशक्‍तसमूइमर्ती ”- चाच विजय झाला. वायु अनुकूल वाहूं लागला, पावसाने भूमी सुजला सुफला कलो, दिशा प्रसन झाल्या आणि भक्तगण देवीचे मंगल गाअं लागलें. देवीने भक्तांना आश्वासन दिले की अश्याच रीतीने पुनः जेन्हां जेव्हां आसुरी लोकांच्यामुळें त्रास ' पसरेल तेव्हां मी स्वत: अवतार धारण कून दुट्तेचा नाश करीन. ११9३ नवरात्र '३.% ४.४४...” ७. 1४८०७ 1२.८७ ७४७क .&6 २८०७ २... १७.८७ ७ ७. ७७ “८४२७० ७०४७१. चळ हा महिषासुर प्रत्येक माणसाच्या हृदयांत आपलें साम्राज्य स्थापन कर- ण्याचा अट्टाहास करीत असतो आणि त्या त्या वेळी दैवी शक्‍तीला त्यार्ची सर्व स्वरूपे ओळखून त्याचा समूळ नाश करावा लागतो. प्रत्येकाच्या हृदयांत ६ युदघ किती वर्षे चाललेले असतें हे प्रत्येकाला आपले अंतःकरण शोधून समजून घेतां येते. नवरात्राच्या दिवसांत हृदयांत नंदादीप तेवत ठेवून आपण त्या देवी शक्तीची आराधना केली पाहिजे; कारण जेव्हां ही देवी शक्ति प्रतन्न होते तेव्हां तीच आपल्याला मोक्ष देते. सेवा प्रसन्ना वरदा तुणां भवति मुक्‍तये । २८-९-२<% क्ण्8ि € खू जा शारदेचें झदबोधन : : २६ कोणत्या नवमीला सुरांनां शारदेचें मुटबाघधन केलें ह॑आपल्याला माहीत नाहीं, पण ता अत्यंत खुभ, सुभग आणि कल्याणकारी मुहृ्ते असला पाहिजे. समृदृघि- दायी वर्षा झाल्यानंतर जी शांति, जी निमळता, जी प्रसन्नता रग्गोचर होते त्यांतच देवांना शारदेच दशन झालें. एथ्वीनं हिरवा रंग अजून साढलेला नाहीं, परिपक्व धान्य सवणेवणं खुलवीत आहे, अशा प्रसंगा देवांनो शारदेचें घ्यान केलें सज्जनह्दयासारख्या अच्छादकांत विहार करणारीं प्रसन्न कमळे आणि आकाशांत अनंत काव्याचे फवारे सोडणारा रसस्वामी चंद्र हे दान्ही जेव्हां परस्परांचे घ्यान धरीत होते तेव्हां देवांना शारदेचे आवाहन केलें. शारदा आली आणि पृथ्वीच्या वदनकमलावर सुहास्य पसरले. शारदा आली आणि वनश्रीचा गारव विक्रसला. शारदा आली आणि घरोघर समृद्धि वाढलो. शारदा आली आणि वीणेचा झण- त्कार सुरू झाला; संगोत आणि नृत्य सववत्र पसरले. शारदेचें स्वरूप कसे आहे ? बाला ? मुग्धा £ पोढा £ को पुरुंध्री £ शारदा मंजुलहासिनी बाल! नाहीं, मनमोहिनी मुग्धा नाही, विळासचतुरा प्रोढा नाहीं. ती नित्ययोवना पण स्तन्यदायिनी माता आहे. ती आपल्याबरोबर खेळते, हंसते पण सती आपली सखी नाही; ता माता आहे. आपण तिच्याबरोबर बालसहज लडिवाळपणा करावा, पण आपण आओपुढे झुभे आहोत हें विप्तरून जाअं नये. माता म्हणजे पवित्रता, वत्सलता, कारुण्य आणि विइरन्धता. माता म्हणजे अग्ग्तानघान. “ न मातुः-परदेवतम ? ७ वचन ओखाद्या झुपदेशव्रिय स्मृतिकारानें काढलेले नाहीं, तो कोणा मातु:पुत्र धन्य मुलाने काढ&्ला हृदयाचा अद्गार आहे. चराचर सटटोचे अक्य अनुभवणारे आप आयेसंतान अकाच शब्दांत अनेक अथे पहातो. शारदा म्हणज सरोवरांत विराजणाऱ्या कमळांची शोभा. शारदा म्हणजे शरत्‌-पूर्णिमा आणि दिवाळीची कान्ति. शारदा म्हणजे योवनसहज व्रीडा. शारदा म्हणजे कृपिलक्ष्मी, शारदा म्हणजे साहित्य-सरिता, शारद| म्हृणजे ब्रह्मविद्या, चिच्छकत. शारदा म्हणजे विश्‍वसमाधि. अशी ही आपला माता आहे, आपण शारदेचां टेकर' आहे।त. केवढी धन्यता ! केवढी स्पृहणीय पदवी ! केवढा अधिकार! आणि त्याचबरोबर केवढी माठी दीक्षा ! शारदेच्या स्तन्याचा ज्या ओठांना स्पशे झाला ते ओठ अपवित्र वाणी ११प शारदेचे अदबोधन ब्ामळल कलक क. क 0 च कय “९1 7 “00% “0 “४ 7७.१७ “हाक “१0% 70७५6७ “3 “१५ “71% “0 /१ ७ “०७ “% »७ “0 आ अक 0 7. “) “ “9. “7*-” “२. ९ 7%. १०.८ ४-0 "१.५४ ७० % »”की अच्चारणार नाहात, निबेलतेचे शब्द काढणार नाहींत, द्वेष अदगारणार नाद्वात पापाला शृंगारणार नाहीत, पौरंषाचा वघ करणार नाहींत, आणि मुग्ध जनांना फस- विणार नाहींत शारदेच्या मंदिरांत सर्वोच्च कला असेल, कलेच्या नांवाने विचरणारी विला- सिता असणार नाहीं. शारदेच्या भवनांत प्रेमार्चे वातावरण असेल, केवळ सौंदर्याचे प्तोहन असणार नाहीं. शारदेच्या अपवनांत पाणाचें स्फुरण असेल, विरहाचे वा निराशेचे नि:श्वास असणार नाहीत. शारदेच्या ठताकुंजांत विश्वप्रेमाचें संगीत असेल, ओेकमेकांच्या अनुनयांचे वेडपट कलकूजित असणार नाही. शारदेच्या विहारांत स्वतेत्र तेची 'बीरोदात्त पावलं असतील, अद्देशविद्दीन आणि स्खलनशीट पद्क्रम असणार नाहीत. शारदेच्या पीठांत व्रह्मसाचा प्खाहू असेल, विषयरसाचा अन्माद असणार नाही. माते शारदे ! हृदयांत अंखड तुझे स्मरण राहील असा आशीर्वाद आम्हांला दे, आम्ही अधिकारी होअ तेव्हां तुझें दशोन आम्ड्रांला घडीव. आमचे ध्यान जर आअचिचल राहिले, आमची भकत अक्रागरर आणि अत्कट झाली तर आम्हांला तुझी दीक्षा दे, आगि तुझ्या सेवेला पात्र झाल्यानंतर तुझ्य़ा सेवेचीच अकरमात्र गोडी आपमच्यांत राहील अवढी भिक्षा आम्हांला घाल. तुला काटिशः नमन असा. या देवी सवे भूतेषु इरद्घारूपेण संस्थिता । नमस्तस्ये नमस्तस्4 नमल्तस्ये नमो नमः ॥ आक्टोबर १७२४, सरस्वतिपूजन भू आश्विन श० ८, ९ २ दिवस अष्टमी आगि नवमी हे दोन दिवस हा अत्सव चालावा. अऊ दिवस पुप्तक्रा- लयांताल गंथ साफपुफ करून ०रवास्थित लावून ठेवणे, प्स्थेची तशीच आपली खाजगी पुस्तके ढिला झाली असली तर ती बांधणे, अशासारख्या कामांत वरा. (वा. शारदा- मेदिर ( पुस्तकालय ) व्यवात्थत रीतीनं लावल्यानंतर तें श्रंगारावे, अ!) तेथें श्ञारदा- मातेचा पूजा म्हणून संगोताची अक बेठक करावी. दुसरा दिवस फक्त चित्तकलेतार्ळी ठेवलेला असावा. या दिव. कागदांच्या किंवा दुसऱ्या पदाथोच्या निरनिराळ्या वस्तू तयार कराव्या, पाटावर रांगोळ्या काढाव्या. डाक्य तर धार्मिक किंत्रा अर उपयोगी पुस्तकांचे दान करावे. विजयादरामी : : २७ ( आश्‍वन शु. १०) १ सामाल्लघनपवे आगरा येथे मोगळ काळच्या ज्या अमारतीा आहेत त्यांच्यांत विशेषता ही आहे की त्यांचा तळचा मजला लाल दगडाचा आणि वरच पांढऱ्या दगडाचा अपतो. लाल दगडाचं काम जहांगोरच्या वेळचे आणि पांढऱ्या दगडाचे शाहजहानच्या वेळचे. प्रत्येक िमारतीत असा कालानुक्रमाचा अितिहास वरणभेदानें मूर्तिमंत दिसून येता. काणत्याहि जुन्या मोठ्या शहरांत जुनी वस्तो आणि नवी वस्तो जवळजवळ असलेली दिप्तून येते; किंवा वप्ताचे थरावर थर जमलेलेहि दृष्टीस पडतात. भाषांतील म्हणींतपुट्घां मिन्नभिन्न काळांचा भितिहास सामावलेला असतो. आपण घरांत जमिनीवर ज्या लाद्या घाटता त्या सबंध अक दगड असल्या- सारख्या दिसतात, पण त्यांतसुद्धां प्रत्येक थरांत कितीअक वर्षीचे अंतर असते. नदीच्या कांठी द्रव्षी चिकणमातीचा जो थर अक्रावर अक सांचतो त्याचाच शेवटी पृथ्वीच्या भट्टींत ओेक दगड बनतो. दसऱ्याचा सण हासुद्थां अकच सण अत्ुनहि भिन्नकालीन भिन्नभिन्न अशा थरांचा बनलेला आहे. दसऱ्याच्या सणाशी असंख्य युगांतील असंख्य प्रकारच्या आये पुरुषार्थीचा विजय जोडला गेला आहे. माणसामाणसांमधीळ लढाऊ जितकी महत्त्वाची आहे. तितकीच किंवा त्याहून जास्त महत्त्वाची ठढाऔ मनुष्य आणि निसर्ग यांच्यामधील आहे. मनुष्य- प्राण्याचा निसर्गावरील मोठ्यांत मोठा विजय म्हणजे शेती. नांगरलेल्या जमिनींत नअ प्रकारचें धान्य पेरून, कृत्रिम जलाचे सिंचन करून त्यांतून आपल्या निर्वाहा- पुरते आणि पुढच्या संग्रहापुरतं धान्य ज्या दिवशीं मनुष्य मिळव शकला तो दिवस मनुष्याठा मद्वान्‌ विजयाचा द्योता. कारण त्यानेतरच स्थिरतामूलक संस्कृति जन्माला ११७ विजयाद्रामी “__.“१-” ४४१४१. “ ३.४. ७८१” १८ -“८« २६“ २. कट “४ ४* %४४ ७ ४ “९ ४१.” “१५ //४%७&४ २ ८ अ. भय आली. त्या दिवसाचें स्मरण निरंतर ताजें ठेवणें हे क्ृषिप्धधान आयेलोकांचें प्रथम क्तेव्य होतें. विसावे शतक हे भौतिक आणि यांत्रिक शोधांचे शतक समजण्यांत येतें, आणि तं यथायोग्य आहे. पण मनुष्यप्राण्याच्या अस्तत्वासाठी आणि संस्कृतीसाठी जे महान्‌ शोध कारणरूप झाले आहेत ते सवे शोध आद्ययुगांतव झाले आहेत. जमीन कसण्याची कला, पूत कातण्याची कला, आग्रि पेटविण्याची कला, आणि प्रातीमधुन पक्का घडा घडविण्याची कला-या चार कला मानवीसंस्कृतीच्या आधारत्तंभरूप आहेत. या चारी कलांचा अुपयोग करून विजयादशमीच्या दिवशी आपण क़ृपिमहोत्सव निर्माण केला झाहे. लहानपणच्या माझ्या आठवणींत राहिलेला पहिला नवरात्राचा अुत्सव अजून मला स्मरतो. प्रतिपदेच्या दिवशीं शहराबाहेर जाअन शेतांमधून सवोत चांगली स्वच्छ काळी भोर माती माझे बंधु घेअन आठे. मी स्वतः नअ धान्यांची यादी घेअन त्यांतली घरांत जी मिळाली नाहींत तो. माझ्या आजोबांच्या येथून घेझन आला. माझ्य़ा आजीनें लहानशा धनुष्यानें रू पिंजुन त्याची ९६ अंगुळांची ओक वात तयार केली. माझ्या आओनें पूत कांतून (चरख्यावर नव्हे, तांब्यावर) त्या सुताच्या अक हजार लहान लहान वाती बनविल्या. बाजारांतून नारळ आणि पंच- रत्न मी घेअन आले. पंचरत्नांत सोनें, मोतो, हिरा, प्रवाळ आणि पाच किंवा माणिक हो होती. या पंचरत्नाचे तुकडे फारच लहान होते. माझ्या भाचीनें बागेतून फुलें आणि तऱ्हतऱहेरची पानें गाळा केली. वडिलांनी स्नान करून देवघरांत गाओच्या शेणाने सारविठेल्य़ा जमिनीवर ता काळी माती पसरून तिचा सुंदर चौरस आकार बनविला. हे आमचें शेत. त्याच्या मधोमध अक तांब्या ठेवून दिला. या तांब्यांत पाणी भरलेलें होते. आंत अक सबंध सुपारी, दक्षिणा, पंचरत्न अित्यादि वस्तू टाकल्या होत्या. वर आंब्याच्या झाडाची अक लहानशी पांच पानांची डद्वाळी ठेवून तिच्यावर झेक नारळ ढेवला होता. सुंदर घाटाच्या तांब्य़ांतून बाहेर पडणारी आंब्याची हिरवींगार पांच.पानें आणि त्यांच्यावर दिखरासारखा दिसणारा नारळाचा आकार पाहून आम्ही खुष खुष झालें, पुजेची तयारी झाली म्हणतांना शेतांत नभ धान्ये पेरण्यांत आलीं. त्यांच्यावर पाणी शिंपडरप्यांत आलें. प्ध्यें ठेवलेल्या घटाची चंदन, जिवंत ब्रतोत्सव ११८ श२./०५८./१" £५/ ४५४१ ४४%. ४7 -“ ४७.४९ ४. “४ /(- -“क 79 ४ “&._,७&_ /”९ “४९७...” “वळ. ४७४ “0 _/१५ “७ »९९ ७.५” 0 “हक. 0९५ 7४.४४ “०.४९ / “0९.५ २-८ /७./४ /% /% /९ ४२.४९ १७.0१ “य _ द...” >. आढळ केशर आणि कुंकू यांनीं पूजा करण्यांत आली. या घटावर अक पुष्पमाळा चढवि" ण्यांत आली. यथाविधि सांग षोडशोपचार पूजा झाली. ९६ अंगुळांच्या वातीचा दिवा लावण्यांत आला. मग आरतो झाली. आणि घरांत सर्वेजण म्हणं लागले कीं आज आमच्या येथं नवरात्राची घटस्थापना झालो आहे. तो नंदादीप नझ॒ दिवस- बर्येत अखंड तेवत ठेवायचा होता. मध्येंच विझळा तर महा अशुभ. दुसऱ्या दिवर्शा पूजेंत अकाअवजीं दोन माळा घालण्यांत आल्या. तिसऱ्या दिवशीं तीन, अशा माळा वाढत गेल्या. वर माळा वाढल्या आणि खालच्य़ा शोेतांतुन अंकुर बाहेर फुटले. कित्येक अंकुर तर आपल्या दळांची छत्री करूनच बाहेर पडले होते. झाम्हांडा रोज पक्वान्न मळे, पण वडिल मात्र अकच वेळ जेवीत आणि सबंध दिवस सोवळें नेसून नंदादीप संभाळीत. वात खुट नये, तेल तुटूं नये आणि दिवा विझू नये यासाठीं काळजी घ्यावी लागे. रात्रीसुद्धा दोन चार वेळां अठून तेल घालणें, वर सांचठेली काजळी पुष्कळ काळजीपूर्वेक झाडून टाकणें वगैरे कामे त्यांना करावीं लागत. नअ धान्यांचे अंकुर पुरते फुटून बाहेर पडले त्या वेळची शेताची शोभा अनणनीय होती. कित्येक धान्यें छवकर अगवलठीं, कित्येक अशीरां. लवकरचीं कोणतीं झाणि उशीराचीं कोणता हें मी बरोबर लक्षांत ठेवा. सारे अंकुर पांढरे होते, कारण नवरात्राचे हे शेत ? घरांत होते, आण अन्हाशिवाय त्यांना हिरवा रंग कसा येणार ? मग वडिल शेतावर हळदीचें पाणी शिंपडं लागले. मी विचारलें, “हळदीचे पाणी कां शिंपडायचं १ '' *' हृ धान्य अगवल॑ आहे ना तें सान्यासारखं दिसावं म्हणून. सातव्या दिवशीं सरस्वतीचे आवाहून झालें. घरांत जेवढ्या म्हणून घार्मिक आणि संस्कृत पोथ्या होत्या त्या साऱ्या अका रंगीत पाटावर ठेवून आम्ही त्यांची पूजा केली. आम्हांला शिकण्याची सुटे मिळाली. याला अनघ्याय म्हणतात. सरस्वतीचे आवाहन, पूजन आणि विसजन भेवर्ढे तीन दिवसांत झालें. नवव्या दिवशीं खंडपूजा झाली. खेंहपूजा म्हणजे शास्तास्त्ांची पूजा. या दिवशीं हत्तीघोड्यांसारख्या युद्धोपयागी पशंचीसुट्थां पूजा करण्यांत येते. अशा रीतीनें, 'नवरात संपले” आणि दहाव्या दिक्शीं, ' दसरा अजाडला.' दसऱ्याच्या दिवशी होम, बलिदान आणि सीमोल्लंघन हे मुख्य विधी होते. विद्यारंभाचाहि तो दिवस होता. नुर विजयादरमी "२..» ९...” ३. आळे... ४ ४७ .४७.४% ४७४७४७ / ७-५ ७.४७ ४७ 2 कलह. /%-४४/०७ ९९७ /0../ ७६.४ ४७ ४ ४.५४. ७४४ ५४ ७.५१ ४ 0.४ १४७१ वागण वळ, विजयादशमीच्या सणांत चातुवण्ये अकत्र झालेले दसते. बाह्मणांचे सरस्वतीपूजन आणि विद्यारंभ; वषलिरयांचे शस्त्रपूजन, अश्‍वपूजन आणि सीमेल्लंघन; वैशयांची शेती; हे तीन्ही या सणांत अकत्र होतात. आणि जेथें अितकी मोठी प्रत्रृत्ति चालळी असेल तेथे शद्दांची परिचर्या समाविष्ट असणारच. खेड्यांतले लोक नवरात्रांतील धान्याचे सेन्यासारखे तुरे तोडून पागे'व्यांत खोचून देतात आणि शुंद्र पोषाख करून वाजत ग्राजत सीमेल्लंघन करायला निघतात तेव्हां जणूं काय सार्‍या देशाचें पोरषच पराक्रम दाखविण्यासाठी बाहेर पडलें असावें असें दय दिसते. दसऱ्याचा अत्सव हा जसा कृषिप्रधान आहे तसा तो. कपात्प्महोत्सबहि आहे. भाडोत्री शिपायांना कोंबड्यांप्रपाणें शुंजविण्याची पट॒वति नव्हती त्याक्राळ क्षात्रतेज आणि राजतेज खेडूतांमध्येंच पोसल॑ जाओ. खेडूत म्हृणजे कषेत्रपांत-वषरिय. वपैभर भूमिमातेची जा सवा करतो तोच प्रसंग पडला तर, तिचें रक्षण करायळाहि बाहेर पडतो. नदी, नाले, डोंगर, टेकड्या यांच्यांशीं ज्याचा रात्रंदिवस संबंध असतो, घोडा, बेल यांसारख्या जनावरांना जा तयार कहं शकता, अनेक मजुरांना जो भुपजीविक्रा देअू शकतो आणि संगळ्य़ा समाजाठा जो खा घालतो. त्याच्यामध्ये सेनापतीचे आणि राजत्वाचे सवे गुण आठे तर त्यांत आश्वये तें काय £ राजा म्हणजेच खेडूत आणि खेडूत म्हणजेच राजा. अशी स्थिति असल्यामुळें कृषीचा सण हा क्षात्र सण झाला यांत अतिहासिक्र औचित्य पूर्णपणें आहे. क्षत्रियांचे म्य कतेव्य म्हणजे स्वदेशरक्षगणच आहे. पण पुष्कळ वेळां शत्रूने आपल्या देहांत घुसुन देशाचे वाटोळे करण्यापूर्वीच त्याचा दुष्ट हेतु समजून स्वतःच सीमोल्लंघन करून-स्वतःची शांव म्हणजे सरहद्द ओलांडून दात्हूच्याच देशांत ठढाओ घेअन जा०| हें शहाणपणाचे आणि वीरोचित असतें. थोडा विचार करतां आढळून येओल कीं या सीमोल्लंघनामागे साम्याज्यग्रत्त आहे. आपली सरहद्द ओलांडून दुसरा देश जिंकणे, तेथील धनधान्य लटन आणणें यांत आत्मरकषणापेक्षां महत्वाकांक्षा अधिक आहे. अशा रीतीनं लून आणललें सेंनिं पराक्रमी पुरुष त्वतःजवळच ठेबतील तर वतेमानयुग्ांतीठ क्‍षत्रपकोप- (51151) शी विट्प्रकोप ([101005171311511) मिसळण्याची भर्यकर स्थिति जिवंत व्रतोत्सव १२० ० ह&आ अर, £0९५..० चहा .१७ ९.-अळळे, क पके िक..४ ३.७७”... ..ळा 4" जकवा, आड ४* र. ॥01 च...» चेता ळ..ड ८5.8 पे...”(को...”चह../तना...ञळा. यव $/र देको-क..वकाने ४० फेक” आळ आकेळ केक ४-४ क हकक / बधली ओढवेल. प्रभुत्व आणि धनित्व अकत्र झालें कों तेथें सेतानाला निगाळे आमंत्रण करण्याची जरूर राहात नाहीं. अवढ्यासाठीच दसऱ्या दिवशी लटन आणलेले सोनें 'सवे स्वकीयांत वांटून टाकणें हा त्या दिवसाचा महत्त्वाचा धार्मिक विथि ठरविलेला आहे. > | सुवण वांटण्याच्या या रिवाजाचा तंबंध रघुवंश्ांतील रघुराजाशॉ जोडलला आहे. रघुराजानें विश्वजित यज्ञ केला. समुद्रवलयांकित पृथ्वी जिंकल्यानंतर सर्वस्व दान करून टाकणें याचें नांव विश्‍वजित यज्ञ. असा विश्‍वजित्‌ यज्ञ खुराजानें समाप्त केला आणि नंतर त्याच्याकडे वरतंतु अषीचा शिष्य विद्वान्‌ तेजस्वी कोत्स येअन पोचला. कोत्सानें गुरूजवळून चोदाहि विद्या, ग्रहण केल्या होत्या. त्याची दाक्‍षिणा म्हणून चोदा कोटी सुवणेपुद्रा गुरूला देण्याची त्याची धारणा होती. पण सवेस्वाचं दान केल्यानंतर राहिलेल्या मातीच्या भांड्यानेंच राजाला आतिथ्य करतांना पाहून कोत्सानें राजाजवळ कांहींहि मागण्याचा विचार सोडून दिला. राजाला आशीर्वाद देअन तो जाझ लागला. रघूने आग्रहपूर्वेक त्याला ठेवून घेतलें आणि दुसऱ्या दिवशीं स्वर्गावर स्वारी करून अिंद्र आणि कुबेर यांच्याकडून धन आणवि- *-पपाफणाणणा* >क्‍षत्रप्सक्ाप? आणि, 'विट्‌प्रकोप? या दोन नवीन संज्ञांची सार्थकता मला सिद्घ केली पाहिजे- चातुवेर्ण्याचें समतोलन वा सामंजस्य ही तर समाजशरीराची स्वाभाविक स्थिति आहे. समाजासाठी या चारी वर्णांची आवश्‍यकता समान्य झालेली आहे. न्यक्‍तीच्या शरोगांत वात, पित्त आणि कफ हे तीन धातू जसे प्रमाणशीर अप्ततोल तरच शरीर निरोगी राहाते तत्ते समाजशारीरांत चातुवेण्ये प््‌माणशीर असलें तरच समाजशरीर निरोगी राहील, शरीरांत पित्ताचे पाबल्य झालें तर्‌ त्याठा पित्त प्रक्रोप म्हणत।त. पित्तप्रक्तोपाने सगळें शरीर विघडून जातें. त्याचप्रमाणें वातप्रकोप आणि कफप्रकोप झाला असतां होतं. समाजशारीरांत क्षात्रवर्गाचा अतिरेक झाला किंवा प्राबल्य माजे तर त्या स्थितीला क्षत्रप्कोप म्हणणे हेच योग्य आहे. याचप्रमाणे विट््‌परकोप किवा वैश्‍्यप्रकोपाविषयी समजावें. शरीराचा नाश व्हायची वेळ आंली की तीन्ही धातूंचा प्रकाप होता, याला ्रिदोष म्हणतात. युरोपांत आज क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन्ही वर्णाचा अकाचवेळी प्रकाप झालेला स्पष्ट दिसत आहे आणि तेथील ब्राह्मण या तीन्ही वगोचे किंकर बनले आहेत! १२१ विजयादशमी -“८४४०९७..४ ४१.//७ ४ के अ (१. ४7४ /५ /२₹८४८/१%/५ १५% -_/% “0. _ 7९. ५ ६. ही वि ५४% /%. २ अ. ण्याची व्यवस्था कली. रघुराजा हा चकरव्ति हाना म्हणून अेंद्र आणि कुबेर हेहि याचे मांडलिक हाते. ब्राह्मणाला दान देण्यासाठीं त्यांच्याकडून खंडणी घेण्यांत संकरोच कसला ? रघुराजाच्या स्वारीची गोष्ट अकतांच देव भ्याले. त्यांनां अका शमीच्या झाडावर सुवणेमुद्रांचो व्रटि केली. रघुराजाला सकाळीं अठतांच दिसले कों पाहिजे होतें तेवढें साने आलें. कात्साला त्यानें ता ढीग देअन टाकला. कोत्स चोदा कोटीहून अधिक घेओना. आणि राजा दान म्हणून दिठेळें बाकीचें धन परत ठेवून घेओना, शोवटों नगरवासी लोकांच्याकडन त्यानें तें घन लटजिले. ता दिवस आधिन शुक्ल दशमीचा होता, म्हणूनच आजाहे लोक दसऱ्याच्या दिवशीं शमीचे पूजन करून त्याचीं पानें साने समजून लुटतात आणि अकमेक्राला देतात. कित्येक लोक शमीखालची मातो सुवणे समजून घेअन जातात. दामीचें पूजन हें पाचीन आहे. शमीच्या झाडांत अषोंचें तपस्तेज आहे. असें मानतात. प्राचोनकार्ळी शमीचे तुकडे अकमेक्ांवर घांतून आग्न अत्पन्न करीत असत. शमीच्या समिधा आहुतोच्या वेळी अपयोगी पडतात. पांडव जेव्हां अज्ञात- वासांत राहायला गेले तव्हां त्यांना आपली हत्यारें अक्रा शमीच्या झाडावर लपवून ठेवलों होती आण तेथें कोणी जा नये म्हणून अक हाडाचा सांपळा झाडाच्या खोडाला बांधून ठेवला द्योता ! | रामचंद्रानी रावगावर स्वारी केली ती विजय़ादशनीच्या मुहूर्तावर. आयांनों-हिंदु लोकांनीं पुष्कळ वेळां विजयाद्रामीच्या मुहूर्तावर स्वाऱ्या करून विजय मिळविला आहे. म्हणुन विजय!दशमी हा राष्ट्रीय विजयाचा मुहूने किंवा सण झाला आहे. मराठे व रजपूत याच मुहूर्नावर स्वराज्याची सोमा वाढविण्यासाठी शत्रूच्या मुलखावर स्वारी करीत. रास्त्रास्तें सज्ज करून, हत्ती घाड्यांची स्वारी काहून सारा लवाजमा मिरवीत शहराबाहेर नेण्याची चाल आजसुद्धा आहे. तेथें दामीचे त्याचप्रमाणे अपराजिता देवीचे पूजन हा तसीमोल्लंघनाचा मुख्य भाग असता. > >< माहिषापुर नांवाच्या ओेका प्रबळ देत्यानें प्रल॒य॒ मांडला होता. त्याच्याशी जगदंनेनें नभ॒ दिवस युद्ध करून विजयादशमीच्या दिवशी त्याचा नाश केला अशी पुराणांत कथा आहे. म्हणूनच अपराजितेची पूजा करण्याची आगि मद्िषाचा म्हणजे रेड्याचा बळी देण्याची चाल पडली आहे. जिवंत ठरतोात्सव १२२ शमीप्रमाणें अइमेतक वृक्‍्षांतहि शत्रूचा नाश करण्याचा गुण आहे असें समजत!त. अरमंतक म्हणजे आपय्याचे झाड. शामी न मिळाला तर या झाडाचें पूजन करतात. आपट्याच्या पानांचा आकार सोन्याच्या नाण्यासारखा गोळ असतो आणि जोड कार्डासारखां त्याचां पानें जोडलेलो. असतात त्यामुळें ती. विशेष सुंदर दिसतात. दसऱ्याच्य़ा ।देवसापर्यंत पावसाळा जवळ जवक्क संपलेला असतो. शिवाजीचे मावळे शिपाओ दसऱ्यापर्यंत शेताच्या चिंतेतून मुक्‍त ह्वोत असत. शेतीत कांही करायचें झुरत नसे. अेकच कापणी करायची राहात असे. पण ती काय, घरच्या बायकामुलांना आणि म्हाताऱ्या माणसांनांहि सहज करतां येओऔ; तेव्हां सैन्य जमवून स्वराज्याची सीमा वाढविण्यासाठी अगदीं जवळचा मुहूते दसऱ्याचाच होता; म्हणून महाराष्ट्रांत दसऱ्याचा सण अत्यंत ठोकाप्रय होता आणि आहे. विजयादशमाच्या अका सणावर अनेक संस्कार, अनेक संस्करणें आणि तऱ्हतऱ्हेच्या समजुतीचे थर जमले आहेत असे आपण पा हिले. कृषिमहोत्सव वषातर- महोत्सव झाला. सीमोल्लंघनाचा परिगाम दि्विजयापर्यत गेला. स्वसंरक्‍्षणाबरोबरच सामाजिक प्रेमाचा आणि धनाचा विभाग करण्याची वृत्ति दसर्‍याशी जोडली गेली. पण अऊ अतिहासिक घटना दसऱर्‍्याव्षां जोडण्याचे आपण विसरून गेलो आहों. आजच्या काळीं तीच विशेष महत्त्वाची आहे. दिरश्विजयापेक्षां धमेजय .रदेष्ठ आहे, बाह्य शत्ह्ला मारण्यापेक्षा हृदयस्थ षड्रिपूंना मारण्यांतच मोठा पुरुषार्थ आहे, नअ धान्यांची कापणी करण्यापेक्षा पुण्याची कापणी अधिक काळ टिकते, असा, अुपदेश सगळ्या जगाला देणाऱ्या मारजित्‌ ळोकजित्‌ भगवान्‌ वुद्धाचा जन्म विजया- दशमोच्या शुभमुहू्तावरच झाला होता. पंचांगाप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी बुद्ध भावारनांचा जन्म झाला आणि वेशाखी पूर्णिमेला बुद्ध भगमानांना शांतिदायी अशा चार आये तत्त्वांचा आणि अष्टांगिक मार्गाचा बोध झाला हे आपण वेसरूनच गेलों झाहो. विष्णूचा चालू अवतार हा बुद्ध अवतार आहे. म्हणून पिजया- दशमीचा सण हा भगवान्‌ बुद्धांच्या मा विजयाचे स्मरण कहुन आपण साजरा केला पाहिजे. आक्टोबर १९२९२ १२३ विजयादशमी ७७४१७४ ४७-७ ७२.४४ ४८ ९.४ २.४ ७.४४ ४... के. २.४ ९४.७ ४.४ ४..४ ४७ ४९ ह. २. ३४.७ अकळ ४.४ क.» ७ “कही ७५४४ ४.” ४.४ २.2४. ४-. ४.४. ४ ९../ ४./७४..४ ४...» ७... ४.७ ७.४ ७... २७ ७. ४.४७ फे. ४.४ ३.४.» शे. केक कशे.” क. ककी २ हा कार्य दसरा म्हणायचा ! शे नो अस्तु द्रिपदे, श॑ चतुष्पदे |--बेदवचन [ द्विपदांचें कल्याण होवो, चतुष्पदांचें कल्याण हावो. ] दोन पायांच्या आणि चार पायांच्या आपल्या मुलांना भूमिमातेनें सांगितले, । माझें गवत-धान्य तुमच्यासाठीच आहे. तेंच माझें दूध. जो पिओल तो पुष्ट होऔल. दोन पायांची माणसं म्हणजे थोरले भाज. चार पायांची जनावरें ती. घाकट। भावंडं. मोठे घाकट्यांचा संभाळ करीत; धाकटे मोठ्यांच्या आज्ञेत वागत. दोघांनोहि मेहेनत केली, आणि जिकडे तिकडे मलयजशीतला आणि पुजला पृथ्वी पुफला सस्यशयाप्रला झाली, सवेत्र आनंद पसरला. माणूस म्हणाला, ' चला, आपण वांटणी करून अत्सव करूं या. ' पशू म्हणाले, ' होय, खरच, अ॒त्सव केलाच पाहिजे | ! माणसाने धान्य घेतले आणि पश गवत चहूं लागले. झुत्सव सुरूं झाला, पण जिद्ववालौल्याने धमेबद्थिभ्रष्ट झालेल्या माणसाच्या मनांत अकदम कांहींतरी आलें. प्ाणसाने पश्रूला ओढले आणि त्याच्या मानेवर खुरी चालवीत म्हटलें, “ अत्सवाचा हा अेक आवश्‍यक भाग आहे ! ! पृथ्वी कांपूं लागली, आकाश रडूं लागले; दिशा गरजल्या “ हा काय अ त्सव म्हणायचा ?' जिवंत व्रतात्सव १२४ ७८१. %.४ ८४%, ७.४ ७. £७.४% ४ ७ / ४. के. ७४१७ / %./ २४६ ४४ ३७७४७७.” ७.४ ७.४ 1७.१७ ७.४ क २.४ ४१५/४४५ ४.४ ७ ५७ /00७.” १ “00%.” 10% 0./१७.. ४.४ ७./% ४ के. ४.” ७४% ४7९७ » ६_” ७. 0७.४४ ७.४ ७४ ७. ४.५४ ६.५९ ४/ ७.» 7.४9. ४.४ %. द्सरा आश्विन शु. १० ( दिवस वीरत्वाचा हा सग आहे. कुस्ती, गजग्राह ( रस्सीखेच ), दांडपट्टा वगेरे मर्दानी खेळ खेळण्याची चाल चालूं ठेवण्यासारखी आहे. दसऱ्याच्या दिवशी शहराबाहेर जाअन तेथें सामाजिक अुत्सव केला पाहिजे. आपल्या कमाओऔंतून वांचवितां येतील तेवढे पैसे वांचवून दसऱ्याच्या प्रसंगी ते चांगल्या कामापरीत्यथे दान करावे. वषेभरांत अेखादें महत्कृत्य करण्याचा संक्रल्प दुसऱ्याच्या दिवशी करावा. हा सीमोल्लंघनाचा दिवस आहे. त्या दिवशीं भेखादें पाझूळ पुढें पडलें पाहिजे. दसऱ्याच्या दिवशीं फक्त वाद्यांची वैठक ठेवावी, विद्याथी कवाआत शिकले असतील तर तिचेंहि प्रद्रीन या दिवशां करण्यासारखे आहे. दुसऱ्याची सुरुवात मातृपूजेतून झाली आहे हे विसरतां कामा नये« देवीपूजेचे रहस्य या दिवशी समाजावून द्यावें. सावेभाम धर्म :: रेट ( आदिविन त्रु० १५) झुन्हाळ्यांतील असह्य तापानंतर जेव्हां वि हाते तेव्हां सर्वत्र चिखलच चिखल होतो. रोवटीं सरि जेव्हां तृप्त होते तेव्हांच हा चिखळ दडपून किंवा छुकवून टाकून जमीन आणि जलाशय अनाविल ( स्वच्छ ) करण्याकडे तिचे लक्ष जातें. महान्‌ आपत्तीशीं झंजतांना माणसाला धर्माधर्माचा फारसा विचार राहात नाहीं, हें पाहूनच शहाण्या माणसांनीं जुनी शिकवण दिली आहे कीं कोणत्याहि धर्माचा आसरा घेअन नड भागवाबी आणि आपत्तींतून बचावल्यानंतर ' समथा धमेमाचरेत्‌.! स्वतंत्र, स्वायत्त झाल्यानंतर सुचणाऱ्या शांतीचा, सम्द्घीचा आणि निमेळ प्रसन्नतेचा जो सावभौम धमे तोच शरद्‌ होय. हाच धमे ज्यानें आपला निरंतरचा निरपवाद धम केला ताच धमेराटू झाला- झुन्हाळ्यांतून आणि पावसाळ्यांतून सुरक्षितपणे जे बाहेर पडळे आणि शारदाची प्रसन्नता पावले तेच जगले, तेच जिंकते झाले. म्हणूनच अरषींनीं प्राथैना केली आहे. आंजेताः स्याम शरदः शतम्‌ । १२९२५ शारत-पर्णिमा आश्‍विन शु. १५ १ दिवस ब्रह्मांड पुराणांत म्हटलें आहे. कीं, शरत्पू्णिमिच्या दिवर्शी| शहरांतील रस्ते स्वच्छ करून पुगंधी्जलानें संमाजित करावे, ठिकठिकाणी फुलें पसरून द्यावी. आणि छते लावावॉ. रशरत्पूर्णिमा हा निसर्गाचे काव्य अनुभवण्याचा दिवस आहे. या जिवंत ठरतोत्सव १२६ दिवशीं लक्ष्मी सर्वत्र, फिरते. लक्ष्मी म्हणजे धनदौलत नव्हे; लक्ष्मी म्हणजे निसर्गाची शोभा, तारकांमध्ये विराजणाऱ्या धंद्राची शोभा आणि त्याच्या चांदण्याचा हृदयावर होणारा विलक्षण परिणाम. शसरत्पूर्णिमा हा कलेबा दिवस आहे. या दिवशीं सुंदर प्द्शने मांडावीत, नाना काव्यें रचावींत. नवें पीक आलें असेल त्याचे पोहे तयार करुन नारळाचें लोबरें मिसळून खावे. नारळ म्हणजे 'नेसर्गाचें दूघ; ते नाहीं मिळाले तर गोमातेचे दूध तर आहेच. समाजसेवकांनीं नळराजा आणि युविष्ठिर यांच्या गोष्टी लोकांना सांगून द्युतकरीडेचा या दिवशी निषेध करावा. लहानथोर सवीनॉ मिळून चांदण्यांत, आद्या- पाट्या खेळाव्या. स्त्रियांनी आणि मुलींनी फेर धरावा, वृद्‌घांनी आपल्या आयुष्यां- तील बोधरसिक प्रसंगांचे वणेन करावे. त क्य तर रात्रीं दोन वाजतां झुठून मध्यरात(|च्या नीवर शांतींत तार्‍यांचें दैन्य संगीत अकरावे. पावसाळ्यांतील मेघाच्छादित आकाशांनंतर ही पहिलीवहिली निरभ्र, निमळ पूर्णिमा आहे. आणि ज्योतिःशास्त्रक्षांच्या म्हणण्याप्रमाणे या दिवशीं चंद्र पृथ्वीच्या जास्तींत जात्त जवळ येतो. वैदिक कमेकांडावरील ज्यांचा विदवास अडन गेला आहे, त्यांनोहि वेदकि च्याह्मणांना बोलावून त्यांच्याकडन मंतजागर करवावा. वेदमत्रांचें शद्ध, सुस्वर झुच्चारय आजकाळ अकायलाहि मिळत नाही. जुन्या संस्कृताचा हा अवशेष खचित टिकविण्यासारखा आहे. या पूर्णिमेठा गायनाची बेठक तर झालीच पाहिजे. धनत्रयोदशी :: २९ तरुण पिढी अल्पायुषी कां हात आहे या जिव्हाळ्याच्या प्छनाची चर्चा अका काळीं महाराष्ट्रांत डॉ. भांडारकर आणि न्या. रानडे यांना मोठ्या आप्येने केली हाती. त्या काळाला पुष्कळ वर्षं लोटलो, देशाची परिस्थिति बदठळी. तामाजिक 'राहणीत प्रचंड करांति झाली आहे. बालविवाहावर खापर फोडण्याचे दिवस आतां राहिले नाहींत. ब्रिटिशांचे राज्यहि अस्ताठा गेलें. तरीदि तरुण पिढाचें अकालीबाधेक्य आणि अल्पायुषित्व अजून दूर झाले नाहीं. बालसंगापनशास्त्रांत पुष्कळच प्रगति झाली आहे. आहाराचे शास्त्रीय प्थक्करण करून चोरस आहार कोणता हेंहि ठरावण्यांत येत आहे. प्रत्येक इरमिकाला जीवनवेतन मिळालेच पाहजे असा आग्रह राष्ट्रेहितचिंतकांनीं धरला आहे. लहानमोठ्या म्युनिसिपालिट्यांमाफत गोशाळांची स्थापना कहून राष्ट्रातील अभेक्रांना गाओचें दूध मुबलक मिळावे अद्य सूचना होअं लागल्या आहेत. पडद्यांत राहिल्यामुळें स्त्रियांना पंडुरोग आणि केषयरोग कसा हातो याचाहि अहापोह त्या त्या समाजाच्या पुढार्‍्यांपर्येत पे.चू्‌ लागला आहे. शारीराला ज्याप्रमाणें फुप्फुसे आवश्‍यक -त्याप्रमाणे प्रत्येक शहराला क्रीडांगणे आणि सहलीची मेदानें आवश्‍यक आहेत हे नगरपित्यांना पटू लागलें आहे. खेळ खेळणें हा शाळेतील विद्याथ्याचा झुनाडपणा नपुन राष्टरू- 'संघठनेचें त॑अक आवडयक अंग आहे असें शिवषणशास्त्र आतां कबूल करू ठांगळें आहे. तळणीचे किंवा गरम मसाल्याचे चमचमीत पदार्थ खाणें किंव गोडीच्या लोभाने शिळी, कुजकट मिठाओ खाणें हे किती चुकीचे आहे हे आता सामान्य जनतेलाहि हळंदृळ॑ समजूं लागलें आहे. म्युनिसिप'लिटयांदेखील गृहरचनेवर देखरेख ठेवून आणि आहाराचे नियंत्रण कष्न जनतेचें आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. न्यक्‍ताची चिंता व्यक्तीला जेन्हां असह्य होते तेव्हां ता समाजाने वाहिली पाहिजे हा सिद्घांत झपाद्यानें &ृढ होअं लागला आहे आणि म्हणून गोरगरिवांना जिवेत न्रतोत्सव १२८ ४२ “९-४ 0७.४४. क््2 ४-०.“ “५.४ ४५-४१”. ५ “४ “४७ ४४ ४/४.४४. ४ ४9 0४. 09.७ “२७ ४ ४ ४ २ ४ २ ४ “९ ८.” ४ ७. ४-०.” “क... "४ "४५-४८ ४८४१. ळ्याळ आणि मजूर-कारागिरांना निश्चितपणे जगतां यावें यासाठीं निरनिराळ्या योजना सर” काराच्या मार्फेत अंमलांत आणण्याचे घाटूं लागले आहे. आणि तें साध्य व्हावें म्हणून समाजसत्ता स्थापन झाली पाहिजे असेंहि आतां राष्ट्रनेत्यांना वाटूं लागलें आहे. ञितक्या विविध दिशांनीं प्रयत्न होअ॑ लागल्यानंतर आपल्या समाजांतील अकालिक्र मरणप्रमाण कमी झालेच पाहिजे. पण दीर्घायुष्याला बाधक अर्शी नवीन नवीन तत्त्वेहि येअं लागठां आहेत. नाटके, सिनेमा आणि जागरणे, विलाप्ताचे निर निराळे प्रकार आणि द्वेष, मत्पर व चढाओढ त्यामळे उत्पन्न होणारी महायुदूर्धे- यांचें प्रमाण अितर्के कांदो वाढलं आहे कॉ मनुष्यजातच नि;दोष होते कॉ काय अशी शंक्रा जगांतील जाणत्या लोकांना येअझं लागली आहे. तेव्हां भांडारकर आणि रानडे यांना अठविलेला प्रश्‍न आतां फारच मोठ्या पायावर, न्यापक दृष्टोने आमूलाग्र संशोधन करून धसाला लावला पाहिजे. पुराणांनी ठरवून टाकलें होतें कीं कलियुगांत मनुष्याची अुंचीाहि कमी होणार आणि आयुष्याहे कमी होणार. जगाचा अनुभव याच्या अलट आहे. ज्या समाजांतील राहाणी न्यव- स्थित आणि निर्थित आहे त्या समाजांतील संततीची अंची या कलिक्राजांतहि पिढी- द्रपिढी वाढतच चालली आहे. आणि घरत गेलेलं आयुष्यमान आतां हळूंहळूं वाहूं लागलें आहे. मनुष्याचें आयुष्य देवाधीन नसून प्रर्‍यत्नावीन आहे हे आतां पणेपणे सिद्घ झालें आहे. म्हणून या सवे गोष्टोंचा अहापोह धमेशास्त्राप्रमाणें नठ तर जीवनशास्त्राप्रमाणे करून त्याचे सिरघांत धमेशास्त्याला अपण करण्याचे दिवस आले आहेत. ता. २"५-२-४७ कार्यक्रम वरील विवेचनांतच वैयक्तिक आणि सामुदायिक कायेक्रम सहजासहजी येअन जातो. दिवाळी : ३० ( आशवेन व. १४ आणि अमावास्या ) ( बळीचे राज्य. बळिराजानें दानाचें ळ्रत घेतलें होते. मागणारा जें कांहीं मागेळ तें बळिराजा त्याला देओ. बळिराज्यांत जीवहिंसा, सुरापान, अगम्यागमन, चोरी आणि विश्‍वास- घात या 'पंचमहापापांचें नांवाह्दे कू येत नव्हतें. सर्वेत्र द्या, दान आणि अत्सव चालत होते. बळीने शेवटीं वामनमूर्ति र₹रीकृष्णाला सवेस्व अपेण केले. बळीच्या या दानशोर्याचें स्मारक म्हणून इरीविष्णूंनीं बळीच्या नांवानें तीन अहोरात्रींचा सण ठरविला. तीच आपली दिवाळी. बळीच्या राज्यांत आळस, मलिनता, रोग आणि दारिद्गा यांचा अभाव होता. बळीच्या राज्यांत किंवा लोकांच्या हृदयांत अंधकार नव्हता. सवजण प्रेमाने राहात असत. दवेषाला, मत्सराला किंवा 'असूयेला कांहीं कारणच नव्हतें. बळीचे राज्य अितकें कांही लोककल्याणकारी होते कीं प्रत्यक्ष इरोविष्णु त्याचे द्वारपाळ होअन राहिले होते. म्हणनच, बळिराजाच्या स्मारकापरीत्यथं या सणापूर्वी लोकांनीं चिखल, दलदल आणि घाण काहून टाकावी, जेथे जेथें अंधार असेल तेथ तेथें दीपावलीची शोभा करावी, लोकांचे प्राण हूरण करणाऱ्या यनराजाचें तेण करावें, पूवेजांच॑ स्मरण करावें, मिष्टान्न भक्‍षण करावें, आणि सुगंधी धूप, दीप, पुष्पपत्रांनीं सुंदरता अेके ठिकाणीं आणावी असें ठरविण्यांत आलें आहे. या दिव- सांत संघ्याकाळचीं शोभा मितकी कांहीं मनोहारी असते कीं यक्ष, गेंधवे, किन्नर, औषधि, पिशाच, मंत्र आणि मणि हे सारेच अत्सवाचा नाच करीत असतात. बळिराजाचें स्मरण करून लोक चित्रविचित्र रंगांच्या रांगाळ्या काढतात, पांढरे शुभ्र तांदूळ-लावून तऱ्हतहेची सुंदर चित्रं बनवितात, गाओ बेल वगैरे गृह्य पडूंना शुंगारून त्यांची मिरवणूक काढतात, इरेष्ठ आणि कनिष्ठ सगळे अक होअन याष्टिका. क्षणाचा खेळ खेळतात. याष्टिकाकषेण ह्या युरोपीयन लोकांचा दार खेंचण्याच्या ' टग्‌ ऑफ्‌ वॉर ' सारखा अक खेळ आहे. यालाच आपण “* गजग्राह ' असें नवें शोध जिवेत व्रतोत्सव १३० री हा नो «1 ८*/९* ४८ “71 “€ ४- ४५४४-४४ “४४% 0४ “४ हिट ७ कर्णी नांव दिलं आहे. पूर्वीच्या काळे राजे ठाक दीपावलीच्या दिवशीं आपल्या राज” धानांतील सवे मुलांना सावेजनिक आमंत्रण देत असत आणि त्यांचे खेळ करवीत असत. सुगंधी द्रव्याचे मदैन करून आंघाळ करणें आणि नानातऱ्हेचे दिवे रांगेने लावणें व मित्तांबरावर [मष्टान्नाचे भोजन करणें हा दिवाळीचा मुख्य भाग आहे. बळिराज्यांत प्रवेश करावयाचा असेल तर द्वेष, मत्सर, असुया, अपमान वगेरे सवे विसरून जाझन सवोशीं ओकरूप हाअन जावयाचे आणि अशा रीतीने निष्पाप होअन नन्या वषात प्रवेश करावयाचा हा आपला प्राचीन रिवाज आहे. याच दिवर्शी सत्यभामेने इरीकृष्णाच्या मदतीने नरका!पुराचा नाश केला होता आाणि सोळा हजार राजकन्यांना मुक्‍त केलें होतें. दीपावलीच्या अत्सवांत त्त्प्यांची अपेक्षा केलेली नाहीं. स्त्री-पुरूषांमवील सवे संबेघांत भावाबहिणीचा संबघ छुद्च सात्विक परेमाच्या आणि समानतेच्या अल्लासाचा असतो. पत्तिपत्नींचा संबंध अश्रवा आओममुलांचा संबंध झअिनका उ्यापक्र आणि तक्ता सत्विक अल्लासयुक्‍त अपत नाही. धनत्रयेदशीपासून भाझवीजेपर्येनच्या पांची दिवसांशी यमराजाचे नांव जोडलेलें आहे. त्याचा काय बरें अद्देश असेल € अिंद्रप्रस्थाचा राजा हंस मृगया करीत फिरत होता. त्याचे हेम नांवाच्या ओेका लहानशा राजानें आतिथ्य केलें. त्याच दिवश| हेमाच्या येथें पुत्रोत्सव होता. राजा आनंदोत्सव करता आहे अितक्य़ांत भवितज्यतेनें येअन सांगितलें काँ. विवाहा- नंतर चोथ्याच दिवर्शी हा पुत्र सपंदंशाने मरेल. हंसराजञानें या पुत्राला वांचविण्याचा निश्‍चय केला, यमुनेच्या अका डोहांत अक सुराकत घर बांधलें आणि तेथें हेन राजाला राहाण्यासाठी वालावलें. साळा वर्षोनंतर राजपुत्राचा विवाह झाला. चोथ्याच दिवशीं अशा दुगेम स्थाना पद॒घां ओक सप प्रगट झाला आणि राजपुत्र मेला. आनंदःची घटिका शोकाने भरून गेली. क्रूर ग्रमदूतनांनासुद्धां या कहण परसंगी दया आली आणि त्यांनीं यमरःजाजवळ मागून घेतलें को दीपावच्या पांच दिवसांत जे दीपोत्सव करतील त्यांच्यावर असा कठीग प्रसंग न याव'- १३१ दिवाळी अ प २.५४ /* ४८ ही झाली धनत्रयोदशीची कथा. नरकचतुदैशीदिविशी तर यमराजाचें आणि भौष्माचें तपेण मट्दाम सांगितळे आहे- दिवाळी हा अमावास्येचा दिवस. त्यादिवशी यमलोक्रवासी पितरांचे पूजन आणि पार्वेण इरादूध करावंच लागतें. पाढन्याच्या दिवशीं यमराजासंबंधींची कांहीं कथा सांगितलेली नाही, पण असें समजायला हरकत नाही कॉ यमराजसुदघां त्यादिवशी नवें वहीखातें युघडत असतील. भाझुबीजेच्या दिवशीं यमराज आपली बहिण जी यमुना तिच्या घरी जेवायग्रला जातात. दीपा चलीच्या स्वच्छेदाबरोबरच यमराजाचें स्मरण करून देण्यांत अुत्सवकारांचा अददशा कांहींहि असला तरी त्याचा परिणाम फार चांगला होत असला पाहिजे यांत शंकरा नाहीं. ज्यानें अत्सवांतहि संयम राखला तोच यमराजाच्या पाशांतून मक्‍त राहूं शकेल. | नवेबर १९२२ दिवाळी दिवाणखान्यांत अखादी सुंदर वस्तु ठेवण्याची चाल प्रत्येक घरांत असत. बाहेरचा कोणीहि मनुष्य. आडा म्हणजे त्याची नजर तिच्याकडे जाते आगि त्याच्या तोडून झुदगार निघतो, ' अहाहा, किती सुदर वस्तु! कुठून बरं आणली ही तुम्ही १ ' पण अजबषरांत ( म्युक्षियममध्यें ) तर जिकडे पहावें तिकडे सुंदरच संद्र वस्तू असतात; बधून माणूस खुष खुष होअन जाता; पण त्याचबराबर तो तितकाच गोधळूनहि जातो! यांतळें काय पहावें नि काय पाहूं नये असें त्याला हाते ! आपली दिवाळी ही सणांचे असेच अेक' अजबघर आहे. किंवा सव सणांचे तें स्नेद्दसमेळन आहे. म्हटलं तरी चाठेळ, दिवाळीवा सण पांच दिवसांचा मानला गेला आहे. पण खरें पहातां थेट नवरात्रापासरून त्याची सुख्ात होते आणि भाझुबीजेच्या भेटींत त्याचा आनंद क्रजसाला पोचतो. झास्त्रांत प्रत्येक सणाचें माहात्म्य आगि कथा दिलेडी असते . दिवाळीविषरयी अितक्या कां कथा आहेत की ' दिवाळी माहात्म्पर' लिहू म्हटलं तर केक माठें जिवंत वरतात्त्सव १श्‍्रे तर अक खास कथा आहे. त्यानंतर नन्या वर्षाचा प्रारंभ होतो आणि बीजेच्या दिवशीं भाझ॒ वहिणीच्या घरचा पाहुणा बनतो. दिवाळी द्दा ग्हस्थाश्रमी सण आहे, जनतेचा सण आहे. नारळी पूर्णिमेच्या दिवशी धर्मे आणि शास्त्र प्रचान असतें; दसऱ्याच्या दिवशी युद्ध आणि शाल्त्र प्रधान हाते ; दिवाळीच्या दिवशीं लक्ष्मी आणि घन प्रघानपद घेतं; आणि होळो म्हणजे खेळाचा आणि रंगरागाचा सग. जसे माणसांत चार वणं तसे सर्णांतहि असे चार वरणे पडले आहेत ! पूर्वीच्या काळीं नारळा पूणमेच्या दिवशो. आपले ळक जळपयरनाला निघत आणि समुद्रापलिकडच्या देशांच्या प्रवासाला जात. दसऱ्याच्या दिवशा! राजे आणि योट्ये आपल्या सरहद्दीची शोव ओलांडून शत्ख्वर चढाओऔ करायला निघत. आणि दिवाळीच्या दिवशी राजे आणि व्यापारी दोघे स्वदेश येअन कोटुंबिक सुखाचा लाभ घेत. पुराणांत कथा आहे कीं नरकासुर नांवाचा अक पराक्रमी राजा पराग्ज्योतिष प्रांतांत राज्य करीत होता. प्रागुज्यातिष म्हणजे आजचा भूतानच्या दक्षिणेकडील मुलख. नरकासुर दुसऱ्या राजांशी लढत असे तें घटकाभर सहन करतां येओल, पण त्या दुष्टानें त्त्र्यांनाहि पीडा द्यायला सुरुवात केली. त्याच्या केदखान्यांत सोळा हजार राजकन्या होत्या. श्रीकृष्णांनी विचार केला कीं ही स्थिति आपली नामुष्की करणारी आहे. नरकासुराचा नाश केल्यावांचून आतां गत्यंतर नाही. सत्यभामा म्हणाठा, ' स्त्रियांचा अुद्धार करण्याकरितां तुम्ही चालला, मग मी कां घरा राहूं 2 नरकासुराशीं मीच लढेन. तुम्दी मदत म्हणून राहा हवे तर.” श्रोकृष्णांना कबूळ केलें. त्या दिवशां रथांत तत्यभामा पुढं बसली होती; श्रीकृष्ण मागें मदत म्हणून हाते. चतुदेशींदिवशी नरकासुराचा नारा झाला, दरा स्वच्छ झाला, लोकांनीं आनंदोत्सस केला. नरकासुराचा भयंकर जुलूम नाहींसा झाला हें दशविण्यास!ठीं लोकांनो रात्रीं दीपोत्सत केला आणि अमावास्येच्या रात्रंसुद्धां पूणमेची शोभा आणली. पण हा नरकासुर अक वेळा मारला म्हणजे मेला असं होत नाहीं. त्याला द्रवर्षा माराचें लागतें. पावसाळ्यांत सवेत्र चिखरु हातो, त्यांत पानें गळून पडतात, '१३२ दिवाळी >-“€%*-€7 चह ढ *- शेण वगेरे पडते, आळ्य़ा होनात आगि गांवाच्या आसपास अशा रीतीनें नरक तयार होतो. पावसाळ्प्रानंतर भाद्रपदांत अन्ह ताव] त्यामुळे त्या नरकाची दुरगेवी .हवेमध्यें पसरते आगि पुष्कळ ले'क आजारी पडतात. म्हणून बहाद्दर स्वयंसवक्तांच्या आरोग्यसेनेने फावडी कुदळी घेअन या नरकाशीं लढण्यासाठी जावें, गांवच्या आसपासच्या नरकाचा नाश करावा आणि घरांत येअन अगाला त॑ल चोळून स्नान करावें. गोशाळा तर स्वच्छ केलेठीच अप्तावी. तेथीठ मच्छर नाह्योसे करण्यासाठी राती तेथेंहि दिशा लावावा आणि धू( करावा आणि प्रसन्न मनानें /मिष्ट पक्‍वान्नाचें -भोजन करावें. >< >< >९ >< दिवाळीनंतर नवें वर्षे सुरू होने आणि नवें घान्य घरी येते. वेदकाळापासून आजतागायत हिंदु घरांतून हा नवान्नाचा विघि श्रर्घापू्वेके पाळण्यांत येता. आपल्या महाराष्ट्रांत या दिवशीं जेवण्यापूर्वी अका कडू फळाचा रस चाखण्याची चाल आहे. तिचा अदेश कडू मेहनत केल्यावांचून मिष्टान्न मिळत नाही हे दशविग्याचा असल. भगवद्‌गींतेंतहि म्हटलें आहे को आरंभीं विषासारखें आणि अंती अमतासारखें असेल तेंच सात्तिक सुख. गोड्यांत (देवाळीच्या दिवशीं पोह्याचे मिष्टान्न करतात आणि जितके म्हणून अष्टमित्र अमतील या सर्वोना त्या दिवशीं बोलावतात; म्हणजे प्रत्येकाने प्रत्येक िरमित्राच्या घरी गेलेंच पाहिजे. प्रत्येकाच्या येथें फळाहार असतो. त्यांतून अक तुकडा चाखून माणसान दुसऱ्याच्या घरीं जावें. न्यवहारांत कड्पणा आला असो, वैर-झगडे झालेले असात, कांहीह्रि झालेले असे, दिवाळीच्या दिवशी सवे कांहीं मनांतून काहून टाकून पुनः मेत्रीप्रेमाचे संबंध जोडले पाहिजेत. न्यापारी दिवाळीव्या वेळेला जसे अेकूण देणेघेणे संपवून घेझन. नन्या वहींत बाकी झोढीत नाहांत, तसें प्रत्येकजण वषोरंभी हृदयांत कसलेंहि वेर--द्रेष डिल्लक ठेवीत नाहींत. ज्या दिवशी गांवांतून नरक निघून जाओल, हृंद्यांतून पाप निघून जाओऔर, रात्रीमधून अंधार निघून जाओळ आणि डोक्यावरील कजे दर शोसळ 'त्या दिवसापेक्षा अधिक पवित्र ददवस कोणता अस्‌ शक्तेळ ६७ . ता. १३१०-११-२१ जिवंत ०रतोात्सव १२४ २./%-/% 7 २१५४%/% ७” “ग. ७.४. ११, ७ ४०-४४." “४” “१.५१” १५४५ -“५५/ /%७/४%५ _/ ७.४ -*%./%५ ६.७ १.८ /१५/ “४५ २ "६४-५४." ९-१, १-/ २.४ ४/ २९४%/१% १ ५ ७ / १.५ २८४ ३./न्मे.जळळी २ मरणाचा उत्सव ज्याच्याविषयी सोळा आणे खात्री आहे, ज्यांबषयी गत्कीचत[हि शंका नाही, अशी वस्तु आयुष्यांत काणती आहे? अकच. आणि ती म्हणजे मरण. राजा असो, रंक असो, म्हातारी कुढ्जा असा, को लावण्यवती अिंदुमती असो, वाघ असा नाहींतर गाय असा, ससाणा असो नाहींतर कबुतर असो, मृत्यूची भेट प्रत्येकाला ठेवलेलीच आहे. आतां प्रन असा आहे की या निव्चित अतिथीचे स्वागत क्रोणत्या पद्धतीनें करावें £ आपण जसें त्याला झोळखीत असूं तसेंच त्याचें स्वागत करणार. मरणाचे स्वरूप फणसासारखें आहे. वर पहावे तर सगळे कांटेच; आंतल! स्वाद कोणाला माहांत : मरण म्हणजे घटकाभर विररांति ; मरण म्हणजे दोन अंक्रांमधला पहदा; परण म्हणजे वाणीच्या अस्खलित प्रवाहांत येणारी विरामचिन्हे. अिंग्ज कवी बीजेच्या चंद्राचें स्वागत करतांना ' बालचंद्राच्या बाहूत कवटाळलेला दृद्घ चंद्र, असें त्याचें वणेन करतात. अमवास्येपर्येत जुना चंद्र तुकून जातो, क्षीण होतो; आतां त्याला आपल्या पायांना चालतां कर्से येणार £ म्हणून त्याच्या पोटीं अवतरलेला बालचंद्र आपले बारीक हात पसरून त्या म्हाताऱ्या काळ्या चंद्राला अचलून दुसऱ्या दिवशीं पश्चिमेच्या रंगभूमीवर घेअन येतो आणि सगळ्या जगानें टाळ्या वाजवून कलेलें स्वागत स्वीकारतो. यालाच मुसलमान लोक “औद का वांद' म्हणून सत्कारतात. मरण हे पुनजन्माकरितांच आहे. प्रत्येक नवी पिढी जुन्या पिढीचें तेज घेझन जवानीच्या .आवेश्यांत पुढें सरसावत असते; आणि जुनी पिढी म्हातारपणार्चे परावलेंबन अनुभवीत लप्त होअन जाते. म्हातारा वठलेला हिंवाळा प्रफुल्ल नववसंताला आपलें बोट धरायला लावून घेअन येतो हं कसें विसरतां येआल? हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडींतच वसंताचा प्रसव आहे हे विसरून कसें चालेल £ दिवाळीच्या दिवशीं वसंताच्या अपेक्षेने, वसंताच्या मार्गप्रतीक्षेनें जर आपण दीपोत्सव करूं शकतों, मिष्टान्नमोजन करू शकतो, आनंदाचा-मांगल्याचा १३५ दिवाळी आळे ४७.७ ७-४ ७.५ ३.७४ 0.४0 ५ ५५ क्ला क २.” २.” 9४.४.” २*-€ _ ०-* १-५ “१-५ ६.२. * ७ थ्“ « २ 9७. % %७५/%७.४%. २. ७४ १- २. २४१७.” १.५ ७. अनुभव घेअ वाकतो तर मरणाचा आपल्याला आनद कां होअं नये? मरणाची रडगाणी रडूं नका, मरणाचें स्वागत करा, मरणांतच नवयोवन देण्याची, नवजीवन देण्याची आक्ति आहे, दुसऱ्यांत ही शकत नाही, दे दिवाळी आपल्याला शिकरावेते. दिवाळीचा सण हा मरणाचा अत्तव आहे; मरणाचे अभिनंदन आहे; मरणावरील इरदधा आहे. निराशेंतून अत्पन्न होणाऱ्या आहेचें स्वागत आहे. रद तोच शिव; मरणाचें दुसरें रूप म्हणजे जीवन. यमाने आपल्या बहिणीच्या घरीं जावें: मरणाने नित्यमनूननतच्या घरांत भुत्सव करावा हे काणाला आवडणार नार्ही ! मरण हा अग्नि नाहीं, तर तेजत्वी रत्नमाणे आहे. ऑक्टोबर. १९२५ ७ धाकल्या भावाशिवायची दिवाळी. दिवाळीच्या दिवशीं घरच सर्वे कुटुंबीजन गाळ होतात. दूर देला गेलेले लाकहि शक्‍य तर दिवाळीच्या वेळेला परतत घरीं यायला आतुर असतात. दिवाळी म्हणजे मिष्टान्नाचा दिवस. त्य़ा दिवशा सारे भिष्टजन जमले नाहींत तर मिष्टान्न मिष्ट कसें लागेल £ भाअ॒ रुसून गेला असला तर त्या दिवशी त्याची समजून काढून त्याठा आपग घरी आणते. आपण भावाशी वाओट वागलो असले तर त्य़ाची माफी मागून प्रेमाच्या दोरीने त्याला बांधून ओढून आणतों. दिवाळीच्या दिवशा अकाह भाअू दूर राह नगरे अशी आपली माठ्य़ांत मोठी अच्छा असत. आपण अक्रा भावाला-आण गाहे. सवात लहान भावाला-केञ्हांचा दूर्‌ ठेवला आहे, जाणूनबुजून दूर ठेवल! आहे, त्याचा तिरस्कार कहून त्याला दूर ठेवला आहे, तरी तो रुमठेला नाही. विवारा कांहीता निराशा झाला आहे, कांईरसा आशाकक्‍्त डाळ्यांनी घाकडे पहात आहे. अजून ता आपला हिस्सा मागत नाहीं, हक्‍क सांगत नाहां. तुम्ही ठेवाळ त्या स्थितीत राहायला तो तयार आहे; फक्त त्याला घराच्या आंत स्थान पाहिजे आहे. भाझ्‌ म्हणन आम्ही त्याला बोलवावे जिवंत व्रतात्सव १३६ "० / के २.» “१५ »“% ४७ ४४ *€%.५४..१./% /% /९_ ४५% “४९/९९/४५१७...” ९./४..॥ ४९. ४.१ “४ ॥७./४७. ९ “४.५. “००४९ _/०%.५० /१_ 0.72.” ९.” १९ /९_/१_/% अ “7 "& याचाच तो भुकेला आहे. त्याच्यावांचून आपला दिवाळी साजरी कशी होणार ! त्याच्या शिवाय मिष्टान्नांत गोंडी काहून येणार ! दिवाळीच्या दिवशा आपण अन्नकूट जरी केडा तरी औरवर त्याच्या अंच शिखराकडे पहात नाही; तो. धाकट्या भावाच्या परेमभुकेल्या डोळ्यांमधून आपणांकडे पहात असतो. धाकट्या भावाला जोपर्यत आपण “ भाझ्‌॒ म्हणून प्रेमानें आंत बोलावीत नाहीं तोंपर्यंत ओइवराला ' त्वमेव माता च पिता त्वमेव ' असें म्हणण्याचा आपल्याला काय अधिकार ओआक्टाबर १९२५. नरकचतुदेशी आश्‍विन व० १४ ( दिवस या दिवशीं झुकिरडे काढून त्यांताल खत शोतांत टाकावे, किंवा खड्ड्यांत पुरून ठेवावे, सवेत आण विशेषतः खेड्यांतून, गांवांतील सवे तरुणांनी आणि सशक्त लोकांनीं प्रथम ठरविलेल्या योजनेप्रमाणे गांवाची सामुदायिक सफा करावी. जागा, सावेजनिक असा कंवा खासगी असो, कोठेंहि घाण राहातां कामा नये. खासगी जागेत मालकाच्या सहकायीने साफसफाओ सहज करतां येओल. जर सफाओऔ न झाली तर सण तहकूब करण्याची तयारी असली पाहिजे. "फाओनंतर तेलाने मालिश करून गरम पाण्याने अग धुवावे. प्रथमपासून तगारी करून चुन्याने रंगविळेल्या घरावर चुना-हळदीच्या किंत्रा (दुसऱ्या रंगाच्या बारीक रेघा काढ'व्या, मिंती चित्रे काहून सजवान्या. नरकापुराची कथा वाचावी. १३७ दिवाळी ४१- *€१%/१/ %/ ०//% /१% १ “०१ ८७ / ७४ 9५” ५/”१४ ५% 709 ७५% ९ १७८९५१ ९ २५ २८% "५८% ४.४१ /४७/%. ७ / ४ “४.७. ७५४१ /४७५ ४.४. १.८७”. ७. ५४% ४४/१४/४५८४ हा सण अितका' कांहीं जाणत सण आहे कीं त्यासंबंधी नवीन कांहीं सूचना करण्याची आवश्यकता नाहीं. मुलांनी घरी जाअन आओबापांना भेटावे. अष्ट- मित्रांनी अकमेकांना भेटून दिलसफाओआ करावी. आवडती वस्तु अकमेकाला भेट म्हणून पाठवावी. प्रत्येकाने राती निजण्यापूर्वी सगळ्या वर्षाच्या संकल्पांमधुन किती संकल्प 'पार पडले हे तपासावे. नव्या वषी जीजनांत नवीन काय आणतां येण्यासारषरें आहे, जुन्यांपेकी काय सोडून देण्यासारखे आहे अित्यादि सवे गोष्टींचा विचार करून निजावे. दिवाळी म्हणजे दीपावली, दीपोत्सवी. या दिवर्शी दिन्यांचा अत्सव केलाच पाहिजे. विक्रम वषारंभ :: ३९ कार्तिक थुदध ! _ ( बलिप्रतिपदा ) ( दिवस हा दिवस मुख्यत्वे मित्रांना भेटण्याचा तसाच गुरुजनांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. नन्या वर्षाचा नवा संकल्प आणि सबंध वर्षाची कांद्दीतरी निश्चित येजनाहि या दिवशीं करावी. ण्यांना विचार करतां येतो त्यांनीं अकदोन तास शांतपणे अकांतांत बपुन प्राथेनापूवेक नन्या वर्षाचा संकल्प आणि तो पार पाडण्यासाठी सविस्तर कार्यक्रम मनांत बसवावा आणि ज्यांच्यापुढें असा संकल्प उघड सांगणे अिष्ट आहे त्यांना तो सांगून आपल्याजवळ अत्य टिपून ठेवावा. कुठे आहे भाअबीज? :: डेरे ( कार्तिक शु. २, यमट्रितीया ) हेंदु समाजांत स्त्रियांची स्थिति जशी असावी तशी नाहीं. अितकीं वर्षे चर्चा चालली आहे, पुष्कळ कुटुंबांत फेरफार झाला आहे, लोकमतांतहि पुष्कळ बदल झाला आहे, तरीहि स्त्रियांची स्थिति अजून संताषकारक झाली आहे असें म्हणतां येणार नाहीं. परिस्थितीच्या दडपणानें नाअिलाज झाल्याचांचून जीवनांत कसलाहि फेरफार करायचा नाहीं अशा प्रकारची मुमूषु जडता समाज जोंवर साडणार नाहीं तोंवर अञीच स्थिति राहाणार. ही त्थिति म्हणजे काय £ हद्दी स्थिति म्हणजे स्वभावाचे पारतंत्र्य, हृदयाची दुर्बलता, आणि सामाजिक उन्नतीच्या इरेष्ठ तत्त्वांविषयी नास्तिकता, चाळू परिस्थितीने व्याकुळलेलें मन प्रसन्नता मिळविण्यासाठी हिंदु आदशतील वैभवकाळाचीं चित्रे दृष्टापुढे झुभीं करण्याला धडपडत असतें, आणि या ज्यापारांत आतांपर्यंत आपल्याला निराश्न ह्वाण्याची पाळी आलेली नाहीं. मदालसा, मैनावती, मुमित्रा, विरळा किंवा जिजाबाओ यांसारख्या आदश माता आपल्याअिकडे आहेत. आदश पत्नीच्या बाबतींत तर हिंदु€्यान जगांतील अतर सवे देशांच्या नेहमीं आघाडीवर राहील. सीता-सावित्रीपापुन त्यांची नामावलि पुरू करणें सोपे आहे, पण या नामावलीला शेवट कुठे आहे : आदरे मातांचा आणि आदश पत्नीची आुदाहरणें आपल्याकडे ढिगावारी आहेत ; पण आदरे ब्रह्मचारिणीविषयां मात्र तसें म्हणतां येणार नाहीं. प्राचीन युगांत नारीला अपवीत दिलें जात असे अशी थोडीशी वचने आणि सुलभा, गार्गी, दाबरी आणि मेत्रेयी अितकींच लोकविशरुत अदाहरणें आहेत. वेदवती, धतव्रता, वडवा, शुतावती भझित्यादि नांवें नांवंच राहिलो आहेत. मोक्म हाच परम पुरुषाथे मानणाऱ्या ब्रह्मचारिणी स्त्यांचां अितकीं कमी उदाहरणें असावीत ही स्थिति खचित शोभास्पद नाह. जिवंत व्रतोत्सव १४० ४२. »“५/%"/ नी * शी ४. 1७ ४१% ४०७ ७ ४१९ ४0% ४0 ४9 /% ८ स्त्यांचे सामाजिक स्वातंञ्य जथे मान्य केलें जात नाहीं तेथें त्यांच्या पारलोकिक त्वातंत्र्याविषयी म्हणजेच मोक्‍्षाविषया क्षोणाला अत्साह वाटणार £ हिंदु, हिरिस्ती, बौद्ध आणि मुसलमानी धमोत परमळोक्रप्राप्तीच्या बाबतीत स्त्रियांच्या शक्‍ताविषयी थोडीफार शंक्राच परदर्गित केली आहे. आये आनंदानें बुदघ भगवानाला जेन्हां सरळ प्रइनच टाकला तेव्हां बुद्धभगवानांनीं शेवटी कबूल केलें कीं, “ निर्वाण मिळविणे हे स्रियांच्या बाबतींत अशकय नाहीं. ! या परसंगासंबंधीं कुमारस्वामीसारखे आधुनिक संस्कारी पुरूषसुदथां आपल्याला विचारतात कों ' प्रांपचिक वृत्ति पुरुपा- पेक्षां स्त्रियांमध्ये अधिक आहे ही गोष्ट खरी नाहीं का £ ' बंकिमचंद्रहिे आपल्या “ आनंदमठ ? कादेबरींत, मोक्‍षधर्माशा स्त्रियांचे हाडवेर आहे, अखे अस्पट्टपणें स॒चावितात. अशा प्रकारची समजूत जेथें आहे तेथें आदरी बादह्यचारिणी कमीच असणार तर काय? आणि मोक्‍्षपर!प्तीची अिच्छाच जेथें मंद. असेल तेथें बरह्यचर्यासारखी कठिण दीक्षा घेणें कोणाला सुचणार £ ( यांदेच्छन्तो बरह्यचये चरन्ति “ ते$पि यान्ति परां गतिम्‌ ? असं सांगून गोपीजनवल्लभ ररीकृष्णाने शद्रांबरोबर स्त्रियांनाहि आश्वासन दिले; पण:भगवन्तांना अघादी आदश गह्यचारिणी तयार केटी असेल तर त्याचा अल्लेख पुराणकारांनी कुठें केलेला नाही. वीरमाता, वीरांगना, वीरकन्या असे बहाददुरीचे आदश आपल्याअिकडे भरपूर नसले, तरी पुष्कळ आहेत. तेजस्वितेच्या बाबतींत अेकटी द्रौपदी आगि झांशीची लकक्‍ष्मीबाओ आपल्य़ापुढें असल्या तरीहि आपल्या समाजाचें मुख अज्ज्वल करण्या- साठीं त्या पुरेशा आहेत. आदरशोच्या प्रकारांत अक अणीव मात्र आपणांठा अतिशय बोचल्यावांचून राहाणार नाहं. गृहस्थाइरम आणि संन्यास, मोठमोठे संघच आणि अविभक्त कुटुंबे, कड्माचोंहे वणेन वाचा आणि वाटेल ते आदश निरीक्षण करा, आपल्याअिकडे आदश भाअरबहिणींची चित्रें नाहीतच म्हटलें तरी चालेल. इरीभगवन्तांना सुभद्रेपक्षां- सुद्धा द्रोपदीरचे बंधुत्व अधिक संभाळलें हा अक अज्ज्वळ दृश्ंत सोडून दिला तर शिल्लक काय राहाते १ महेन्द्र आणि सैघमिता यांना आदी मिशनरी म्हणतां येओल. पण त्यांनीं कांही आदश बंधुभगिमाचें अदाहरण घाळून दिलें आहे असें म्हणतां येणार नाही; आदरे बंधुभगितीचा विचार करतांना हृदय अचंबळून सोडणाऱ्या १४१ भाअबीज परेमानें कांही यांचें स्मरण हात नाहो. आद्य आणि आणे कवी वाल्मिकीलासदर्धां मानवी जीवनाचे सगळे संबंध सुचले, पण ओक भाअबाहिणीचा आदरे रेखाटण्याचें कांहीं त्याला सुचलें नाही. त्या बिचार्‍या शान्तेचासुद्घां त्याला अपयोग करून घेतां आला नाही; पोराणिक आणि अतिहासिक्र साहित्यांत बंधुभगिनींचा आदरा रूढ झालेला कुठांह्दि पहाण्यांत येत नाही, अितकेंच नव्हे तर कल्पित साहित्यांतपुद्थां आपल्या कवीने भाअबाहेणीचा अज्ज्वल आदर रेखाटण्यांत आपल्या प्रतिभेचा अुत्कर्ष कठेंहे दाखविलेळा नाही, सम्राट इरीहषे आयली बहीग राज्यररी हिल्य साडविण्याकरितां जंगलाकडे धांवला आहे हा प्रेमळ पसंग अन्य देशांतील कवोंच्या हात] आला असता तर त्याच्य़ावर त्यांधी क्रिजीं अमर काव्यें ठाद्दिळ। असती काण जाण ? आपल्या कवोरनॉ द्या अक्‍षप्य प्रमाद कां बरे केला £ जिला भाअ नार्ही अशा कन्येबरोबर लम्मपुदूर्घां कह नये अितकयापर्यंत सांगणाऱ्या आपल्या शास्त्रकारांनोस्र्धां भावाबहिणीच्या संबंधांवर आपली धमेवुद्थि रिती केली नाही. याचें काथ कारण ? बालविवाह £ मुलगी आठ दहा वर्षोची होण्यापूर्वी व टग्न होअन सासरी जातें, मग भाव।बहिणीच्या संबंधांच्या विक्रासाल। अवकाश कुठून राहाणार? पण आपल्या अिकडे पूर्वीपासून कांहीं वालविवाह होत नव्हता. वेदामध्ये यमयरपी या प्रष्य़ात जोडीचा काव्यमय अल्टेख आहे. यप मृत्यु पावला तेव्हां यमीचे अररू कांही केल्या थांबेचनात. सळ्या देयांनों यमीला शत करण्याचा प्रयत्न केला, पण तिचें सांत्वन होओना. शेवटी देवांनी रात्र निर्माण केली. रात्र झाली आणि भावाच्या मरणाचे दुःख यमी थोडेसें विपरली. या रात्रीनंतरच आज आणि क्राठ अना भेद सुरू झाला. त्यापूर्वी नेहमी आजच होता. वेदांनी यमयमीच्या बंधुभगिनी-प्रेमाचे वणन तर पुरेख केलें, पण त्यांनी या रूपकाचा अगदी चुश्रडा केला आढे. याच कारणानें मठा वाटतें आपल्या कवींचा ज्ञा अेकदां विरस झाला त्यानंतर त्यांना भाअबहिणीचा काव्यमय आणि आध्यात्मिक संबंव रेखाटण्याला अ॒त्साहच मुळी राहिला नसावा. कच आणि देवयानी यांच्या संबंधांतसुदूथां काम असेंच बिघडून गेळें आहे, त्यामुळें कवी भावाबहिणीच्या पवित्त्र संबंघा विषयी नास्तिक बनळे असावेत ! युगानुयुगे भारतवासी जिवंत व्रतात्सव १४२ *. > 9 >< जशी माणसांची माणसांवर छाप पडते तशीच निसर्गाचीहि माणसांवर छाप यडत अपते- त्यांच्या शरीरावस्च नढे तर मनावर, त्यांच्या राहृणीकरणीवर, - त्यांच्या आदर्शावर, त्यांच्या सामाजिक जीवनावर. भेखाद्या ररेष्ठ अथवा पूज्य़ विभतीचा जसा आपल्या जीवनावर परिणाम होतो तसाच परिणाम नैसर्गिक घटनांचाहे होतो. कोणा आत्तेष्टांच्या मरणाने जसे आपण हतोत्साह होतो तदूवत्‌ पूर्याचें ग्रास ग्रहण पाहूनाहे आपण 'पेमनस्क होत असता. महायुद्ध आणि दुष्काळ या दोहोंचाहे आपल्यावर सारखाच परिणाम होतो. पुत्रोत्सव आणि वसंतोत्सव यांत सारखेपणा नाहीं अस्ते कोण म्हणेल £ इरीकृष्णानें कंसावर, रामानें रावणावर, बुद्धाने पारावर विजय मिळावेल्याला आज व.) संक्रान्ति कया. ल्क त कवडी 0000000139: 10000: भे. 7५» “५ <“« “७ “ ">. “/ /४ “५ %* /४ ८१%.” “५८ क्ट हजारो वर्षे लोटली तरी त्या वेजयाचा दिवस जेव्हां पनःपनः येता तेन्हां त्या विजयाचा संदेश आपल्याला पुनःपुनः मिळतो. अन्हानें थंडीवर मिळावेलेला विजय प्रभावांत कांह याहून कपी प्रतीचा नसनो. दरवर्षा-दही गोष होत असली तरी तवढ्यानें कांहीं ती कपी परिगामकारक ठरते अप्तें नाही. पुर्योदय रोज होता, तरी सव देशांत आणि सवे भाषांतील कर्वीना आणि रसिक्रांना सूर्योदयाची शोभा आणि त्याची अपमा अत्साहदायकच वाटते. मकरतकरान्त ही दिवसाचा रात्ीवरील विजय, अन्हाचा थंटीवरील विजय, प्रवृत्तीचा निद्रेवरील विजय सुचविते. आपाढ महिन्यापासून दोंधेतमा रातीचा विजय होत होता, दिवसेदिवस पत्रात्ति कमी होत होती, सवेत्र अकपकारची ग्लानि पसरठी होतीं, सूर्याचे किरण कमी होत होते. दीपोत्सव करून आपण कसाबसा नव्या वर्षाचा अत्सव साजरा केला; पग थेंडीची कठोरता मात्र वाढतच गेली. महात्मा सांवता जणं दक्षिणेकडे बंदिवासांतच पडला अपावा. ते| केऱ्हां वरे सुटेल £ आपत्पालारे अंत असताच, सूर्याचे दक्तिणेकडीठ तसंकरमण पुरे झालें आणि अत्तरायणाला स॒ख्वात ज्ञाठी, सावेत्याचे किरण जास्त जास्ता पसरू लागले, दिवसाची पळें वाढू लागलीं, रात्रीचा कमी हायला लागल, रात्रीच्या साम्राज्याचा केषय सुरू झाला अशीं चिन्ह स्पष्ट दिसू लागला, आणि महात्मा सविता दू्क्‍्षिण दिदोच्या बंधनांतून आतां जरूर मुक्‍त होणार अशी खात्री व्हायला ठागली. झाल हा भावी सुक्‍तीचा आनंद म्हणजेच मक्ररसंकरमण, हे मकरसंक्रमण आपण कसें साजरे करावे ८ गंगा नदीच्या तीरी जाअन पहा. तिकडे असंशूय भाविक लोक गंगेच्या पटावर झोपड्य' बांधून कितीतर| दिवसांपापून तेथेंच पडळेळे आहेत, गंगा-यमुनांचा हिंदुधर्नाच्य़ा सरस्त्रतीशी जेथें संगम हातो तेथे हजारो लोक प्रयागल्लानासाठी येत असलेले मी आत्तांच पाहून आलों आदे तूर्योदयापूर्यी अठून नामस्मरण करोत आणि भीष्मम्ाता गंगेचा किंवा धमेभगिनी यमुनेचा जयजयकार करीत ते स्नानाला जातात. यमुनेंत स्नान करणारा काय यमाला भिओल£? गंगेत स्नान करणाऱ्याची दृढता काय भीष्मासारखी हेणार नाहीं. प्रयागाचें स्नान म्हणजे नि्भयतेची आणि रढते'ची दीकषाच आहे. जिबंत धरतोत्सव १५५४३. &%7%-2७./ ७ ४०, /0..” ७.५०. ७ /.” ७४९५१ ९७ ४ ७७७ 00४.४/ ४ २७ ७ “७. » ४९ 09 “./0४००७./% / «८ /७ “४9 “७ ५९ /५.//” “ ४९८» ५./*५/५५/ “५ “/९५१%/५१%/% ४९.” २.४ / ४./ /१.४,/ ७.४. ७.५ ४.॥-२./ मकरसंकरमण हा जसा विजयाचा* अत्सव आहे तसाच स्नेहाच्या आणि. गोडीच्या वद्धीचाहि अत्सव आहे. तसाच भुकेनें आणि थंडीनें क्षीण झालेल्या लोकांनी लांडग्यासारखे अकमेकाबरोबर लढावे यांत नवल नाही; पण प्रकाशाच्या आणि समृद्धीच्या वेळीं तें सवे विसरून गेलें पाहिजे. म्हणूनच हिंदुस्तानांतीठ अनेक्र पांतांत अत्तरायणाच्या सुरुव!तीला तीळ आणि गूळ अकमेक्रांना देण्याचा रिवाज झाहे. हिवाळ्यांत ता अक पोष्टिक खुराक आहे, अवढ्याचकरितां नव्हे, तर स्नेह- प्राधुर्याची वदथि सुचविण्याकरितां ( तिळांत स्नेह-संकृतांत ' स्नेह ) म्हणजे तेल- आणि गुळांत माधुर आहे. ) सवे धान्यांत तिळाची अुत्पत्त सर्वोत जास्त असते. म्हणूनच त्याची-प्रेमाची देवघेव कल्याणकारक मानली आहे. मकरसंवरांतीच्या दिवशी अकमेकाला तिळगूळ देअन अकमेक्राच्या जुन्या अपराधांची क्षमा मागण्याची प्रथा जर प्नापापून स्वीकारण्यात आली तर समाजांत अक्य आणि अत्साह अवश्य वाढेढ आणि वाढत्या पूर्याप्रमाणे देशाचे सोभाग्यहि वाढेल. अत्तरायणाचा हा संदेश अन्नतिकारक आहे. स्वराज्याच्या दिवसांत तो आपण विसरून जातां कामा नये. झुत्तरायणानंतर वसन्तपंचमी, त्यानंतर,रथसप्तमी करून शेवटी भे!गविलासांना जाळून टाकून संयमधमे स्वीकारण्यासाठी हालिकोत्सत करायचा असतो. अतचकवराच्या परिवतेनांतहि थमे वास्तव्य करतो. निसर्गाशी ज्याचा सहकार तुटलेला ' नाहीं त्यालाच तो पाप्त करून घेतां येतो. २८-१-२२३ १५५५ संवरान्ति "२७७४४ ४८४७७४ १८.४ ७.४ २.४७ &...४ ४७ . ४.४ २७४ 0.७ ४७८४ ४७ .४४७.. ४७.७० जे...» ७.४ ७ फे... ७ ४ ७८ के.के ४ ९.४ फे.४ ७८४४ फ.७४ ७. ४ २७ ७ ळक किक कर कव्या मकरसंक्रान्ति पौष मास १ दिवस- झमकरसंक्रपणाचा दिवस कोणता हा झगडा यानंतर सुरू न्हायचा आहे. सायन पंचांगवाले डिसेंबरच्या २३ तारखेलाच चिकटून राहातील; आणि सामान्य पंचांगं आपली जानेवारीच्या १३-१४ तारखेपर्यंत वाट पहातील. म्रकरसंकरांतीचा दिवस आपली पंचांगाची पद्धति समजून घ्यायला आणि' समजावून द्यायला अनुकूल आहे. या दिवशीं तिळगुळाचा प्रचार करण्याजोगा आहे. सबंध पोष महिनाभर जरी तीळ खाल्ले तरी बरेंच आहे. अुतरत्या हिंवाळ्यांत स्निग्ध अन्न पोष्टिक असतें. पण मुख्य प्रत्रृत्ति पतंग अुडविण्याची असावी; मात्र त्याचा दोरा स्वदेशी असला पाहिजे. मुलें जर बाजारांतून आयते तयार पंतग घेअन येतील तर हा संण ठेवण्यांत कांही अथे नाही. पतंग घरांतच तयार व्हावेत आणि अकत्र मिळून अडवावेत. पतंग बनविण्याचे अक विशिष्ट शास्त्र आहे. अितिहासाच्या आणि समाजशास्त्वाच्या रसिक अध्यापकानें या दिवशी ज्ीवनसंक्रमणावर किंवा राष्ट्रीय संक्रमणावर व्याख्यान दिळें तर तें अकण्यासाठीं तयार राहिलं पाहिजे. वसंत ३ वेट (माघ शुद्ट ५) वर्संतपंचमी म्हणजे अतुराजाचे आगपन. माघ शुक्ल पंचमीला आपण वसंतपंचमी म्हणतो. पण प्रत्येक मनुष्याची याच दिवशीं व्संतपंचमी असते असें नाहीं. थंब्या रक्‍ताच्या माणसाला वसंतपंचमी अितक्या लवकर येत नाही. वर्संतर्पंचमी हे निसर्गाचे योवन आहे. ज्याची राहाणी निसर्गाहून भिन्न झालेली नाहीं, निसर्गाच्या रंगाने जा रंगतो, तो वसंताचे आगमन, न सांगतां अनुभवता. नदीच्या क्षीण प्रवाहांत अकाअेकी घाडापूर आलेला जसा आपण पहातो. तता वसंत येतांनाहिे आपल्याला बरोबर दिसता. मात्र सवोच्या हृदयांत अकाच वेळीं ता प्रवेश करीत नाहीं. वपंत जेव्हां येता तेव्हां योवनाचा अन्माद बरोबर घेअन येता. योवनांत सुंदरता असते, पण नेहमीं क्षेम असतेंच असें नाही. यौवनांत शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य संभाळण फारच कठीण असते,. तींच स्थिति वसंताचीहि आहे. तारुण्याप्रमाणे वसंत हाहि लहरी आणि चेचल असतो. घरकेंत थंडी तर घटकेत झन्ह; घटकेत कंटाळा तर घटकेंत अल्लास. गेलेली शक्‍क्‍ति हिंवाळ्यात परत मिळविता येते, पण हिंवाळ्यांत मिळवलेली शक्ति वसंतांत संभाळणें ही कांही सोपी गोष्ट नाहीं. वसतांत संयम पाळला गेला तर वर्षेभर आरोग्य संभाळतां येओल. व संतअर्तत प्राणीमात्रावर आक्षेक कान्ति येते, पण ती तितकीच धोक्याची असते. वसंताच्या अुल्लासांत संयमाची भाषा ओभत नाहीं, सहनह्दे होत नाहीं. पण त्याचवेळी त्याची अत्यंत जरूर असते. क्षीण झाडेल्या माणसाने पप्य पाळले तर त्यांत आश्चये तें काय ? त्यांत लाभ तरी कसला ८ कसेबसे जगणें यांत काय स्वारस्य £ जतन केलेला वत्तंत हाच जीवनाचा ' लाहो ' आहे. १५७ वसंत 4-५४.० ४९-४१. ४-० “9 “७... २.७७. २७ “० .२...९७.//१%७ ० ८ ७. ७.४७ ४१७७. ७.०७. ७ “कटके 2४७ ७७ “४-४...” ४७-०० “09.८ १.५४ ळळळी टा वकळाच्यल वसंत हा अधळ्या असतो. यांतहि निसर्गाचे तारुण्यच परकट होतें. फुळें आणि फळें कितीक येतात आणि कितीक कामेजूनहि जातात. जणं काय निसगे हिंवाळ्यांतील कंजुषणणाचा सूडच घेत असावा. वरपंतांतील समदूधि ही कांही शाश्‍वत समृद्धि नव्हे. दिसतें तितकें टिकत नाहा, | राष्ट्राचा वसंतहि पुष्कळ वेळां अघळ्या असतो. कितीक फुलें आणि फळें प्रोठी आशा दाखवितात. पण परिपक्‍्त होण्यापूवीच करपून गळून पडतात. शरट्अतू- पर्यंत टिकतात तांच खरी. राष्ट्राच्या वसंतकालीं संयमाची वाणी आप्य असते, पण तीच पथ्यकर असते. अत्सवांत विनय, समृद्‌थीमध्यें मनःस्थेये, योवनांत संयम हेंच सफळ .जीवनार्चे रहस्य आहे. फुलांच्या सुगघाची फळांच्या रसामध्ये परिणति होणें यांतच त्याचें साथेक आहे. वसंतपंचमीचा अत्सव शास्त्रकारांनी निर्माण केलेला नाहीं, धर्माचार्यीनी मान्य केलेला नाही. कवींनी आणि गायकांनी, तरुणांनी आणि रसिकांनी तो बसविला आहे, कोकिळाने त्याला आमंत्रित केलें आहे आणि फुलांनी त्याचें स्वागत केलें आहे. वसंत म्हणजे पक्ष्यांचे गाणे, आस्रमंजरीचा पुगंध, शुभ्र अभ्रांची विविधता आणि पवनाची चंचलता, पवन हा तर नेहमींच चंचल, पण वसंतअतंत त्याची विशेषभावानें क्रीडा चालते. जिकडे जाओल तिकडे भरवेणाने जाओल, जिकडे वाहींठ तिकडे भरवेगानें वाहील, जेव्हां गाओल तेव्हां भर आवेशाने गाओल, नाही तर घटकेंत पडूनहि राहील. | वसंतापासून संगीताचे नवीन सत्र सुरू होतें. गायक हे अष्टोप्रहर वसंताचे आलाप घेअूं शक्रतात. ते पूर्वेरात्र पृह्ायचे नाहींत कीं अत्तर रात्र पद्दायचे नाहींत. संयम, ओचित्य आणि रस या तिहींचा संयोग होतो. तेव्हांच संगीताचा प्रवाह सुरू होतो. जीवनांतहि अकटा संयम स्मज्ञानवत्‌होओल; अकटे औचित्य दुभरूप होओल ; आणि अक्टा रस क्‍्षणजीवे विलासितेतच खपेल. तिन्हींचा संयोग हच जीवन आहे. वसंतअतृत निसगे आपल्याला रसाचा पूर देतो. अशावेळी संयम आणि औचित्य ही आपली पुंजी असली पाहिजे. फेन्द. १९२३. जिर्वत न्रतात्सव १५८ वसंत-पंचमी माघ गु. ५ १ दिवस हा निसर्गाचा सण आहे. शास्त्रांत त्याला स्थान नाहीं. घर पाहातां आपल्याला आपल्या मनाला येओल तो दिवस वसंतोत्सवाकरितां नक्‍की करतां येओल. या दिवशी सकाळच्या वेळीं सुदर सफाओऔ कहुन नंतर सबंध दिवसांत संगीताचे दोन जलसे ठेवणें हेंच अचित वाटतें. ' सफाओ ? मध्यें कपडे घुगे, अंथरुण, सामान- सुमान वगैरे अन्हांत ठेवणे, घर आंतून बाहेरून साफ करणे, आणि आसपास सवेत्र स्वच्छ व्यवस्था ठेवणे यांचा समावेश होतो. गाण्याची मैफल अक सकाळी नअ दहा वाजतां केवा दोनप्रद्दरो दोन वाजतां आणि दुसरी संघ्याकाळीं पाथनेनंतर, अशी ठेवलो तर भिन्न भिन्न वेळचे राग चांगल्या प्रकारें गातां येतोळ आणि अकसारखा ताण पडणार नाहीं. आणि भरपूर झुत्साद्द असेल तर अक जलसा आणि अक नाटक असेंहि ठेवतां येओठ. आपल्या अत्सवामुळे दिवसाच्या मुख्य़ कायेक्रमांत डाक्य तर फेर पडू देतां नये. मंगलमूर्त भीष्म :: देर (प्राशर, ट) आज भौष्माष्टरमीचा पवित्र दिवस आहे. भारतीय युद्धानंतर बाणांची झब्या करून अत्तरायगाची वाट पहाणाऱ्या आगि दरम्यानच्या काळांत मानवजातीला धर्माची परातष्ठा संभाळील अशा राजनीतीचा अयदेश करणाऱ्या अखंड ढरह्यचारी भीष्मा« चा्यीचा हा पुण्यदिवस आहे महाभारताच्या मंगलमूर्ती तीन : भीष्म, कृष्ण आगि व्यास. या त्रमूर्तीताहि परधान स्थान भोष्मांचेंच. कृष्णाचे विभूृतिमत्व दिव्य असल्यामुळे त्याला भव्य नाहीं म्हणतां येंगार. व्यात अखाद्या वानप्स्थ.पमाणें दूरदूरच राहातात. समस्त महाभारतावर आपली मंगल छाया पसरविणारे अकटे धर्मात्मा भीष्म हेच होत. ते सागारखे गंभीर, हिमाळय़ासारखे अत्तुंग- पचंड आणि अनंत आकाशाअितके शांत, निमेळ आहेत भीष्म हे कृष्णाच्या अत्तम भक्तांपेको अक आहेत- पहूलादू-नारद-पराऱर-पुण्डरीक- ठ्यासाम्यरीप-घुक-शीनक-भी७म-दाल्भ्य़ान । रुकमांगद।जन-वसिष्ठ-बिभीपगादीन पुण्यान्‌ इमान्‌ परमभागवतान स्मरामि॥ अशा रीतीनं ज्परा ज्या परमभागवतांचें रोज सकाळी अठून आपण स्मरण काता त्यांच्यामध्यादवे भीन्मांचे स्थान वेगळेंच आहे. नितर भागवत भगवंताच्या आधीन राहून त्याच्या प्रेरणेला अनुरूप अपतें वर्घेन ठेवतात. भीष्मांच्या नशीर्ब| आपल्या परमप्रभूला अखेड विध करणेंव आलें. आणि तसें अतुनहरि त्यांची विरोधभक्‍्ति मात्र नव्हती. भीष्म आणि कृष्ण यांचा राष्ट्रपुरुष म्हणून विचार करतांनाद्वि त्यांचा आत्यंतिक स्वभावभेद ' स्पष्ट दिसून येनो. दोघेहि धमेनिष्ठ, धमेआपरायणणि जिवंत नरतोत्सव १६० "८*./%*./१-४ ४१.४.” १ / ०७४ /%- */५०८ ५२.४%/४२/ २.५१ -५४१९.” ४%-४-४%” ४../१-४-. २ / ४.४१.” % / ७. ४. 0.” ७.४ ९. ४७.४ २.» २.५७ /%-./% २ /% / ७.५ ७-& ४.४७,” १.४ ७ » कल धर्मेकार; परत दोघांचे जीवनतत्त्वज्ञान अगदी भिन्न. भीष्मांचें जीवनतत्त्व बहवंशी प्रभु रामचंद्रांच्या जौवनतत्त्वासारखं आहे. दाघोह मर्यादापुरुषात्तम, स्वतःला धमेपरतंत्र मानणारे आणि धम पालनासाठों कसलाहि त्याग शीतलवत्तीनें करणारे, मनुष्यजातीला झदाद्दणण घाळून देणारे हे दाघेच. यांच्या दुसऱ्या बाजूला कृष्ण जसा परतिष्ठाभंजक तसाच मर्यादाभंजक, धमेमागोतील प्रत्येक नियमाला अपवाद कसा असूं शकता, हे दाखांबण्यासाठींच जणूं त्यांने अवतार धारण केला होता. बंकरिमचंद्रांनी कृष्णाचे अक चरित्र लिहिलें आहे. चरित्र नव्हे, कृष्णावर घेतलेल्या आकषेपांचें अक मोठं खंडनच आहे तें. न्यायनिपुण: लाक आपलें वुट्थिसर्वेस्व खचे करून इरीकृष्णाची बाजू न सांवरतील तर त्याच्या अकाहि कृत्याची योग्यता ध्यानीं यायची नाही. हालानं पिचत पडलेल्या वासराला मरणाच्या स्वाधीन करून जसें गांधीजीनी आहिंसाधर्माचें पालन केलें, असेंच कांहींतरी करून प्रत्येक खेपेला इरीकृष्णांनी घमपालन केलें असावें असा भास होतो. धर्माच्या सिद्धांताच्या मुळाशी जाअन त्याच्या तत्त्वाथे-पालनासाठी षाब्दार्थाला विरोध कसा करावा याचाच इरीकृष्णानें अभ्यास केला असला पाहिजे, देवव्रतानं ( भीष्माचायोनीं ) भरज्वानींत झेक भीष्मप्रतिज्ञा करून राज्याचा आणि स्तीचा त्याग कळा. या ऊअक्रा प्रतिज्ञापालनासाठीं त्यांनी चोहोंबाजूंनी आपली हानि होअं दिली. प्रतिज्ञापालनाचें प्रयोजन संपलें तरीसुद्धा त्यांनी ती प्रतिज्ञा साडली नाही. आणि त्याचें नशीब तरी किती विचित्र. त्यांनी राज्याचा स्वीकार केला नाहीं तरी पण त्याचा सारा भार मातर त्यांनाच वाहावा लागला. भावाभावांमध्यें झगडा होअं नये म्हणून त्यांनी ल्न टाळळें परंतु त्यांना कितीतरी वियोग आणि कितीतरी लग्नें ठावावी लागलीं. फार काय सांगावे? स्वयंवरांत भाग' घेअन त्यांनीं योवनसंएन्न मुलींनाहि जिंकून आणले £ आणि भावाभावांमधील जा झगडा टाळण्यासाठी त्यांनीं अखंड बरह्मचये स्वीकारले त्याच झगब्यापायीं आपल्या भिच्छेविरुद्ध असत्पक्षाच्या बाजूनं लहून आणि लाखा लोकांचा संहार करून त्यांना स्वतःचे प्राण अपेण करावे लागले! भीष्म-प्रतिज्ञा ही जशी जगताला आदरशीभूत झाहे तसं त्यांचें ब्रह्मवर्येह्ि तितकेच अलोकिक आहे. या बबह्मचर्याच्या बळावर ते परप्रज्ञानी, परमसमथे आणि धमेत्त झालें अत्केच नव्हे तर भिच्छामरणीहि झाले. परंतु त्यांच्या या प्रतिज्ञेचा कोरवकुळाला किंवा आयेसंस्कृतीला काय लाभ झाला? कांहीं नाहीं तरी निदान आपण सत्याप्रीत्यथे युद्ध करीत आहें अवे तरी समाधान २१६१ मंगलमूति भीष्म त्यांना मिळायला पाहिजे होतें. राज्यावरील हकक सांडून ते राजाचे सेवक झाले आपली सवे अिमानदारी त्यांनी सिंह्यासनाठा अपेण केली; जें मी घेतों तें या गादीचे अन्न आहे, गादीची जी आज्ञा होओल ती शिरसावंद्य मानली पाहिजे, अशी सनदशीर वृत्ति त्यांनी धारण केली. खरोखर भीष्मांसारखा तंत्रवादी ( (-0॥(1019113.) दुसरा कोणी झाला नसेल. परंतु, तंत्रालाच देव समजून वागल्यानें त्यांनी राष्ट्राद्विताचा मात्र सत्यानाश केला. >९ >< >< >< महाभारतांतील धमेघुरंधर दोनः इरीकृष्ण आणि भीष्म. इरीकृष्णाचा भुपदेश भगवद्गीतेंत सामावला आहे. भीष्मांचा अपंदेश ओकत केडेला मिळत नाहो. त्यांचा प्रसिद्ध राजधमे शांतिपवीत आहे. पण भीष्मांनी आपल्या शिकवणीचे सार देह सोडण्ग्राच्या वळी तीन ओळींतच दिलें आहे. महाभारताने भौीष्माचायोचें अिच्छामरणी असें वर्णन केलें आहे. राजा युविष्टिराला जेवढें सांगायचे होतें तें सवे भीष्मांनी सांगून टाकलें. त्या नंतर मगवान्‌ इटीकृष्णाकडे वळून देह सोडण्याची भगवंताकडून अनुज्ञा मागितली. पितृमक्‍त आणि निष्पाप भोष्मांना इरीक्ण्णाने अनुज्ञा दिली. सारे पांडव पितामहांच्या आसपास गोळा झाले. त्यावेळ! त्यांना आणि त्यांच्य! द्वारा सवे भारतवासीयांना भोष्माचायीनी खाटोल वचने सांगितठा: पाणानुत्खष्टमिच्छामि तत्रानुज्ञातुमदेसि । सत्येषु यांतितव्यं वः सत्यं हि परमे बलम्‌ ॥ आनूरंस्यपरेभाव्ये सदेव नियतात्मभि बरह्मण्यधेमेशीलेश्‍इच तपोनित्येश्‍च भारता: ॥ “ सत्याकरितां निरतर प्रयत्न करा. सत्य हेंच परमबळ आहे, सदोदित स्वत;च्या मनावर, हृदयावर ताबा ठेवून दयाभाव अंगा बाणवून घ्या. दुष्ट द्ृत्तीला वश होअूं नका. प्रजेला शिक्षण देणाऱ्या वर्गाचें नेहमीं पापणक रीत राहा. धर्माच्या परेरणेप्रमाणें चाला; आणि आपली सगळी शक्ति कमावीत राहा. ” आजसुद्घां भारतवासीयांना दुसरा अपदेश काय असणार ६ जि डि -- र १ द 2९.» ७.» ४७/२७/०५८४ 2५५ २-४ २४७ र “४.९६ ७ ७७.7४ “४७ “४४ ४०” “%५४१% ४२% ७ “शी शा" 8 शक. 2. “४. /% ० /७ ४.४ ४.४७ १, /७ळक हळ “२.४४ के “क. के “कक “ण .हाके “च. के.““ह क केलच | (2 भाष्माष्टम माघ शु. ८ ( सप्रय ह्म जुना सण जवळजवळ विसरला गेला होता. कित्येक ठिकाणी त्याचें 'पुनहुज्जीवन होअं लागलें आहे. आपल्याअकडेहि तसा प्रयत्न झाला पाहिजे. भीष्म वरह्मचारी, रढव्यत, भगवद्भकत आणि नीतिज्ञ हाते. महाभारतामधून भीष्पांच्या चरित्राचे सार काहून हा गंगाप्रसाद विद्यार्थ्यांना द्यावा-विशेषेंकरून कणे आणि भीष्म यांचा संवाद अवड्य द्यावा, हा दिवस गुट्ध सात्त्विक आहार घेअन प्राथना- पूवक व्रह्मचर्याचें व्रत घेण्याचा आहे. हा सण जर समाजांत मूळ घरील तर त्यांत आणखी पुष्कळ भर घालतां येण्यासारखी आहे. आदर ब्रह्मचार्‍यांची नामावली तयार करून त्यांचीं चरित्रे या दिवशीं सांगावी. अदाहरणाथे रामकृष्ण परमहन आणि शारदादेवी, ओऔंझु, अुकदेव, योगवासिष्ठांतील चुडाला, हनुमान , 'वनवासी लक्‍प्मण, रामदास अित्यादि.- या दिवशीं लाठी, कवायत आणि संघन्यायाम ठेवतां येओल. समथ संत : : ४० माघ व० ९ १ दिवस. लोकसंग्रद्द हा रामदासांचा धमे होता. जनतेतीठ धमेत्रत्तीपातुभ धमेतेज कसें झुत्पन्न करावें याची त्यांनी अखंड काळजी वाहिली. ब्रह्मचारी आणि ग्रहस्थाइरमी असे दोन प्रकारचे सेवक त्यांनी तयार केले, आणि संस्था कशा चालचाव्यात याचें बाळकडू त्यांनी महाराष्ट्राला दिले. आखाडे, मारती, मठ आणि भिक्षा या त्यांनी स्थापन केळेल्या चार संस्था; मर्यादापुरुषोत्तम रामाची अपासना ह्वा त्यांचा युगधमे. रामदासांचे काये म्हणजे संन्याशाचा विराट संसार. रामदासांचे मिशन अश्माप्कारचें असल्यामुळें लग्नापासून जीव घेऊन पळ काहणाऱ्या या बरह्मचाऱ्याला शिष्यणी कराव्या ढ्याल्या आणि लोडापवाद;ददे सहन करावा लागला. इतर ततांनी सदावाराचा प्स्वार केला. राप्रदासांनी सदाचारी लोकांचे संघटन केलें. शिवाजीच्या अतिद्वासांत रामदासांचे आणि रामदासी संप्रदायाचे त्थान कोणतें आहे या विषयाच्या चर्येनें भलते रूव धारण केल्यानें रामदासांचा बराचसा कार्यभाग वर्तमानकाळीं नासठा आहे. एका बाजूनें अतिशयोक्ति क्ञाली म्ह्णजे दुसर्‍या बाजूनें तितकाच निकराचा आणि आंधळा प्रतिकार करणें ह्या आपल्या महाराष्ट्राय्राचा स्वभावगुण आहे. त्याची मीमांसा करून तो दूर करण्याचा अपाय शोधगे हा दासनवमीचा प्रघाब कायेकम ठरविला पाहिजे. ' वारकरी आणि धारकरी ' असा वाद माजविणें म्हणजे रामदासांचा खून करून त्याच जागां इतर संतांचा बळी देणे आहे रामदासांच्या कायीत धमीतएळा आळा घालण्याचा ओक भाग असल्यानें त्यांनी वर्गाश्‍रमाच्या र्ढीला, जातीभेदाडा आणि कांड अंशीं अत्यूश्‍यतेला अुच इन जिवंत 5रतात्सव १६४ धरलें असेल, पण तेवढ्यामुळें त्यालाच महाराष्ट्रघमे समजणें म्हणजे रामदासांना न जाणणें आहे. दासनवमीच्या दिवर्शा दासबोधाचे पारायण न ठेवतां त्यांताल निवडक वेच्यांचें वाचन झाले पाहिजे. अल्वादया ग्रंथाचे पारायण म्हणजे त्याचे मारण आणि अच्चाटण आहे. अर्थाकडे ध्यान न देतां अतिशय वेगांने अमुक वेळांत तो ग्रंथ ओढून काढणें आणि नंतर सावकाशीने प्रसादाचे भक्षण करणें याचें नांव पारायण अशी स्थिति झाली आहे. य़ा प्रकाराने पाप्नर वाटत नपलें तरी पुण्यसंचय खात्रीनें हात नाहीं. मनाच्या इलोकांचा नित्यपाठ महाराष्ट्रांत शिथिळ झाला आहे. ' मनाचे कलोक ' ही समथारची मुख्य शिकवणूक आहे. तिचा नित्यपाठ पुनः जागृत केला पाहिजे. हा सत्पुरुषधमं पुनः "जागृत झाला तरच आपल्या समाजाचा अदघार हाआल. [अने दासनवमीच्या दिवशीं आखाड्याच्या अत्सवाबरोबर बालचर, वालचमू आणि व्रतचारी वगरे संस्थांचे अत्सवपुदर्धा केले पाहिजेत. रामदासांची भिक्षा आज मुष्टिकंडाच्य़ा रूपानें नवा अवतार घेअं शकते. मुटिफंडांतील रहस्य हे आहे कॉ, अधिक दिलें असतां तें घेझं नये. ज्याप्रमाणे सवोचें अत्पन्न सारखें असलें पाहिजे अशी अक कल्पना आहे. त्याचप्रमाणें गरीबांच्या मदतानंच चालणारी समाजहिताची कामें करावयाची असतील तर पर्वावर भार सारखा पडावा. अखाद्याचा अत्साह जास्ती आहे अवढ्यासाठी त्याच्यावरच सगळा भार पडं नये, अशी कल्पना नियमाच्या मुळाशी आहे. आपल्या प्रांतांत ठिकठिकाणी मुष्टिफंड सुरू होअन बंद पडले आहेत याचे कारण भुट्टिफंडाच्या प्राप्तीच्या मानाने इरम अधिक पडतात. परारंभेकर अत्साह शेवटपर्यंत टिकत नाहीं ( पण जी कामें अखंड चालावयाचीं आहेत त्यांना शेवट असा नसताच ). आणि मुष्टिफंडाच्या जोरावर जीं कामें हार्ती घेतली जातात ती केवळ मुष्टिफंड!च्या अत्पन्नांतूनच चालणारी असटीं पाहिजेत, ही मर्यादाहि ध्यानांत घेतली १६५ समथ संत श०-१४-४४-/-/% 00. 0५.१. ४.” १.५ ७८१. /१.. '२.५१७./% “९ ४..४%.* ४.५. ७. ४” ९. “%../१७./ ७./७.५७/ ४१ / ४9.” ७ “२../%./%.” «/%/7./% १ /% ९. डू २ /"५ £% /१. ७ &१ ज्ञात नाही. म्टिफंड मागण्यासाठी शाळेतील मलांना वापरणे ही मोठीच चुक आहे न्यांनी जीवनरहृस्य ओळखलें आहे आणि ज्यांनी स्वाथेत्यागपूवक देशसेवा करण्याचें व्रत घेअन दीविषत जीवन पसंत केलें आहे अशांनीच मुष्रिफंड मागावा. शाळेच्या मुलांना भिक्षा मागावयास लावलें असतां त्यांचा तेजोवध होतो. वारकऱ्यांच्या तत्त्वज्ञानाला कंटाळून राष्ट्रीय वृत्तीच्या रजोगुणी लोकांनी रामदासी संप्रदाय चालविण्याचे घातलें होते. पण त्यांतील तत्त्व ओळखून व तें संभाळून त्यांत कालोक्ति रूपांतर करण्याची कला त्यांचेजवळ नसल्यानें भुतापपपाणें झुलग्या पायांनी पुढें जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जिवंत शरीरांत ज्याप्रमाणें हळूहळं जीवनानुकूल फेरबदल होत असतात त्याचप्रमाणें सामाजिक संस्थांतहि झालें पाहिजेत. रामदासी संप्रदाय महाराष्ट्रांत चांगलाच रुजला होता. आधुनिक धघमेपरायण राष्ट्सेवक हे त्या संप्रदायाचे आुत्तराधिकारी आहेत. पण समथेभक्तांमध्यें समाजशास्त्राचे आकलन नसल्यानें आणि राष्ट्रसेवकांमध्ये घर्मांचें भञ्य दशन नसल्याने भिष्ट काये घडून आले नार्ही. १९-१२-तेर, महाशिवरात्र :: ४२१ ( माघ वद्य (४) र ( अक प ) --*तुम्ही आज महादिवरात्रीचा सण कशा प्रकारें! घाठवीत असाल याचाच विचार सारखा मनांत येत आहे. शिवरात्रीचा सण हा अत्सव. नपुन व्रत झाहे. शिवरात्रीचा सण शैवसांप्रदायी मानला जातो म्हणून वेष्णव ट्याविषर्यी छझदासीन असतात. हा दैव-वेष्णवाचा भेद अके काळीं आपल्या देशांत बराच तीव्र हाता. माणसांत जोवर भांडणाची वृत्ति आहे तोंवर वाटेल तो मेद पुढें करून तो भांडेल. थेट दक्षिणेकडे दौव--वेष्णवांनी जुन्याकाळीं परस्परांचे रक्‍त कांहीं थोडे नाहीं वाहविलें ! शिवरात्रीचे माहात्म्य तुम्हां सवीना माहीतच आहे. “ हरणांचे संस्मरण ? यावषया तुम्ही वाचले अकलें आहेच. वचन पाळण्याचा निर्धार, मातृवात्सल्य झआाणि दुसऱ्यासाठी स्वात्मार्पण हा बोध तुम्दी या. गोष्टीतून घेतलाच असेल. पण दुसऱ्या अका रशटोने शिवरात्रीचे महत्त्व मला स्फुरत आहे. आपल्या धमोत जीवदयेचा बोध अका सर्वोच्य आणि शुद्व भूमिकेव€न करेला गेला आहे. तिगेश्व अर्थात्‌ मनुष्येतर प्राणी हाहि ओश्‍वराचींच लेकरे आहेत. झीइवराच्या हृदयांत आपल्या अित्केंच त्यांच्याविषर्यॉहि वात्तल्य वसत आहे. मूक पठापक्षांनांह्ये आपल्यासारख्याच भावना असतात. त्यांना दुःखी करणें ह्या भंधमपणा आहे. पशंना पीडा दिल्याने अंदवर विदोष नाराज होतो हा बोध आपल्या घमोत अनेक खुंदर आणि परिणामकारक रीतींनी केला गेला आहे. पद्चू दयापात्र नसुन आपल्या प्रेमाचे अधिकारी आहेत हा आपला धमेसिद्धांत आहे. जीवदया नव्हे तर जीवमात्राविषयां आत्मौपम्य-प्रेम ही भावना आपल्या धर्माला मान्य आहे, अभीष्ट आहे. १६७ महाशिवरात्र ह घेक....ीहेळ,.. ७४ ४७... 7२.५ १ 00७ » ७.४४ “प ह %-शॅ* ॥%, ४ %/४७ “१ 4२. "२ ५% ./२ .»/५ “९ '*./% »7७ /€७_/ /%_ / १... “१४% /*%. शी २ २७७ ७” ७ /0 १४७. १७.४ ७.४ ७४१७ » ७... २. जीवप्रेमाचा पहिला पक्षपाती म्हणजे आपला वाल्मीकी. त्यानं रामायणांतील गोष्टींत देव, राक्‍षत, माणसें यांच्याबरोबर पशपक्षांनाहे सारखेच स्थान दिलें आहे. तियेंग्‌ योनींताहे वीर, मुत्सददो, -साधू आणि प्रेमसेवक असतात यावेषर्या--जणं आपण कांहीं नवीन गोष्ट सांगत नाहीं, स्वाभावेकच लिहीत आहों अशा पद्घतोनें- बाल्मीकीनें गान केळें आटे. भक्‍तशिरेमणि हनुमान, अग्रशासन, पुग्रीव, आतेत्राण जटायु आणि सेतुपाते जांबुवान यांच्याविषयी मनांत दय्राभाव अत्पन्न होत नाहे, आंदरभावच अदभवतो. ते पद्युपक्षी आहेत ही गोष्टाहे आपण विसरून जातों. अितका समभाव हाच जीवप्रेमाचा खरा पाया आहे वसिष्ठ आणि क!मधनु, दिलीप आणि नंदिनी, मुंगूस आणि राजपूय यज्ञ, गज-ग्राह, वेदांताठ सरमा आणि चोरी करणारे पणी लोकर ( फेनीशिअन्स ), धमेराजाचा इवान, दमयंताचा हैस, नळ आणि क्रकोटक, भगवान्‌ मनूळा वांचाविणारा मत्स्य, रामाला मदत करणारी खार--असे अक्र न। दोन असाद्य़ प्रसंग आपल्या घमेगंथांतून वणेन केलेले आहेत, त्यामुळें प्राण्यांविषयो समभाव रढ होता. आपले कित्येक अवतार्‌पुदूधां मनुष्येतर आहेत. जातककथा, पंचतंत्र, हितोपदेशांतील गे्टी या सर्व याच दिशेने काम करतात. ' ह्रणांचे संत्मरण ? तुद॒घां आपल्यांत मनुष्येतरांवषये प्रेम आणि समभाव अत्पन्न कात तेव्हां शिवरात्रीच्या दिवशीं आपण काय करूंर्‍्या ८ सिदघेया म्हणेल गोरक्षणासाठीं १००० वार पूत कांतू. या. किशोरलालभाओ म्हणतील, आपल्या आइरमांत विनवारशीं कुत्री आहेत त्यांना आपण कां आपलेसे करूं नये £ प्रत्येक कुत्ययाहा जर आपला म्हणून आपल्या ठा खायला घालणारा कोणी आहे असें वाटूं लागलें तर तो आये बनेळ आणि नालायक कुत्म्यांना येथें येअ्‌ं देणार नाही. डाह्याभाओ म्हणतील को प्रथम गाडींत शक्‍य तर न बसण्याचा आणि ओझं कमींन कमी ठेवण्यचा नेम जर आपण पाळूं तर जीपप्रेमाचे साथेक्र होओल. मानलालभाओ म्हणतील मुलें कुत्यांच्या मागें लागून त्यांना मारतात तेवढें बंद केले म्हणजे पुष्कळ झालें. ठाकोरभाओ म्हणतील खोल्या स्वच्छ ठेवून त्यांत जाळी होअंच न देणें हे जीवदयेचें सुंदर अंग आहे. माझ्यासारखा म्हणेळ की रात्री नदीच्या पाण्यांत पडून आंत निजलेल्या माशांना त्रास नाहीं दिला म्हणजे शिवरात्रीच्या जिवंत व्रतोत्सव १६८ ०२/४४/७५४५ ७ ७ “शे. ४४७ ॥७-४-/ ४७४ ७७ ४ ४.४७ “७.५२ “ळतट २५ “ळे, “७.४7 ९५... ४७ ळे, ७... अ आळे. ७ ४.४ ४.४. “४. ७ ८१७ »४ ४१% ४ ७ ४ ह अ हट 280 02 “2 28५-४४शह शाह शश प्रसंगी माशांना शिव-राति होओल. शांकर म्हणेल अुन्हाळय़ांत चिमण्यांच्यासाश प्यायला पाणी ठेवणें हें अगत्याचें आहे. प्रत्येक प्रस्तावांत कांदींना कांही सैंदये आहे, आणि हे सारेच नियम आररमजीवनांत शोभण्यासारखे आहेत. मग शिवरात्रीचे स्मरण करून तुम्ही कोणता नेम घेता बोला ! हे काम परेमाचे आहे आणि प्रेमानेच करायचे आहे. हें अतत जाही( करण्याची आवरय- कताच आहे असे नाही. आपली निवड करावी आणि त्यापमाणे झुत्साहपूवेक चालं लागावे. २, हरणांचें संस्मरण भेक्र विशाल अरण्य होते. वीसवीस तीसतीस कोसपर्यत माणसाची झोंपडी कीं प्रवाश्याची कामचलाअ चूळहि कुठें आढळायची नाही. त्या अरण्यांत अकरा रमणीय तलावाच्याजवळ कित्येक हरणे राहात अवत. तलावाच्य़ा कांठी अक बेला'चं झाड होते. या झाडाखाळा पाषाणरूपानें महादेव वास करीत होतें. हरणे रोज तलावांत स्नान करायचो. महादेवाचं दशेत घ्यायची आणि चरायला जायचो. दुपारां येअन बेलाच्या सावलीत विश्रांति घ्यायची, आणि संघ्य़ाकाळी तळावाचें पाणी पिअन महादेवाचे दशन घेअन झोपून जायची. कोणत्याहि शात्त्ताचे अब्ययन न करतांच हरणांना धर्माचे ज्ञान झालें होते, त्यामुळें ती संतोषपूर्वेक आपले निर्दोष जीवन घालवीत होती. माघ महिना होता; कृष्णपक्षांतील चतुदेशी. अक भयंकर पारधी त्य़ा वनांत शिरला. नुकताच संध्याकाळ झाली होती, पारब्याठा भूऊ फार लागली होती. पार- घ्याची भूक म्हणजे सामान्य नव्हे. दुसरें कांहीं मिळाठें नाहीं तर कच्चेच्या कच्चे मांससवृघां दाढेखाळे रगडून तो खाओढ. पण या आपल्या पारड्य़ाला स्वतःच्या भुकेचें दुःख वाटत नव्हते. घरांत कच्चांबच्चा भुकेली आहेत, त्य़ांना काय देश £ कोणत्या तोंडाने घरीं जाअं £ शिकार नादीं मिळाळी तर रित्प्रा हातानं घरो जाण्या- पेक्षां रानांतच रात्र काढावी; कदाचित्‌ कांहीं हाती हागेलहि. असा विचार करीत तो तलावाजवळच्या बेलावर चहून बसला. १६९ महाशिवरात्र आपल्य कच्च्याबच्च्यांचें भरणपोषण करण्यासाठीं स्वतः कष्ट सासावे आणि जीव धोक्यांत घालावा अवढाच आपला धर्मे असें तो मानीत होता. याहून व्यापक, धर्माची त्याला जाणीव नव्हतो. न रात्र झाली, कृष्णपक्षांतीळ काळीकुट्ट रात्र. डाळ्य़ांत बोट घातले तरी दिसायचें -नाही. पारध्यानें तलाव दिसावा म्हृणून आढ येणारी बेलाचा पानें तोडून खालीं फेकून दिली. अितक्य़ांत दोन चार ह्रणें पाणी पिण्यासाठी जवळ आलीं. झाडावरोल पार्य़ाला पाहून ती चपापली; आपण आतां वांचत नाहीं अशी त्यांचो खात्री झाली. निराश स्वराने ता बोठली: ' मो भो न्याघ, आपल्या धनुष्यावर बाण चढवू नकोस. आम्ही मरायला तग्रार आहोंत, पण घरी जाझन आमच्या मुलांवाळांना आणि आप्तेष्टांना भेटून येण्या तका वेळ आम्हांला दे. सूर्योदय होण्याच्या आंत आम्ही येथें येअन हजर होअं, | पारधी खदखदा हसला. ' तुम्ही काय मला मूर्ण समजतां आहां £ अशी हातांत सांपडलेठी शिकार मी घालवू होय £ माझी मुलेंबाळें भकेनें तडफडत आहेत ती?” “आम्दीपुद्॒धा तुझ्य़ा मुलांवाळांसारखीच आमच्या मुळांबाळांची आठवण 'करून तुझी परवानगी मागत आहें. आम्ही वचन पाळने कीं नाहीं याची अकवार परीक्षा तर पहा. पारध्याच्या मनांत इरदूधा आणि कोतुक आुत्पन्न झाले. बरोवर पुर्योदयाच्या ४गोंदर येण्याची पुनः ताकीद दअन त्याने ह्रणांना परवानगी दिली आणि बेलाची पानें तोडीत तोडीत त्यानें झाडावरच ती रात्र काढठी. इरद्‌घायुक्त पार्याच्या हातांतून आपल्या डोक्यावर पडलल्या बिल्बदलांनी महादज संतु झाले. अगदीं पुर्यौद्याचा वेळ झाली, आणि हरणांचा अक मेठाच्यामोठा कळप तेथ येअन दाखल झाला. ती हरणें घरीं गेली, मुलांबाळांना भेटलो, आपापल्या रिंगा नीं त्यांनीं अकमेकांना खजविलें. अगदी छोटी छोटी पाडसें होती त्यांना गोेटभर चाटून घेतले, घडलेली हकिकत सवाना सांगितली आणि त्यांचा निरोप मागितला. : अरे, दुर पारघ्याळा दिलेडें वचन कसले पाळायर्चे£ शं प्रति शाऊ्यं कुर्यात्‌ । पायांत जितका जार असेल तितका अुग्योगांत आणून येथून मुक्रास्याने पळून ना.-? अशी सल्ला देणारं त्यांत कोणी निघालें*नाहीं. आप्तेष्ट बोलले: जिवंत बरतोत्सव च २ ॥-) 77२7... २... ७०१७७ ७, २ ७७७ ४७ ०१... ४.५७ /४//७_/४%७ ४७ .“00,४ “79 “४७. /४७ ४७/७४/४०१७ 9 .४%..५/९ /९ ४७ ४५.१ ४१% / ७.२७ ७.४ ७४.” /%/%७ ५४% ५४% ह. ०५४. ,/४ 9 “0 ४0९. २.४ “आ. चज “ चढा, आम्दीहि तुमच्याबरोबर येत. स्वेच्छेने मरण पत्करल्यानें माक्‍ष भिक््को. तुमचा अपूच मात्मयज्ञ बघून आम्ही पावन होअं, मुलेंबाळें बरोबर निघाली, पारध्याच्या हिंसकपगाची कसोटी घेण्यासाठीच जणं सारेजण निघाले असावेत! तूर्यौदय़ होण्यापूर्वीच द्दा कळप येअन दाखल झाला. रात्रीची हरणें पुढें झालीं आणि म्हणाली: ' चल बाबा, आम्ही वघासाठीं तयार आ!हो.' दुसरीं हरणेंहि ह्हणाली ' आम्हांलाह्वि मार. तुझ्या मुलांबाळांची भूक तरी शम दे. पारध्याची ॥हेसावृत्ति रातीप्रमाणेंच नाहींशी झाली. सबंध दिवसाचा अपवास आणि सबंध रात्र जागरण यांमुळे त्याची वात्ति अंतमुख झालीच होती. त्यांतहि या प्रतिज्ञापालक हरणांचें धर्माचरण पाहून तर तो चकितच झाला. त्याच्या हृदयांत नवीन प्रकारा पडला. प्रेमशोर्याची दीक्षा त्याला मिळाली. तो झाडाखाल! झुत्तरळा गाणि हृरणांना शरण गेला. दोन पायांच्या माणसानें चार पायांच्या पचे फय धरले. आक्रांशांतून इवेतपुष्पांची वृष्टि झाली. केलासाहून मोठ विमान अतरले, त्वांत पारधी आणि हरणे बसळीं आणि कल्याणकारी शिवरात्रीचे माहात्म्य गात ग्राल शिवछोकाला गेळी. आजहि ती आकाशांत दिन्य हृपानें प्रकाशत आहेत. - महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे या धमेनिष्ट सत्यव्गती हरणांच्या स्मरणाच दिषस. > मार्च, १९२२ -" मृगनपफ्पत्र आणि व्याध. ><अक्रादशी, अष्टमी, चतुर्थी, शिवरात्र हे सवे हिंदु महिन्यांत नेहमी येणारे सण अहेत. अक्राद्ी ही बेष्गवांनी लोकपत्र केडी आहे; गणपतीच अपासक्र विनायकी आणि संकशे चतुर्थीचे अत करतात; देवीचे उपासक अष्ट्मीचें वत आचरतात. शिवरात्र हीं दरपहिन्याठा कृष्गपक्षांतील चतुदेशीच्या दिवशा येते. शेव लाक शिवरात्र करतात. अकादशींत जशा आषाढी आणि कार्तिकी अक्रादशी या महा- भेकादशा तशीच माघ महिन्यांतील शिवरात्र ही महाभिवरात्र. महिन्यांतील प्रत्येक सणाचे महात्म्य आणि त्याविषयी ओक कथा असतेच. त्यांत महाशिवरात्रीची कथा वरीलपमाणें आहे . कथेच्या या पुरातन क्षेत्राकडे ठोककथांचा संग्रह्द करणाऱ्या संशोधकांचे टक्‍्प क पाहिजे . ---- > ाशणाणा कला :-- पणाणा0 पणा - -ननच्र्र १९9१ महाशिवरात्र महारोवरातर माघ वद्य (४ अधघो दिवस हा सण अपरिग्रहाचा आणि भतदयेचा आहे . महाशिवरात्रीच्या दिवशी झेकट्या शिवअपासकांनोच नव्हे तर सवोनी जर अपवास केला , आणि आपल्य क्ीवनवरमांतून अनावश्‍यक वस्तूंचा त्याग किती होअं शकेल याचा विचार केला तर फार चांगले . आपला सर्वात मोठा परिग्रहृ म्हणजे लोम आणि आळस हा हेय तो कमी व्हावां असा कांही झिलाज शोधून काढण्यापार्यी जर आज थोडासा वेळ खचे झाला तर तो अष्ट आहे. अपरिग्रही महादेवाच्या दुहेनाला जाण्याची चाल तर चालू ठेवण्यासारखी आहेच. महादेवाच्या घरी सवदा मुक्‍तद्वार असतें. शिक्षकांनी या दिवशीं महादेवाची अखादी चांगली धर्मंबोधक गोष्ट मलांना सांगावी . महादेवाला आंब्याचा माहोर काहून वाहातात हें चुकीचे आहे असे कारणें दाखवून समजावून दिठें पाहिजे . ' हरणांचें संस्मरण ? हा माझा लेष शिवरात्रीचे माहात्म्य दाखवितो . राष्ट्रमाता कस्तुरबा : : 0२ म, गांधींसारख्या थार पुरुषाची सहृधमेचारिणी म्हणून पू कस्तुरबांविषयी राष्ट्राला आदर वारणें स्वाभाविक आहे. दरवर्षी किंवा वेळोवेळीं कॉंग्रेसचे राष्ट्रपती बदलतात. पण राष्ट्राने महात्माजींना ' वापूजी ) या नांवानें राष्ट्रपित्याच्या स्थानीं कायामचें स्थापिषे आहे. आणि म्हणूनच कस्तुरबा या “बा? या अक्रावषरी नांवानें राष्ट्रमाता झाल्या आहेत. पण महात्माजींच्या संबंधामुळेंच नव्हे तर स्वतःच्या आंतरिक सद्गुणाच्या आणि निष्ठेच्या परिणामामुळे देखील कस्तुरबा राष्ट्रमाता झाल्या आहेत. दिण आफ्रिकेत काय आणि हिंदुस्थानांत काय, सरकारशां लढा देतांना जेव्हां जेव्हां चारित्ययाची, तेज प्रकट करण्याची पाळी आली तेव्हां तेव्हां कस्तुरबा त्या दिव्यांतून यशर्ख्व। रीतीनें पार पडल्या आहेत. आणि त्याहून विशेष म्हणजे आये सती स्त्रीचा जो आदरशे झपाद्यानें बदलणाऱ्या आजच्या युगांत देखील हिंदुस्थानानें झुराशीं जतन करून ठेवला आहे त्या आदर्शाची जिवंत प्रतिमा म्हणून राष्ट्र कस्तुरबांना ओळखीत आहे. अशा त्रिविध लोकोत्तर योग्यतेमुळें कस्तुरबांचो सजंघ राष्ट्र आज पूजा करीत आहे. पू० कस्तुरबा अशिविषत होत्या. त्यांचे भाषाज्ञान सामान्य खेडवळाच्या ज्ञानाहून अधिक हेते असेंहि म्हणतां येण'र नाही. दाकेषेण आफिरकेंतरच जाअन राहिल्यामुळे त्यांना थोडेसें अिंग्जी समजत असे आणि २५-३० अिंग्रजी शाब्दहि बोलतां येत असत. मि० अँड्यूजसारखे परदेशी पाहुणे घरीं आले अपतां तेवढ्या शब्दांच्या भांडवलावर त्या आपलें काम हििवि याड या ळळळळी ---.------ ------) ->-:द-- जिन्ह्या हळ मुंबऔ येथं ता. २२ फेब्रवारी १९४७ रेजीं मुंबओच्या सर्वे स्त्ीसंस्थांच्या वतीने भरलेल्या रु भेपुढें दिलेलें व्याख्यान. १७३ राष्ट्रमाता खस्तुरबा भागवीत असत, आणि केव्हां केव्हां तर त्यांच्या त्या संमाषणांतून अभावितपणें विनोदहि भुत्पन्न हत असे. कल्तुरवांना गीतेविषयो असाधारण आस्था होती. काणीहि शिकविणारे मेटलें म्हणजे त्या माठ्य़ा भक्‍तीनें गीता शिक्रावयास बसत. पण त्यांचें गाडें कोच फारसं पुढें गेळें नाहो. तरीहि अगदीं आगाखान जेल-महालामध्यें देतील त्यांनी पुनः पुनः गीतेची संथा घेण्याचा प्रयत्न चालूं ठेवला होता. त्यांचा निष्ठेचा दुसरा ग्रंथ म्हणजे तुलसीरामायण. मोठ्या मुडिकलीनें मिळणाऱ्या दुपारच्या अर्ध्या तासांत मोठमाठ्या बखटीत टइ्पाच्या तुलसी रामा- यणाचे दाहे चष्मा चढवून वाचीत वसलेल्या त्यांना पाहून माठी गमत वाटत असे. कप्तुरबांना रामायण देखील नीटसें कघो वाचता आलें नाही. पण जरी त्यांना राष्ट्रीय संत तुलसीदासांनी केलेलें सती सीतेचे वणन नीटसे समजलें नाहो तरी त्यांना प्रत्यक्भर सती सोता होतां आलें. जगामध्ये अमाघ अशा दोन शक्तित आहेत. अक आहे शब्द, आणि दुसरी आहे कृति. शब्दांनी सारी प्रथ्वी हालवून साडली आहे यांत शंकरा नाहो; पण अंतिम शकत कृतीचीच आहे. महात्माजोनी या दोन्ही शक्‍तींची असाधारण आुपासना केली आहे. पू कस्तुरबांनी या दोहेंपेक्तो अधिक ररेष्ठ शक्‍ताची नम्रपणें सुपासना करून संतोष मानठा, आणि जीवनसिद्धीहि मिळविली. द० आफ्रिकेच्या सरकारनें त्यांना तुरुंगांत डांबले. कस्तुरबांनी आपला बचाव केला नाही, किंवा अखादें सळसळणारे निवेदर्नाहे बाहेर पाडलं नाही. “ महात्माजींची मी धमेपत्नो नव्हे असें ठरावेणारा कायदा मला माहलाच' पाहिजे असें म्हणून त्या सरळ तुरुंगांत गेल्या. तेथें त्यांचो ही तेजस्वता माडून काढण्याचा सरकारनें प्रयत्न केला. पण सरकारचा त्यावेळचा तो हट्टच माडून गेला. डॉक्टरांनी त्यांना धर्माविर्दघ आहार घेण्यास सांगितलें त्यावेळी देखील त्यांनो धमेनिठ्ठेवर व्याख्यान दिलें नाहीं; फक्त अवढेंच सांगितल.: ' मला निषिद्ध आहार घेअन जगायचे नाही, मरण येणार असेल तर येवा. कध्तुरबांचा, कसोटी केवळ सरकारनेंच केली असें नाहो, प्रत्यक्ष पहात्मा- जींनी कितीतरी वेळां त्यांना ' माझा त्याग कर, ' ' माझ्या घरांतून चालती हो,' जिवंत *तात्सव १७४ 1 त क [हजे डर 0 न घेत लॅ माझ्या म्हणण्याप्रमाणे तुला वागळूच पाहिजे ' असे म्हणून त्यांना छळून घेतलें. पण कोणत्याह्दे वेळी त्या त्यांना हार गेल्या नाहींत. स्त्रीचं कतन्य पतीला अनुसर- ण्याचे आहे अशी त्यांची निष्ठा असल्यामुळे मनांत कोणताच ₹िंतु टिकव न देतां त्या धर्माच्या बाबतांत पतोचें अनुकरण करीत राहिल्या. कस्तुरबांचें प्रथम दशन मला शांतिनिकेतनमध्ये घडले, १९१५ च्या प्रारभी जेव्हां महात्माजी तेथें आठे होते तव्हा स्वागताचा सर्वे समारंभ संपल्या- नेतर सवानी निघण्याची तयारी केली. आंगणांत मध्यभागी अक चोथरा होता. महात्माजो म्हणाठे, “ आम्ही दोघे यावरच निजं.”' शेजारी शेजारीं अंथरुणे घाळून बापू आणि व। निजले आणि आम्ही सवे मंडळी अंगणाच्या आसपास आपापली अंथरुण करून झोपून गेलो. त्यादिवशी मला वाटलें को आपल्याला नव्याने आओंबाप मिळाले, वांचें मला शेवटचें दर्शन, सरकारनें त्यांना मुंब अंत विर्लाहीसमधून पकडून नेलें त्यावेळी झालं होत. सरकारनें सकाळी महात्माजींना पकडले त्या वेळी कस्तुरबांना सांगितलें कीं ' तुमची अच्छा असल्यास तुम्हीहिबरोबर या'. बा म्हणाल्या, पकडत असाल तर अओन, सुखात्लुखी येण्याची तयारी नाही.' झुलट महात्माजी ज्या सभेंत बालणार होते या सभेत जाण्याचा त्यांना निश्चय केला. पतीला पकडल्यानंतर त्यांचे काम पुढे चालविण्याची जबाबदारी बांनी अनेकवेळांब जावली होती.संध्याक्राळी त्या न्याख्यानाला निघाल्या. सरकारच्या अमल्दारांनी येअन त्यांना सांगितलें की ' माताजी, सरकारचें म्हणणें आहे की आपण कष्ट घेअ्‌ं नयेत. घरच असावें. सभेला जाण्याची दगदग काँ करतां बांनी त्यांना देशसेवेचें महत्त्व समजावळे नाही; देशद्रोह करणारे, कुत्रे म्हणून त्यांची निमेत्सेनाहि कलो नाहीं, त्यांने ओकच शाद्वांत सरकारच्या सुचनेची बोळवण केडी.-'समेंत जाण्याचा माझा निश्‍चय आहे, आणि मी जाणास्च.' सरकारनें त्यांना पकडून तुरुंगांत ठेवलें. आगाष्लान पॅडेसमध्ये खाण्यापिण्याचे हाल नव्हते. जाणा हबाशीर होती. महात्माजींचा स्वास होता. पण कस्तुरबांना आपण केदेंत आहेत हा विचारच असह्य होओ. ' नक्का येथील हें वेमव, आपली सेवाग्रामची झोपडीच बरी ” असें त्या वारंवार म्हणत. सरकारनें त्यांच्या शरीराठा काढून ठेवलें पण त्यांच्या आतऱ्याला हृ सहन झालें नाहीं. पिंजऱ्यातला पक्षी ज्यापरमाणें प्राण(याग १७५५ राष्ट्रमाता कत्तुरबा 0८/8७/७७४७ अते 9 २७ 0.५२. ७ »७./ ७ / ७. / के.» के./ जि. फे. केळ. %. ७५४१ ४९२ /४े ४%र/ %.. , %.५४%- 7२ »/% » ७ “। "२.४४. ४.५ १-7 १७ २४. १६. ळक. 00%.” र..व्याक, “आळ...” १८.४ १७४ ळा करून बधनमुक्‍्त होतो त्याचप्रमाणें सती कस्तुरबांनो सरकारच्या तुरुंगांत आपला देह ठेवला, आणि त्या स्वर्तत् झाल्या. त्यांच्या या मूक पण तेथत्वी वलिदानापुहें साम्राज्याचा पाया ढासळला आणि त्यांची हिंदुस्थानांतील सत्ता खिळखिळी झाली. कस्तुरबांना आपल्या कृतिनिष्ठेपुळें दाखवून दिले की शब्वाच्या आणि साहित्याच्या हॉगरापुढें क्नीचा एक खडाच अधिक पूल्यवास' आणि अधिक्त पाणीदार असतो, शट्शास्त्ांत निपुण असणाऱ्या लोकांना कतेन्याकतेन्याची नेहमींच विचिकित्पा करावी लागते. कृतिनिष्ठांना असठी वुविघा कधीच भोषत नाहीं. कस्तुरबांच्या पुढे. त्यांचं कतेन्य अगदीं दि न्यासारखें त्पष्ट असे. केव्हांहि कसलीहि चर्चा होअं लागली म्हणजे आपल्या हातून अमुकच होणें योग्य आहे आणि अमुक होणें योग्य नाहीं, अशा दोन वाक्यांत त्या निणेय देत असत. आ३रमांत कप्तुरबा सववोच्याच माता असत. सत्त्याग्रहार र्म म्हणखे तत्त्वानेष्ठ महात्माजींची संस्था. झुग्रशासन मगनलालभाओ ती संस्था चालवीत असत. अशा ठिकाणीं प्रेमाचा आणि वात्सल्याचा विशेष ओलादा मिळत अशे तो कस्तुरबांकडूनच. पुष्कळ वेळां तर बा आइरमांचे नियम देखील धाब्यावर बसवीत. आश्‍रमांताळ मुठे भुकेजली म्हणजे त्यांची दाद त्यांच्याकडेच ळागावयाची. नियमनिष्ठांनीं वांच्याविरुद्ध पुष्कळदां तक्रारी करूत पाहिल्या. शैवटीं महात्मा- जींना हार खाझन ठरवावें लागळें को आपले नियम बांना लागू नाहींत. आउइरमांत थोर थोर पुढारी येवोत किंवा लहवानसान कायेकर्त येबात, त्यांच्या खाण्यापिण्याची वास्तपुस्त अगदीं प्रेमाने करावी कस्तुरबांनीच, आणि त्यांना आळस असा कधीच नव्हता. जिवावरच्य़ा दुखण्यांतून अठल्या तरी अंगांत थोडी दाकिति येतांच आइरमाच्य़ा स्वयंपाकघरांत जाअन त्या कामाला लागावयाच्या. अगदीं शेवटीं शेवटीं त्यांचे हातपाय थकले होते, शरीर सुरकतून गेठें होतें, तोंडांत एकहि दांत झुरला नव्हता, डोळे निस्तेज झाले हाते. तरीहि त्या त्वयंपाकघरांत जाझन पोचावयाच्या आणि झेपेल तें कान अंत:करणपूरवक करावयाच्याच. त्यांना भेटावयास गेलो आणि त्यांनी कांट खावयास दिलें म्हणजे लद्वान मुलाप्रमाणे हात पुढें करतांना मठा असाधारण धन्यता वाटे. जिवंत व्रतात्सव १७६ त्या जरी अशिकिषत होत्या, संस्था चालविण्याची जबाबदारी किंवा महत्त्वा” 'कांक्षा जरी त्यांच्यांत नव्हती, तरी देशांत काय चालले आहे याची पूकष्म माहिती त्या प्रश्‍न विचारून क्रिवा वतेमानपत्तें चाळून घेत अप्तत. दोन तीन वळां महात्माजी जेलमध्ये असतांना कस्तुरबांना राजकीय परिषदांचे किंवा शिक्षण संस्थांचे अध्यक्षस्थान घ्यावे लागलें होते. त्यांचें अध्यक्षीय भाषण मला लिहून द्यावें लागठे होते. मी त्यांना म्हणालो, “ मी माझ्य़ा पद्रचा अकहि मुद्दा भाषगांत आगणार नाही; तुम्ही सांगाल तंच ठीकठाक भापेंत सजवून देओन' थोडी कांकू केल्यानंतर त्या भाषणाचे मुद्दे सांगत त्यावेळी त्यांची ती शक्ति पाहून मी तर चकितच होओ. अध्यक्षीय भाषण कोणाक्रड्नादे लिहून घेणं सोपे असत्ते, पण परिषद संपल्यानंतर अपसंहार करावयाचा तो स्वतःच्या प्त्युत्पन्नमतीच्या . जोरावरच करावा लागतो. परष्येक वेळेला कत्तुरबांना केलेले अपसंहार, अगदीं सोप्या भाषेत काँ असत ना, परिपूणे होते. त्यांच्या त्या भाषणांत परिस्थितीची जाणीत, भाषेचे सावधगिरो आणि खानदानीचा थोरपणा अत्कटपणें दिसून येओ. आजच्या काळी स्त्रांजोवनासंबेतीचा आपला आदश आपण बराच बदलला आहे. आज कोणी स्त्रो कस्तुरबाप्रमाणें अशिक्त्रित राहिली आणि कसल्याच महात्त्वाकांकषेचा तिच्य़ांत अद्य दिसला नाहो. तर आपण तिचें गोवन यरास्वी किंवा कृतार्थ झालें असे म्हणणार नाहो. असें अतूनाह्दे पू> कप्तुरचा वारल्याबराबर सबंध राष्ट्राने स्वयंस्फूर्तीने त्यांचें स्मारक करण्याचें ठरविलें आणि सहजासहजी गोळा न होणारा प्रचंड निघि गाळा करून दाखविला. यावरूनच सिदेंघ होते कां आपला प्राचीन तेजस्वी आदश अजूनाहे राष्ट्रमान्य आहे, आपल्या संस्कृतींची मुळें अजूनहि चांगलीच भरभक्क्रम आहेत. हा सवे 'थारपणा कस्तुरबामध्यें आला कोठून? त्यांची जीवनसाधना कोणत्या प्रकारची होती £ शिकषणाच्यादवारा बाहेरून असं त्यांनी कांहींच घेतलें नव्हते. त्यांच्यामध्यें खरोखर म्हणजे आयेआदर्शाला साजेसे कोटुंबिकि सद्गुणच होते. असाधारण संधि मिळतांच आणि तितकीच असाधारण कसोरी येअन पडतांच त्यानी आपल्या स्वभावसिदू्ध कोटुंबिक सद्गुणांना व्यापक केलें आणि त्यांच्या जोरावरच प्रत्येक वेळीं जीवन-सिट्‌थि मिळविली. सूक्ष्म प्रमाणांत किंवा लहानशा पायावर जी शुद्ध साधना केली जाते तिचें तेज भितक कांटीं लोकात्तर असतें कीं कितीहि »/९_.” १_ १.//%/१%./२* ४५१ % ४४.४ ४ ९. ७. % “र १७७ | राष्ट्रमाता कल्तुरषा काक.” ७.४ ३.७ २.४४ ७.८४ ७.४... ४-७ ७-४ ७ ७. “७.५ ४. /७ के..-४ ७ ४0.०४ ७”. “४०० ५.४7 7१.” ४९.५ ७.५४ ७. ७ 47७ » ७. क “7 %.//२. २.४६ (७५४ ७ 0७..४७ १७ ७.» २७ ४ १५_ ४ 7.47 ७... ४०८७४ ३-४ ७.७ ७.40 ४४ फे काटा केळीला मोठा पर्तंग असो किंवा ञ्यापक्र प्रमाणावर कसोटी होवो, चारित्ऱ्यवान मनुष्याल स्वतःच्या शक्‍तीचा फक्‍त गुणाकारच करावयाचा असतो सती कस्तुरबांना अगर्दी बाळबाधपणे पातिव्रत्त्याची, कुटुंबवत्सलनेची आणि तेजस्वितेची कास धरली, आणि तेवढ्या जोरावर महात्माजींच्या माहात्म्याठा त्या पुऱ्या पडल्या. आज हिंदु, मुसलमान, पारशी, शीख बोध, एटस्ता सर्व धर्माच्या लोकांचा बनटेला हा विशाल देश अत्यंत निष्ठेने कत्त्रवांची पूजा करीत आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीच्य़ा शिवरात्रीच्या दिवशीं त्यांचें स्मरण करून स्वतःची तेजांस्वता परजीत आहे. सो. कस्तुरबा-दिन ( महाशिवरात्र किंवा ता. २२ फेब्रु.) हा दिवस महाशिवरात्रीला कंवा २२ फेब्छवारीला पाळावय़ांचा असता या दिवशीं कस्तुरबांच्या गुणसंकी)नाखेरीज कस्तुरबा-स्ती- सेवा निधीच्या दवारां होत असलेल्या राष्ट्रव्यापी कार्याची माहिती लोक्रांना द्यावा मागासलेल्या जातीच्या स्त्यांना त्यांच्या मुटांबाळांसकट आमंत्रण देअन, त्याना साघा पण प'टभर अप्ता फराळ द्यावा स्त्रीजीजनांतीळ निरनिराळ्या परश्‍नांचा अहापाह करणारीं व्याख्याने ठिकठिकाणीं करवावात. अर्श न्याख्यानें निदान अर्धा तरा ल्लयांनो दिलेलीं असावीत. जहान मुलांना दुधाचा पुरवठा कता होओल या विषयांच्या योजनांची चर्चाहि याच दिवशीं करून संघटित योजना आंखण्यांत याव्या. बालशिक्षणाची चर्चाहि या दिवशीं करणें योग्य होओल. या दिवशी जेथें शकय तेथें हरिजनांना बराबर घेअन मोठ्या माठ्या मंदिरांत हरिकीतन करावें. १२९... गुलामांचा सण :: 0३ ( फाल्गुन पणिमा ) प्रत्येक सणांत कांहोंना कांहीं ग्रहूण करण्याजागें असते. पण आजच्या आपल्या होळीच्या सणांत असे कांहीं मिळण्याजागें आहे का ? गेल्या वीस पंचवीस वर्षोत ज्या पद्धत्तीने हा सण साजर करण्यांत येतो ती पद्धति पहातां य़ा सणा तेबर्धी कां2हि झऱसाहू वाटण्णाजोगा नाहीं. याचा जुना अितिहाल किंवा पोराणिक कथा क' ह.ओऔना, या सणावर काहीं सुंदर प्रकाश पाडील म्हणावे तर तसेहि वाटत नाहीं. तरी अवडें मात्र कवूल केलें पाहिजे को होळी हा अतिशय जुना सण आहे . हिंवाळा पुरा होतांच अक माठी थोरली होळी पेटवून आनन्दोत्सव करण्याचा रिवाज प्रत्येक देशांत आणि परत्येक काळीं चालूच आहे . या अत्सवांत संयमाचा लगाम ढिला सोडून स्वच्छंदाचा थोडासा अस्वाद घेण्याची लाकांची अच्छा असते. हिंदुधमोत माणसांना जात असते अितक्षेंच नव्हे तर देव, पकुपक्षी आणि सण यांनासुद्धा जात असते. अष्टावसु जातीने वैद्य आहे, नाग आणि कबूतर ब्राह्मण आहे आणि पोपट हा वाणी आहे, तसा होळीचा सणहा जातीने श्र आहे. अवढ्याचसाठीं कां होळीचा कायेक्रम कोणत्यातरी काळच्या विघडलेल्या श्रांनीं तयार केला आणि त्यांचा हक्‍क संभाळण्यामाठीं अतर वणोनी त्याचा स्वीकार केला? होळीच्या दिवशीं अंत्यजांना शिवावे अप्ता अक नियम पुराणांत आहे त्याचा अद्देश काय असावा? द्विज लाक तेवढे संघ्कारी म्हणजेच सेयमी आणि शादूर तेवढे स्वच्छंदी असें समजूनच होळीमध्ये अितर स्वच्छंद ठेवला आहे काय! होळीच्या दिवशीं राजा आणि प्रजा अक होऊन अकमेक्रांवर रंग अडांवेतात ते काय निदान वर्षाचे चारपांच दिवस तरी समानतेचें तत्त्व अनुभवण्यासाठी ? हाळी म्हणजे कामद्हन, वेराग्याची साघना. विषयाला काज्याचें माइक स्वरूप दिल्याने तो वाढता . त्यालाच बीभत्स स्वह्प देअन त्याला नागडा अघडा कहून त्याचं खर स्वरूप समाजापुढे अभे करून विषयाविषयी शिसारी अत्पन्न १७९ गुलामांचा सण ॥%.७ ४-४ ७८... ४...” ३ ७-७ ७७.७७ 0.७0 “७.४४ ७ / के...” क ७.५ शे २४ ५७१४७४७ “९.४ ४.५९. ४७.४४ ४.४ 4७.४९ ७. “0. ७.४ ४ ७-४ १.४५ / ७८% ८0 0७/0७/११७४ चतीन्याठ करण्याचा झुद्देश तर यांत नसेल ६ सबंध हिंकाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडळों त्याची फजीती करून त्याला जाळून टाकून पश्‍चात्तापाची विभूति शरीराला चचेन वैराग्य घारण करण्याचा झद्‌देश यांत असेल काय ! प्राचीन काळच्या लिंगपूजेंची विडंबना तर यांत नसेल ! पण होलिका म्हणजे वसंतात्सवहि आहे. हिवाळा गेला, वसंताचे नूतनजीवन वनस्पतोंमध्येंतुद॒धां आलें , तेव्हां हिंबाळ्यांत सांठविलेलीं सर्वे लाकडे गोळा करून दोवटची शेकोटी पेटवून थंडीला निरोप देण्याचा तर ह्वा अृत्सव नसेल आणि ती हुंढा राक्षसी कोण £ ती लाह्वान मुलांना पीडा करते म्हणे. होळीच्या दिवशीं सगळीकडे आग पेटवून आरडा ओरड कहून तिला पळवून लावण्यांत येते. यांत काथ काव्य किंवा रहस्य असावें: लोकांमध्यें अश्लीलता आहेच . तिला माहून ती मरायची नाहं . 'तुष्यतु दुर्जेनः' या न्यायाने तिला व्षोतीलळ अक दिवस दिल्याने ती हीन वृत्ति सगळें वषे मग ताब्यांत राहाते असें कित्येकजण म्हणतात, खरोखर तसें जर असेठ तर ती भयंचर चूक आहे. अग्नीला तूप दिल्यानं तो कांही ताब्यांत राहात नाही. पाप आणि आग्न यांच्याशी स्नेह कशाचा £ वसंताचा अत्सव ओश्‍वरस्मरणपूवेक सौम्य रीतीने साजरा केला पाहिजे. दिवाळींत अत्सवाचा आनंद काय कमी असतो १९ लाकडे जाळून होळी केल्यानं काय खरा वसंतोत्सब होतो ९ होलिका अक राक्षसी होती. तिला जाळण्याचा हा सण आहे असें जर मानलें तर चोरून आणलेल्या लाकडांनी आपण तिला जाळुं शकणार नाही. होलिका राक्षसी परहलादाच्या निवेर पावित्तऱ्यानेंच जळेल. आपले सण आपल्या राष्ट्रोय जीवनाचे आणि आपल्या संस्कृतीचे प्रतिबिंबर्प आहेत कीं नाहीत याचा आपण विचार केला पाहिजे. मनुष्यमात्र अत्सवांयेय आहे. पण स्वतंत्र माणसांचा अत्सव निराळा असता आणि गुलामांचा निराळा असतो. जो स्वतंत्र आहे, ज्याच्या माथ्यावर जबाबदारी आहे, ज्याला अधिकार चालवावयाचा आहे, त्याची अभिरचि साधी आणि प्रांतष्ठित असते. जो परतंत्र आहे, ज्याला जबाबदा रीची जाणीव नाहीं, ज्याच्या जीवनांत महृत्त्वाकांवषेला स्थान नाहीं त्याची जिवंत न्रतात्सव १८७. क.& काक “03. हत्ये च्श “२.” .॥* ४.०१.” ५-४. “7. “ >... ७.७ ३.५९ ५७.४. २ ४७.४ क. ५ ७.५. १.५0. .४%./ ७ ५ 9./ ७.४७ ७.७... "२. ५४% / 0 “0४.४५ ४ १५.७७.” ..»“ 0. २.7 "२. जाळी अभिरुचि बेडोल आणि अतिरेकी असते. अका ग्रंथकाराने लिहिले आहे कीं स्त्यांना विविध प्रकारचे रंग पसंत पडतात आणि चित्रविचित्र पोषाखाकडे त्यांचें लक्ष वेधतें याचें कारण त्यांची परवशता हॅ आहे- स्त्री जर स्व'घीन झाली तर तिचा वेषांहे साधा आणि शुभ्र होओल. ह्हियांच्या बाबतींत ही गोष्ट खरी असो वा नसो, प्रजेच्या बाबतींत मात्र ती आदी खरी आहे. प्रजा जेन्हा अधिकारविरहित, परतंत्र, वालिश ब्रृत्तीची भाणि बेजबाबदार होती त्या काळींच पखपणाच्या कृत्त्यांनी भरलेला हा सण साजरा करण्याचें प्र्वलित झालें असावे. रामन लोकांत संटनेंलिया नांवाचा अक गुलामांचा सण हाता. त्यांदवशॉ गुलाम आपल्या धन्य्ाबरोबर जेवीत, सांगठ्या खेळत, माकळेपणानें बोलत आणि मोज करत. अितका आनंद भोगल्यानंतर पुन: वषभर गुलामींत राहाण्याची त्यांना हिंमत येआ स्वराज्यवादी प्रेजनं अधिक गंभीर हाणें जरूर आहे. आपली योग्यता काय आपली स््थात काय याचा विचार करून तिला साजेल असें जीवन घालवि७ पाहिजे. वसंतात्सव करावयाचा असेल तर समाजांत नवे जीवन अत्पन्न करून हा सण साजरा केला पाहिज. कामदहन करायचे अस्तल तर ब्रह्मचयेन्रत धारण करून पवित्र झाले पाहजे हालिकात्सव हे गुलामांना अकमेव आउवासन असेल तर ते| अत्सव स्वराज्याप्रीत्यथे तरी अकदम काहून टाकला पाहिजे. भाषेमधून शिन्यांचा कोश कमी होओल यावऱ्दळ दुःख मानण्याचें कारण नाहीं. होळीचे दिवस शहर आणि खेडी स्वच्छ करण्यांत आपल्याला घालवितां येतील. मुलांना मर्दानी कसरत आणि खेळ खेळण्यांत आणि दाहूच्य़ा न्यसनांत सांपडलेल्या लाकांच्या वस्तींत जाअन दारुनिषेधाचा न्यक्‍ति- गत अपदेश करण्यांत हे दिवस घालवितां येतील, आणि हित्स्या स्वदेशीची गाणीं गात गात खादीचा प्रचार करू शकतील. प्रत्यक सणावर स्वराज्यसंस्करण झालेच पांद्दज, कारण स्वराज्य म्हणजे आत्मशुद्धि आणि नवजीवन. १२-३-२२ ळर होळी फाल्गुन पूर्णिमा १ (देवस होळीचा सण हा काहून टाकण्याजागा आहे. या 'दिवेशीं करावयाच्या जुन्या का्येवरमांत अन्नतीचा भेकहि अंश नाही. तरी हया सग देशभर अितका रूढ आणि लोकप्रिय आहे कों त्याचा जर आपण अपक्षोग केला नाही तर तो आपलाच दोष म्हणावा लागेल. आजपर्यंत होळीच्या दिवशीं संस्कारी लोकराहि असंस्कारी बनले आहेत. ।अत:पर संस्कारी म्हटडे जाणार लोक जर असंस्कारी लोकांची सेवा करण्यांत द| दिवस घालवितील तर या सणाचे साथैक होओल, छेळीच्या दिवशी आपण विशेषेकरून हरिजनांना बोलवावे, समानभावानें त्य़ांचे स्वागत काजे, त्यांची. सुखदुःखे समजून घ्यावी; अथवा हृरिजनवस्तींत जाझन कोरडा अुपदेशा न करतां -साकरय सहानुभूति दाखवावी. त्यांच्या मुलांना आपल्या येथें. खेळायला बालळवावें. हुतुतु, आठ्यापाठ्या वगैरे खेळ त्यांच्याशीं खेळावं. हाळीचा सण हा मैदानी आणि मर्दानी खेळांसाठी विशेष अनुकूल आहे. दिवसां तऱ्हतऱ्हेच्या कसरतींची चढाओढ व्हावी. त्यानंतर सगळ्यांनी जेवावे. राती चांदण्यांत आट्यापाट्या खेळाव्या. होळी पेटविण्याची प्रथा काहून टाकलेली बरी. गरजेच्या वस्तू गॅमतीनें जाळून टाकणें आपल्या समाजाला परवडणार नाही, गवत, गोवऱ्या वगेरे शेतीला झुपयोंगी असणाऱ्या वस्तू जाळणे म्हृणजे शेतासंबर्धी बेदरकारी दाखविणे आहे. तरीपण गोशाळेत धूर करून जनावरांचे हांसांपासून रक्षण करतां येओल, हे समजावून द्यावें. होळीच्या दिवशीं कच्च्या आंब्याचे निरनिराळे पदाथे बनवून खाण्यांत क्षोचित्य आहे, होळी १८५९ “आळा.” ळी. ००८४ ७ आळे ४7 “ये हर चकणा कन्या, श.॥७०८//५_/०१./” १./ ., ” ८५. “0७.४ ७ फे “कण “0 0-0. क आळ “04... केक, » ७७७7 पक.» १३. आे...तकळी..& ७. त्या दिवशीं आपल्या सहवासांत येणारे मजूर, नोकर तसेच ञितर गरीब ळोक यांना बरोबर घेअन खाण्याची प्रथा फारच चांगली आहे. सवीना मिळतील अशा प्रकारचे पदाथ ख्षाण्यांत असावेत. | होळीच्या दिवशी मद्यपाननिषेधाचें काम होअं शकले तर तें सर्वोत चांगले. हरिजनांमध्ये झालेल्या अनेक साधूंच्या चरित्राचे संकीतेन या दिवर्शी विदोषॅकरून व्हावे, अदा ० गुहक, नंदनार, चोखामेळा झि० संतागीरामाणे : : ४९ (फाल्गुन व २) ज्ञानदेव, तुकाराम आणि समथ हेच काय ते महाराष्ट्राचे खरे राजे होत. यांना महाराष्ट्राच्या हृदयावर आपलें सिंहासन जे स्थापन केल ते आजवर अबाधित आहे. या तिघांमध्येंदेखीळ महाराष्ट्राचा हृदयेश्‍वर म्हणजे तुकाराम. ज्ञानेश्‍वर योगमागीतून आणि ज्ञानमागीतून भकतिमागीत आले, रामदास कमेमागे आणि अुपासना-मागोतून भक्तीला समजू शकले, तुकारामांना ' आधी, मधी आणि अंती अक भक्तीच ओळ्खली आणि मग ज्ञान, याग, अपासना आणि कमे हीं सव गण भक्तीच्या मागोमाग आपोअप आलीं. “ सत्य असत्याशी नन केळे ग्वाही । मानियेठें नाहीं बहुमता ॥ ” या अका ओळीत तुझारामारचे आत्मचरित आण तत्त्वज्ञान येअन गेलें आहे. ' मेणाहून मअ॒ असलेला? हा विष्णुदास कधीहि लोक्रांचा दास झाला नाही. "' लोक तेसा ओफ धरीतां घरवेना ” हे प्स्थ्रमपापून पाहिल्यामुळे लाकांविषया तुकाराम निःल्यृह आणि निमेप्र झाले हे'त. एकदां निकरावर येअन ते म्हणाले की, “ माझे बेरे वाईट करण्याच काय या लोकांच्या दाती आहे कीं मो यांची मुवेत ठेवावी £ यांनो मला मुक्‍त म्हटल्याने मी कांह' कत होअं शकत नाही, आणि मी मोक्षाचा अधिकारी झालो तर हे सपळे मिळून ना कांही अडकवून ठेवूं अकगार नाहीत. ” जें हृदयांत तंच मनांत, जें मन'1 तेंच जनांत अशी ज्य़ाची स्थाति असेल त्याचा मागे बऱ्याच अंशी सोया होता. तुकार 1'नें हा प्रांजळ मागे स्वीकारठा होता यामुळे त्याला बरीच ओझों अचलावोंच डागली नाहींत. | हकाराम जातीने वाणी होता. पण तो स्वतःला शूद्र म्हणवून घेत असे, अवडेंच नव्हे तर तो म्हणतो की औश्‍वराची कृपा की मी शद्रवंश्ांत जनालें, नाहींतर मी दंभाने मेले. असतों. वेदांत्यांनादेखील त्याने अका शब्दांत सांगून बाठविलें कीं, ' अद्वेती तो. माझें नादी समाधान. ? अितके असून चित्तशद्धि आणि ज्ञान याबाबतीत त्याचेजवळ यत्किचितहि कमतरता नव्हती. संतशिरोमणि १८४ शा अ “७ »70 हणी. ७७ म “७. 0२७. २ /% “र “0२ “ळ_/”1९ “आ. ७ ०१७ ४0९ “00. 70 ८४७ आळ आळ » काह आण 40४2०५ २.» 20५ 2४.” ८९.४७ ७ ८ २ श%८/१% ७ ७ /७, 7५.५ करक तलसीदास किवा पंडलीक अथव वाल्मीकि यांमार्टप्रा संतांच्या जीवनांत केकराअकी परिव्तेन झाळेलें आढळतें, दुनिय्रादारीमध्ये-पपंचा मध्ये -मुरखठे हे लोक झेकाअक्रींच ठेंच लागून अलटतात आणि त्यांव्या जीवनांत कायमचे परिजतत होतें. नामदेव किंबा तुकाराम किंवा अकरनाथ यांचें असें नाही. लहानपणगापापून यांचा झोढाच परमार्थाकडे. दुज्काळांत ओफ पत्नी वारल्यामुळें तुकारामावें वेराग्य टढावलें अपे म्हणतां येओल. पण भक्‍त तर त्यांना आनुवंशिक सैल्कार म्हणूनच मिळाली होतो. दुष्काळामुळे ओक पत्नी वारले याचा तुकारामांच्या मनावर जो परिगाम झाला त्याच्यापेक्षा दुसऱ्याच अका गोष्टीचा अधिक दळदार परिणाम त्यांच्या मनावर झाठा. दुष्काळाचे दिवस होत. लोक अन्नाला . मोतादझाळे होते. अशा वेळी तुकाराजाचा भावाशी मतभेद झाला. लोकांकडे थकठेल्या बाकीवा तगादा लावून आपल्या उरितार्थाची सोय करावी अत भावाचे म्हणण, तुकारामाला वाटले जशी आपली अडचण तशीच लोकांची. यावेळी बाकी-वपुलींचा आग्रह करूं नये. मतभेद तुटेना तेव्हां दाघां भावांनी कजराखे आणि हिशेबाच्या वह्या वांटून घेतल्या आणि फारकत केली. तफारामांनी आपला खुभ संकल्प डळमळित होअं नये म्हणून आपले रोखे आणि वह्या. स्वेच्छेने इंद्रायणीत बुडविन्या. अश्या रीतीनें तुकारामात आपडा संसार स्वेच्छेने वुडविठा, पुढें ब्राह्मणेमराठा शास्त्रवचते-आणि तोडि मराठींत-लिहिण्याचा अधिकार काय असा प्रश्‍न अवून त्य़ांच्या समकालीन लोकाररणींनी त्यांचेकडून त्यांच्या अभंगांच्या वह्या वुडविल्य़ा. मग मातर तुकारामाच्या मनाची कालवाकालव झाली, आपण प्रपंच बुडविला आणि परमार्थादे वडविळा, आतां आपल्या वांट्याला काय राहिलें असें वाटून त्यांना भयंक( दुःख झालें. रामकृष्णापमाणे तुकारामाठादेखील आपल्या सवै अडचणी आणि इंक्रा आपल्या अपाल्यदेवतेला अपण करण्याची संवय होती. तुकारामाने विठोबाच्या दारीं 'वरगे घरलं आणि जेव्हां खुद्द विठोबाने हृदयाचे समाधान केळं तेव्हांच तो जगावयास तयार झाला. तुकारामाच्या जीवनांत हान प्रसंग खरोखर क्रांतिकारी होता. समाधान झाल्यानंतर तुकारामांनी समाजसेवा पुरू केली. लोकांची तेलाची नळकांडी गळ्यांत बांधून लोकांना ती घरोघर पोचविण्याचे काम तुकाराम पहिल्या” १८५ जिवंत नरतोत्तव क क. के के. ७. ७.५४ ७.४ २.४९ » % ४%-५/% /% »/ ४१, /५१% ५१) ४ ४ /%/% /%/४% 79_/* /%./१% ७८% ७ %५९/१ ४% 70/0/५ ९, १२४ ०_४ ४९५४१४ ४ ४ ४ /0%/% %./ ७.४ ७.७७ ४ 9 ४४ ७.४ ८४ १८४७१६. /७ककर ७७१० कळ पाघून करीतच. पण आतां त्यांनी अपदेश करण्यालाहि आरंभ केला. तुकारामाला शिष्य किती शेते हा एक न पुटलेला प्रन आहे. आपली सेवा करणाऱ्या शिष्यांना बोधामृत पाजण्याची जबाबदारी समजून ज्यापमाणें बुद्ध भगवानांनी प्रारंभ केला, त्याचपमाणें तुकारामांनी आपल्या घमेपत्नीला दीक्षा देअन अपदेशाचा परारंभ केला. तुकाराम पत्नीठा सांगून सांगून काय सांगणार £ संसारीसुखांत कांदा अथे नाही--' किंचित हें सुख टाकी वो थुंगोनी ' पत्मीला पतीचा उपदेश पटावयाला फार वेळ लागला नाही. तिनं घरी असलेनसलेले ब्राह्मणांना दान देअन टाकलें. तेजढ्यांत तुकारामाने कुंपणावर वाळत असलेडें पत्नीचें छुगडदेखील ब्याह्मणपत्नीला देअन टाकडें, बदलावयाला अक लाडे देखील पुरते नाई हे पाहून मात्र त्या माझुलीला “ अुलरी अुपररात ' झाली, तुकारामाचा स्वाथावरचा विश्‍वास अडाला होता. जिजाओचा आतां परमा्थो- वरचा विश्‍वास अुडाला, अशा दोघांचा जीवनक्रम कसा चाठला असेल याची कल्पना सहज होण्यासारखा आहे. मुलाबाळांनाच काय तुकारामाला खार्झ घालण्याचा भार देखील त्या साध्वीवरच थयेअन पडला. नवराबायक्ताचा जरी असा असहकार असला तरी या प्रेमळ दंपतीने खप वर्षे संसारतुख अनुभवे आणि शेवटपर्यंत आपापला आग्रह कायम ठेवला. शिष्य करण्यांत पाहिलाच असा अनुभव आल्यामुळे कदाचित अत्तेक पण तुकारामा) शिष्य करण्याच्या भानगडीत न पडतां ' मेघवृष्टीने अपदेश करण्या ' चा प्रारंभ केला. आतां त्यांना छळणाऱ्या अकाद्या समाजकंटकाला अपराते हाअन जर तो तुकारामाचा शिष्य झाला तर तुकाराम त्याला काय करणार £ कोणी साधु झाला म्हणजे त्याचें तत्त्व कताला लावणारे कोणीतरी भेटतेंच. तुकारामाची कसोटी कांहीं कमी झाठी नाही. छळणाऱ्यांनी त्याला छळून घेतलें. त्याच्या तितिकषेची पारख करणारी ' झांटिपी ' त्याच्य़ा घरी होतीच. तुकारामाच्या सडेतोड अपदेशानें आगि दुंभस्फोटानें भांदू लोकांचे हाळ कमी झाळे नसतीट; पण तुकारामाला विष देअन मारण्यापर्येत या लोकांची मजल गेली नादी. कारण हिंदु- संतदिंरोमणि १८६ बळ.“जाळो..छञक ७ “क “७ ४%७५%/५१%५४१* ४ *“ १.४४. स्थान म्हणजे कांही ग्रीस नउहि. त्यांमी फक्त कढत कढत पाणी तुकारामावर ओतून भापल्या रागाचें पारणं फेडले! घरीं सुख तसलेल्य़ा या सत्पुरुषाला कांहींतरी. सुख द्यावें म्हृगून त्यांच्यावर मुग्ध झालेठी एक स्त्री त्यांचेकडे आलो, पण “ आम्ही तठे नव्होत मालो, तूं दुखरोकडे जा ' असें सांगून त्यांनीं तिची बोळवण केली, आणि ' तुझे हे पतन ह्त्छ णि लाझ्याने बघजत नाट? म्हणून हृदयाची वेदना त्यांनी व्यक्‍त केली. कामक्रो'धाच्य़ा बाबतीत कसोटी झाली. त्यांतून पार पडल्यानंतर त्याहून कठीण कसोटी करण्याचें ओश्‍वराल। पुचलें. त्याने शिवाजीच्या कावी छतो, जोडे, घोडे, अब्दागिती आणि दक्षिणा पाठवून तकारामाळा राजद्रबारचें आमेत्एण दिलें. या संकटाला मात्र तुकाराम खरोखर घाबरला. त्य़ाने ताबडतोब ओश्‍वराचा मदत मागितली आणि त्य़ाचो कहणा भाकून त्याला सांगिनलें की देवा, अप्तली कसोटी करू नकोस. आलिली लष्क्मी मागल्या पाया परत करून त्यानें शिवाजीला निरोप पाठविला का, घरीं जरी अपासमार अपसल्त तरी आम्ही विष्णुसेवरक दीन आहोंत झसें समज नको. तू॑ समर्थालाच शरण जा, आणि ओशश्‍वर-कार्य करीत राहून प्र अनाथाच्य़ा काजा साह्य हो. ! "काम: क्‍रोधस्तथा लॉोभः' या त्तियाचा ज्यानें त्याग केठा ता नरकाचे दवार टाळूच सदेह स्वर्गाला गेला तर आश्‍चरये काय़ £ ज्य़ावा देह विक्रारी असेल त्य़ाला आत्मनाश टाळग्यासाठीं देर सोडून स्वर्गाला जावे. लागतें. येथे ती अडचण झुरली नव्हती. तुकारामांनी कांहीं नळ्या प्रकारचा अपदेश केला नाही. सनातन काळापापून जगांतळ सवे संत जें सांगत आठे आहेत तेंव त्यांनीं. सांगितलें ; पग ' आधी करून सांगितल्या ' मुळें त्यांच्य़ा वाणींमः्ये जिवंतपणा आला. त्यांचा अपदेश तेजस्वी ठरला, आणि तेढ्हांपातुन लकषावधि महाराष्ट्रायांनीं वैराग्याची घ्व़जा संर देशांत मिरविळी आणि नांदवि ठी. तुकाराम शास्त्धर्माचे प्रतिनिधि नसून हृदपरधर्माचे प्रतिनिथि होते. सत्त्वगुगांचे तेज काय असते हृ दाखविण्य़ा- साठीच ते या जगांत आले होते. राजकारण समथ आणि छत्पति यांच्या हाती १८७ जिवेत व्यतोत्सव ५२ ४% "0.४ /% /0%. 1१७४ ४७ कॉ आाकटककेतला ळी. »” २... “ओक..» आळे. 27 10...तळ_ “आक. आळ... ०७ ४०७ “४४,४९७ “९ ४9 ७ ५.१ &० ० / “-«/% >. “१ १४५०१० ४" “२९ % ४१% /* सोपवून देअन अध्यात्मकारण आणि समाजकारण त्यांनी जनतेच्या मदतीनें चालविठें. रामदासांनी शिवाजीला भगवाझेंडा दिला, तुकारामांनी महा गष्ठ्राच्या हाती वारकर्‍याची पताका दिली. दोघांनो अकच काम केलें, पद्धत मात्र निराळी. महाराष्ट्राची राजधानी कोणती £ रायगड, सातारा आणि पुणे कां पंढरपूर, देहू आणि आळंदी £ शिवकालीं किंवा पेशव्यां्याकाळी या परडनाये अत्त्तर सहूज देतां आलें नसते. आज तशी स्थिति नाहीं. १८-१२-२९. तुकाराम-पुण्यातेथि फाल्गुन व० २ अक समय नंदीच्याकाठी वा सपुद्रतीरावर ओखादे तीथेक्षेत् आणि मेंदिर असा- वयापच. पण गिरसप्पाच्या कांठीं मात्र मेंदिर नाहीं हे अक्र माठें आश्‍चये आहे. संतपुरुषांना जेथ दह ठेवला तेथें भक्तांनी मेदिर बांधून तीर्थक्षेत्र बनविले नाही असें क्वचितच घडतें. देहूला तुकारामाचे मॅदिर नाहीं हं अक असेंच आरचये आहे. तुकारामांना बांधलेले अक विठोबाचें लहानसें मेदिर आहे खरें, पण तें कांहीं तुकारामा चें प्रैदिर म्हणतां यावयाचे नाही. सदेह स्वर्गाला गेल्यानंतर भादिर कसे बांघावय़ाचे ? तुकारामाची पुण्यतिथि साजरी करण्याचा प्रकार निराळा आहे आणि तो म्हणजे “* ह्ञानबातुकारामा ' चा जयघोष करीत पंढरपुरची वारी करणाऱ्या दिंड्या काहून. तुकारामाची पुण्यतिथि साजरी करावयाला भजनांचा कार्यक्रम सर्वोत मुख्य असला पाहिजे; आणि तुकारामाचे अभंग म्हणणें, त्यावर निद्पण करणें आणि सामाजिक सदाचाराची चिंता वाहाणाऱ्या लोकांच व्याएटप़रानें करणें हा भाग मप असला पाहिजे; आणि तुकारामाच्या द्याद्रे नजरेतून जा वाळडी गेली नाहींत संतशि राणिम १८८ “८ /%/ *.५/%/ १./% /%/%,/२/%७ /% /१९७./१./ ७ २ / २ ८१, “या अ २.४ ८९.५ १.९७.” -“%./०१_/ /”९./ “५-८ /१% /२/%* ”४/ र २. ष्“ “7 /* / ७ ८२ /"% अशा पांखरांना खाऊं धालणें हाहि या दिवसाचा ओक गोड कायेकम असला पाहिजे पण कबुतरांयां खुराडीं बांघून त्यांचेसाठी पाग्रली पायली दाणे ओतणें द्वा मात्र प्रकार होअ॑ नये. स्वतंत्रतृत्तीन॑ राहाणाऱ्या पांखरांना परावलंबी आणि रोगी बनविण्याचे पाप आपण कां घ्या? आपण शेती करतो आणि सृटिमातेकडहून धान्य मिळवितों. त्या धान्यावर या अडत्या लेकरांचा हक्‍क कमी नाहीं हे ओळखून त्याचेसारठी त्यांचा भाग राहूं देणे हा अक भूतयज्ञ आहे अवढें ओळखले पाहिजे. ज्या अर्तंत पक्र्य़ांना दाणे कोठेंहि सांपडत नाहींत आणि गवताचे बौदेखील कुजून गेळठे असतें अशा वेळी पक्षासाठी दाणे टाकण्याची पद्धत ८रू केली पाहिजे. औस्ट अिंडिया कंगनाने हिंदुस्थानांत येतांच अिकडील राजांशी करारमदार करून अिंग्रजांखेरीज अतर युरोपिय्रनांना या देशांतून बहुतेक हांकून काढलें. त्याचप्रमाणे कावळे आण चिमण्या यांनो मितर सवे गरीब आणि गेजिरवाण्या पकषणंना मनुष्यवस्तींतून हांकून लावळे॑ आहे. यामुळें पांखरांना खाअं घालण्याचा भूतयज्ञ शहरांतून चालण्याजावा नून तो शेतांतच क्रेला पाहिजे. तुकारामदिनी या प्नांचा अहापाह करणें अपयोगी होऔल. धमेरक्षक शिवाजी :: ४५ ( फाल्गुन वद्य ३ ) अेकदां सत्याग्रहाइरमांत शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यांत आली हाती. त्याप्रसंगी पू ० गांधीजी बोलले होत कीं, * शिवाजी महाराजांच्याविषयी अतिहासकार काय म्हणतात अिकडे लकष देण्यापेक्षा संतांनीं त्यांच्याविषयी काय अद्ंगार काढले आहेत त्याला मी अधिक्र महत्त्व देतों. संतपुरुषांनी जर त्यांना प्रमाणपत्त दिठें असेड तर मला ते पुरेसे आहे.' शिवाजी महाराजांविषयी संत तुकाराम तसेच रामदास ग्रांनीं जे आदराचे झुट्गार काढले आहेत ते खरोखर वहुमोळ आहेत. कारण ते दोघेहि शिवाजीचे समकालीन होते. महाकवी मोरापंतांनी शिवाजीची तुलना जनकराजाशा केली आहे ती भतिशयोक्ति आहे असें समजून आपण सोडून दअं; पण शिवाजामद्वाराज जवढे राज्यसंस्थापक होते तेवडेंच धमेरवषक हाते. त्यांनी ब्राह्मणांना विशेष दान दिल्य़ाचें झुदाहरण आढळत नाही; त्यांनी, अखादी गाशाळाहि स्थापन कली नव्हती; तरीहि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना ' गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपति ? अशी पदवी अपण केले| होती. अ. स. ७०० मध्यें मुसलमान जेव्हां हिंदुस्थानांत येअे॑ लागले त्यावेळीं या देशाची स्थिति कांहीं चांगली न्हती. लोकांमध्ये आपसांत फूट, जातीच्य़ा अच्चनी चत्तेचा अभिमान, संशय, आळस आणि बेसावघपणा यांचेच साम्राज्य सर्वत्र फेलाव लें होतें. इरीडंकराचायानी हिंदुसमाजाळा संघटित करण्याकरितां जे प्रयत्न आरंभिला होता तो झि. स. १५०० पर्यंत अनेक्र- संतांनी पुढें चालविला. वेदांताचा पूये आणि भक्तीच चांदणे या दोहोंचा परिणाम होअन हिंदुधर्माचें सनातनत्व पुनः अकवार झजळ झाले, तरी राजकीय आणि सामाजिक स्थांत परिपूणे सुधारली नव्हती; त्यामुळें पुष्कळ लाक धमोतर करूं लागलें. यांत जबरदस्तीचा भाग कितीहृ असला तरी जबरदस्तीने झितके लाक खात्रीने बाटले गेले नसत. अनेक कारागीर नाती निष्का- "घमेरक्षक शवाजी १९० रण अस्पृश्य मानल्या गेल्याने कध्ी झाल्या होत्या, त्यांना सामाजिक छळाब्यतिरिक्‍त सरकारी जुळूमसुदधां पुष्कळ सहन करावा लागे, नितिह्यासाचा असा पुरावा आहे कीं या तासाला कंटाळून जाझन कित्येक जातीच्या जाती दुसऱ्या धमात गेल्या आणि अशा रीतीनंच त्यांना आपली अ€्पूरयता चुकवितां आठी, मुसलमानांचा हृल्ला पंजाबापासून जो पुरू झाला तो पूर्वेकडे बंगाल-झअत्कल- पर्यंत गेला, आणि दाभ्षिषणेत पांड्य, केरल आणि चोल लोकांच्या राज्यांपयेत पोचला, जि. स. १३०० पयेतच्या “ _ त हे. आक्रमण जवळजवळ पुरे झालें. त्यावेळी दाफेषणेंत अनागेंदी आणि हृम्पीच्या बाजूला होयशळ वंशाने हिंदुसंघटन करण्याचा अक मोठा जबरदस्त आणि यशस्वी प्रयोब करून विजयनगरचे साम्राज्य स्थापिले. हं साम्राज्य फक्त दोनशें वर्षेपयेतच टिकले असले तरी बगदादचा बादशहा आणि यानचा सम्राट या दोघांहूनहि विजयनगरच्या “तिमुकुटधारो? महाराजाधिराजांचें वैभव मोठं गणे जात होते. विजग्रनगराने जुन्या हिंदु संस्कृतीचा अद॒थार करण्याचा पुन: अकदां पुरापुरा प्रयत्न करून पाहिला. त्याने वेदविद्या पुनः सुरू केली; थत अत्सव अित्यादींचा विस्तार केला, शेवटीं इरति-स्मृति- पुराण आगि त्तेत्र यांच्या द्वारा विस्तार पावठेला हिंदुधमे राजमान्य झाला, पण त्यांच्या या प्रयत्नांत आवश्‍क तितक्या आधुनिकतेला आणि मानवतेल स्थान न मिळाल्यामुळे राकसतागडीच्या लढाओंत ( जिला तालकोटचें युद्ध असेंहि म्हणत्तात ) विजयनगरच्या साम्राज्याचा अक्रामकी नाश झाला आणि हिंदुधमे त्याचप्रमाणें हिदुसमाज पुनः अनाथ झाले. अशा स्थितींत येझन पडलेल्या हिंदु समाजांत पुनः सजीव होण्याची जी तळमळ होती आणि ज्या तळमळीवर साधुसंतांनी सिंचन केळे होते ती तळमळ शिवाजी महाराजांमध्यें प्रयट झाली आणि त्यांनी ' हिंदवी स्वराज्य? पुनः प्रस्थापित करण्याची प्रतिज्ञा केली. शिवाजीच्या मनांत मुसलमानी धर्माविषयी, त्यांच्य़ा साधूविषयी किंवा घमेगंथा- विषयी लेशमात्रह्ति तिरस्कार नव्हता ही नमूद करून ठेवण्याजोगी गोष्ट आहे. मुसलमानांच्या मशिदी, रोजे किंवा कबरस्ताने हिंदु लोकांनी फेडल्य़ाचें अदाहूरण अकांह्े नारद, हिंदु ढाकांना कवळ आपल्याच धर्मावेषधीं नव्ह तर १९१ जिवंतशतोल्यन शा २ ?7* /% /१%- २ *%८७. “१ /७% “७ /९.&? धमेमात्राविषयी इगद्या आणि आदर असतो. माणसाला वर चढवितो ता धमे. त्याचा नाश होअं दिला तर प्रॉनवतेचाच नाश होओल, अवढें हिंदूंना चांगलें समजं हाणले होतें. त्यांचा जर कांही दाष असेलळ तर तो अवढाच की पंक्रणीचा झुपयाग करून अग्नि जसा पज्वलित ठेवावा लागतो त्से जीवनाच्या छुद्घीकरणाच्या आणि संस्क्ररणाच्या द्वारा धर्माचेंहि संस्करण करण्याची जी आवश्यक्ता असते त्या बाबतींत ते पुरेसे जाग्रत नव्हते. शिवाजीच्या वेळीं समाजावर "तमताची छाप पुष्कळ पडली होती. संतमताचा पसाराहि पुष्कळ झाला होता आणि तुकाराम व रामदास हे दोन प्रभावशाली धमेशधारक धसेसेवा करीञ शेते. तुकारामांनी पंढरपुरच्या 'वारी'ची संस्था चावून भकक्‍्तिसंप्रदायाचे संघटन कलें तर रापदासांनी ठिकठिकाणीं आपले मठ आणि हनुमानाच्या मैदिराबराबर आखाडे स्थापून वर्णाशरमधर्माच संघटन केले. याचबरोबर शिधाजीने पाचीन काळापासून देशाचं संरक्षण करीत आलेले किल्ल जिंकून घेअन राज्याचे संघटन केले. धमातर केलेल्या सरदारांना परत ईंदुधर्मोत घेणं, सन्यांत ४ टेंच्याबराबर मुसलमानांनाहि दाखल करून घेणें, राज्यकारभारांत सवे जातीच्या लाकांना स्थान दण, जहागिरी आणि अिनांमे कोणालाह न देण्याचा नियम कून राज्य बळकट करणें, चांगल्या ले कांच्या शिफारशीने आलेल्य़ा निष्ठाव'न्‌ लोकांनाच फोजेंत आणि राज्यकारभ!रांत घेणे-अशा प्रकारच्या मागानी शिवाजीनें आपलें राज्यतंत्र संघटित, बळकट आणि कार्येकुशल (९तींटशा) बनवि७ं आणि इळंइळु आपलें नोकासेन्याहि अभ करून व्यापार वाढविण्याचा पयतन केला. शिवाजी महाराजांचा भितिहास पाहिला असतां ते आपल्या काळाच्या 'पुप्कळ पुढें होते हृ स्पष्ट दिपून येतें. प्रत्येक काम वेळेवर झाडच पाहिजे, ठर- वळली याजना ठरलेल्या क्रमानं पारा पडलीच पाहिजे, होते असलेला ख्चे हिदेबाच्या आणि परमाणाच्य़ा बाहेर जातांच कामा नये, हुकुमाच्या अंमलवना- वणोंत थोडीओी पुट॒घां चूक हातां कामा नये, या सर्व बाबतींत शिवाजीची चिकाटी जवळजवळ अिंग्रजांसारखी हाती. राज्य चालविण्यासाठी अखेड द्रन्यगळ आणि मनुष्य- चळ पाहिजे दे शिवाजीमहाराजांना चांगलं माहीत होते, आणि म्हणून आपलें सगळे चळ खचेन त्यांना या दाहांचा पुष्कळ संग्रह केला हाता. शिवाजीचा मुलगा संभाजी धप्नेरक्षक शिवाजी १९२ यानें बापाच्य़ा या हरेक प्रकारच्या क्माओचा पुष्कळ नाश केडा तरीपुदघां राजारामाच्या वेळीं महाराष्ट्र, जातीने येअन लढणाऱ्या ओरंगजेबाशां अठरा वर्षे झुंजला, अितकेंच नव्हे तर शेवटीं या सम्राटाचा त्यानें बळी घेतला आणि आपलें समवायतंत्र ( अनेक स्त्रायत्त समू्दांचें अकत्र राज्यतंत्र-फेडरेशन ) त्यानें स्थापन केलें. हीं अकच गोष्ट शिवाजीच्या योग्यतेचा भरपूर पुरावा आहे. डिवाजाच्या अका सरदाराने, त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे लढाओच्या छटींन कल्याणच्या सुभेदाराच्या खुवसूरत सुनेला पकडून आणून शिवाजीला नजर म्हणून अपण केली. पण तरुण शिवाजीनें मनांत कसलेहे पाप न आणतां तिला बांहण समजून भावाची भेट म्हणून दोन गावें अनाम दिली आणि सन्मानानं परत पाठविली. त्या युवतीचे रूमलावण्य पाहून शिवाजी अंवहेंच म्हणाला, : माझी भाओ भितकी खुबतूरत असती तर मीहि खुबपूरत झाले असतों. शिवाजीच्या आओने रामायण-महाभारतांतील आदर्शाचे शिक्षण आपल्या मुडाला दिलें हाते, आणि धर्मासाठी जगाबें आणि धर्मासाठी मरावे अश्ना प्रकारची डिकवणहि तिनें त्याला दिली होती. शक्‍िते-अपासक शिवाजीनें देशाची धमे्याकित झळझळीत केली आणि दृंदुस्थानापुहें अक अच्च अज्ज्वलळ आदश ठेवला. अन्यायाशी झगडणें आणि कोणत्याहि परसंगी घेये खचे न देणे, हा त्याचा जीवनमंत्र होता. २५--५- २८. रिवाजीजयंती फाल्गुन वद्य ३ १ दिवस. [ गुजरातचा आणि महाराष्ट्राचा संबंध तुटण्यासारखा नाहीं. जसे महाराष्ट्रांत गुजराती वसे आहेत तसे गुजरातेंताहे महाराष्ट्रीय कायम झालेले आहेत. महाराष्ट हा झुत्सवप्रिय आहे. त्यानें गणेशचतुर्थीसारख्या कित्येक सणांना मोठें सामाजिक आणि राष्ट्रोय स्वरूप दिलें अ'हे. हे सारे सण गुत्ररातेत चाळू शक्रगार नाहींत. पण महाराष्ट्रीयांसाठा अक सण ठेवून तो गजरातीयांनी आणि महाराष्ट्रीयांनी मिळून साजरा करावा हें अच्छिण्याजोगें आहे. शिवाजीजयंता साजरी करण्यांत विशेष अथे आहे. अिंग्रज अितिहासक्रारांनी शिवाजीला गजरातेचा वेरो दाखविला आहे, ही छाप धुवून काढण्यासाठो आणि महाराष्ट्रांतील रामदासासारख्या साधुसंतांचें स्मरण करण्याकरितां फाल्गुन वद्य ३, दवा दिवस निईचत करावा. ज्ञानेश्‍वर, अकनाथ, तुकाराम, नामदेव, जनाबाआओ मुक्ताबाओ वगैरे महाराष्ट्र संतांचें तपेण याच दिवशी करतां येआठ. हा सण साजर- करण्यांत महाराष्ट्रीयांचा सल्ला आणि मदत खुशाल घ्यावी. पण त्याचा पुढाकार गुजराती लोकांनीच घ्याव द्दे झुत्तम. रामदासांचा आणि ज्ञानेश्‍वरांचा परिचय्र गुजरातींत होअं शकेल. अतर साधुसंतांविषयीं या सणाच्या अनुषंगाने थोडीफार माहिती मिळाली, त्यांच्या कवितांचा ग॒जरातींत अनुवाद झाला तर साहित्यांत तेवढी भरच पडेळ. या दिवर्शी सवे पकारचे मर्दानी खेळ ठेवावेत. --पमूळ गुजरातीवहून. ] फर्ग्येसन कॉलिंजमध्यें महाराष्ट्रीय मंडळी दिवाजी-अत्सव करीत असत. पुढें (९०६-०७ ची राष्ट्रीय चळवळ सुरूं झाली तेव्हां या अ सवाला पवे प्रांतांच्या विद्याथ्यीचा समावेश होअं शकेल असें राष्ट्राय स्वह्मप आझ्ही दिड. १३. जिवंत ब्रतोत्सव १९६ पुढें जेव्हां गुजरातमध्ये वास्तन्य झालें तेव्हां शिवाजाअत्सवाच्या घेळी केक गोष्ट दिसून आली कीं शिवाजीने सुरत शहर लटळें आणि पेशन्यांनी आपल्या सरदारांच्या माफेत गुजरातवर दरारा बसविला, याचा तेथील लोकांच्या मनावर जो परिणाम झाला आहे त्याचा विचार करूनच तेथील शिवाजीअत्सव चालविला पाहिजे. या प्रयत्नाला यश येअन शिवाजी-अत्सव महाराष्ट्रीयांना सुरू न करतां गुजर तच्या टोकांना पुरू करावा ब तो पुढें चालवावा आणि महाराष्ट्रीयांनी त्या अत्सवांत परसन्नतेनें भ'ग घ्यावा असा रिवाज सुकू केला. त्याला अुददेशूनच वरील लेख लिहिला होता. आज देशांत जेन्हां दिदुमुसठमानांची तेढ वाढली आहे अशा वेळीं जर या तेढीच्य़ा दृष्टीनेंच आपण [शवाजी - झृत्सब चालवू लागले तर शिवाजीचे जीवनकाये आपण पुणेपर्णे ओळखलें नाहीं अप्तेंच म्हणावें लागेल. शिवाजीला राज्य स्थापन करायचें होतें, स्वतंत्र व्हायचे होते, अन्यायाचा पति- कार करायचा होता, स्वजनांची भरभराट डाळ्यांनी पहायची होत; मुसलमानी धर्माचा त्याला द्वेष नव्हता, मुसलमाना समाजाचा अच्छेद करण्याचा त्याचा हेतु नव्हता. त्याडा हिंदूमधील जातिद्रेष, फूट आणि जहागीर-निष्ठा वगैरे दोष दूर करायचे होते. या दृष्टोनेंच आपणहि शिवाजी-अत्सव साजरा केला पाहिजे. मद्यराष्ट्रांताल सवे जातींच्या लोकांना अेक"्र करून सर्वीचा सामुदायिक अ॒त्सव करणें व असा सामुदायिक अत्सव करण्यासाठी जली कांदी झुदारता आणि सद्दिष्णुना दाखवावी लागेल ती दाखविणे हे आपलें मुख्य़ , कान आहे. रिवाजी- अत्सव हा रिवाजीसाठी नून आपल्यासाठी आहे हें ध्यानांत ठेवून अुत्सव केला पाहिजे, यासाठी खाठील गोष्टी करण्याजोग्या आहेत. ( १ ) शिव्रक्रालीन साहित्याचा संग्रह पुष्कळ झाला आहे, आणि पृष्कळ होण्यासारखा आहे. परंतु हे सवे साहित्य अितिह्वाससंशाधकांखेरोज भितर लाक फारसे वाचोत नादींत. या साहित्यापेकीं अद्योधक भाग अक्रत्र करून त्याचीं पारायणे करणें ह्या अक सुंदर कायेक्रम होओल. ब ( २.) शिवकारन घडामोडींचा ।ओतिहास आपण नेहर्मो वाचते , पण शिव- १९५५ शिवाड्येजयंती कै”. "२.५१ /१ शा कालीन राज्यव्यवस्थाकशी होती, सप्ताज व्यवस्था कशी होती, शिवाजीचे तेन्य कसें बनलें होते वगैरे गोष्टी तरुण पिढीपुढें अधिकाधिक आल्या पाहिजेत. याविषयी काल्पनिक वणेनें न लिह्वितां भतहासिक पुराव्यानिशी लिहिळेल निबंध तयार करावले पाहिजेत. (३ ) शिवाजीच्या भितिहासांत प्रसिद्यीस आलेळीं स्थाने, ती्थकषेतें, किल्ले, देवळें वगैरेची याता काणे हा ओक महत्त्वाचा कार्यक्रम या अत्सवांत असलाच पाहिऊ. (४ ) शिवाजीप्रमारणेच ज्यांनी राष्ट्रादधाराचे काये केठें आहे अशा दशदेशांतरांतील स्वराज्यसंप्थापक्रांचा अितिह्वास देअन असे राष्ट्पुरुष कसे निर्माण होतात आणि संप्कृतावर त्यांचा काय परिणाम होतो याचा अहापोदद शिकषणसंस्थांतून झाला पाहिजे. (५ ) शिवाजीच्या वेळीं आणि राजाएमाच्या वेळी आपले जे सामाजिक दोष नजरेस आले आणि धर्माच्या बाबतीतीड जी संकुचित दत्त आपल्याला नडठी त्याचें विवेचनहि या दिवशी समाजापुढे निभेग्रपणे मांडछं पाहिजे. (६ ) पावाडे आणि भालाबोथाटी यांचा कार्यक्रम ठेवून आपण पाहिला, त्याला द्यायचे तें प्रोत्साद्दनहि दिलं; आतां तो कायेक्रम काठगरस्त झाला आहे असें समजून त्याच्य़ाअवजीं संघन्यायाम, कवायत वगैरे नवीन पद्धतीच्या गोटे सुरू केल्या पाहिजेत. शिवाजीच्या ,जीवनकार्याचें यथाथे आकलन करून घेअन ततूक्रालीन निरनिराळ्या प्रसंगावर साध्या भारदस्त भाषेत आणि अगदी नवीन परक्ारच्पर चालीत नवे. पोवाडे झाले पाहिजेत, कारण पोवाडे म्हणजे जनतेचा दीकत्रामेत्र होय (५) शिवकाली ज्याषमार्गे अत्कृष्ट सैनिक तयार करण्याच्या शाळा गांवोगांवी असत त्याचप्रमाणे घाब्यांची आणि तट्टांची अवलाद सुघारण्यासाठीं सतत पयत्न चाळू असे. त्याविषयीचे भेतिह्ासिक झुल्लेख शोधून काढीत बसण्यापेक्षा आपल्या झुत्सवांत फेरफटका! करण्याचे कार्यक्रम ठेवळे तर विशेष फायदा होओल. दाराष्ट्रांत जिकडे तिकडे ' मोटरबशी ' चालवून आपण महाराष्ट्राय संस्कृतीच. जिवंत व्रतात्सव १९६. जितका नाश केला आहे तितका अिंग्रजी शिकषणानेंहि झाला नसेल. या डोंगराळ मुलखांत घोडा हाच मनुष्याचा साथीदार असावयास पाहिजे होता; त्याच्याओवजी पुण्याच्या आसपास खेडेगांवांत सायरकलींचा सुळसुळाट झालेला पाहून देखील महाराष्ट्रीय संस्कृतीच्या अभिमान्यांचें चित्त अस्वस्थ होत नाही. यावर अिलाज नशेवजयंतीच्या द्वारा केला पाहिजे. ( ८ ) शिवाजीसंबंधीं नाटके लिहून नाटयप्र्‍योग करण्याच्या पद्धतींतदेखील फारच माठा फेरफार केला पाहिजे. मुसलमानांचा द्वेष करणें सोपें आहे, पण तसें करण्यापेक्षा त्यांना ओळखण्याचा प्रयत्न केला तर ता अधिक फायदेशीर होओल. विद्रूप चित्ते रेखाटण्यानें स्वकीय़ांचें शिक्षण बिघडते. त्यांना सत्त्यज्ञान नसते आणि. म्हणून सामथ्यं क्षीण होते. परमभागवत-अओका : : ७६ 'फाट्गुन व० ६ ! दिवस अयाचित दानब्ृत्तीनें राह्मणाऱ्या गहस्थाररमी ब्राह्मणसमाजाचे एकनाथ हे झुत्कृष्ट प्रतिनिधि होत आणि म्हणूनच या समाजावलंबी ब्राह्मणाने दाखविलेले सुधारकी नीतिघैये लोकात्तर म्हणावें लागेल, गुरूचें झपास्यदेवत निराळे आणि गुरुनि७्ठ शिष्याचे अपास्यंदेवतत निराळे असा अद्भुत प्रकार अकनाथाच्या जीवनांत सांपडतो. हिंदुधमीतील साधनाक्‍रम किती झुदार आहे याचे हे अत्कृट अदाहरण आहे. जगंतीळ काणत्याहि धर्माच्या अितिहासांत असलें अदाहरण क्वचितच सांपडेल. अकनाथांच्या जीवनांत कायर आणि लेखनांत काय सवेत्र अत्कटता दिपून येते. जी बाजू रंगावितीठ तिच्याशी अगदीं तदाकार होअन रंगवितील, मागेपुढे पाहाणार नादींत- अकनाथ गुरुगही गेले. गुरूनी त्यांना शिंक्याखालीं जेवावयाला बसवून त्यांची प्रवेशपरीक्षा घेतली. अद्देश- प्राप्तीची अेकाग्रता अथवा साधननिष्ठा ओेकनाथांत आहे असे दिसल्याबरोबर जनादेनपंतांनी त्याला जवळ केलें आणि त्याठा न्यवहाराचींच कामें सांगेतलो, हा मुलगा एक पैची देखील चूक सहन करणार नाहीं अशी खात्री झाल्यानेतर त्यांनी त्याठा अध्यात्मज्ञानाची अ'ळख करून दिलो, अितक्रंच नव्हे तर झुपःस्यदवतेचें द्शेनांह्दे करवून दिले, हिंदुघर्मामध्यें अभेदभक्तीचे माहात्म्य सांगितलें आहे. भक्त आणि ओऔडवर यांचेमवील अभेद अनेक संतांनी आपलासा क्रेला आहे, पण रिष्यानें गर्दी अभेद केलेला अशीं अदाहरणें थोड! आहेत. आपण जें कांही लिहिता ते॑ गुरूच आपल्या- झाफेत लिह्दीत आहे, जनादैन आणि अका यांच्यामध्यें अक्य आहे असें सांगणाऱ्या झाणि अनुभवणाऱ्या अकनाथाचें अपास्यंदेवत भिन्न असावें आणि जनादेनांनी त्याला ह्याच्या अमिरुचीप्रमाणे मिन्न अपास्याची दीक्षा द्यावी हे खरोखर आश्‍चयेैकारक आणि समाधानक्राक आहे. जिबेत व्रतोत्सव - अभेदभक्तामध्ये मरलेल्या अेकनाथाठा “अंत्यजतोक कडे घेतांना ' संक्रोच काँ म्हणून वाटावा, आणि इरादधाचें अन्न भुकेल्या हरिजनांना समपैण करतांना अधमे कसा दिसावा £ सनातन हिंदु समाजाने हिंदुघर्माचा जितका द्रोह केला आहे. तितका तो अितरांनी केला नसेल. “१ - "१ » ०५. 6७% “9 ७८९ ४“ /*४० /५ २ व 4... अेकनाथ हृदयधमे समजत असत, पाळीत असत, आणि शास्त्ांच! अथे हृद्यधर्माला विचारूनच करीत असत. जें काप न्यास--वाल्मीकींनी केलें-धमेप्रवारांतील अधिकारवाद काहून टाकला-तेंच काम ज्ञानदेव आणि ऊकनाथ यांना संस्कृत ग्रंथांतील हाद स्वभाषेंत आणून केलें. आणि हे दोघे महारार- संत स्वतः ब्राह्मण असल्याने यांच्या कार्याचे महत्त्व विशेष आहे. संस्कुन विद्येला मराठी पोशा् चढविणाऱ्या या ल्यूथरला काशीच्या पंडितांनी आपल्या धर्मासनापुढें जाब देण्यासाठी बोलाविले. पण शोवटी त्यांना अकनाथांचा गोरवच करावा लागला. महाराष्ट्राच्या धार्मिक (शेक्षणांत अक्रनाथी भागवता चांगलेंच महत्त्वाचें “७. च हे स्थान द्यावे ल!गेल. भाषेच्या दृष्टीनें देखोाल ' नाथभागवत ' म्हणजे मराठीच्या साम्पाज्यांताल अक मोठा समृद्ध प्रांत आहे. रूढीधर्माविषयाीं अदासीनता, सदाचार- पालनाचा आग्रह, धमेप्स्वायची कळकळ आणि अभेदभाक्‍त हे महाराष्ट्र-संत- - धर्माचें खरें स्वरूप आहे. तं अेकनाथामध्य पूर्णपणें प्रतिनिंबित झालेलें दितून येतें. नाथषशि फागुन व. ६ नाथषष्टि हा दिवस अनेक रातींनी महत्त्वाचा झाला आहे. त्या दिवशी श्रीजनार्दनस्यारमीचिहि स्मरण केलें पहिजे आणि नाथांच्या शिक्रवणुकीला देखील झजळा दिला पाहिजे. १९२, परमभागवत -अका ०९%/१%/४१४१४” ४ ४१ डक लत इट (काते टड मळत, हि आक डी रकन “करती त्त ४१४५१ ८४/४%११ ९ ४७५0४४ ९ ४-7 ४0 ॥00/ ७ ४ ४.५ १..४९.४ २.७ ४.४ ७.७. ४.४४ » कका बंगालकडे चेतन्यसंप्रदायाची भाकित, मध्यदेशांतील रामानेद संप्रदायाची भकत, पंजाबांतील शीख संप्रदायाची भित, गुजरातमधील वल्लभपंथाची भक्ति महाराष्टांतील पंठरपरी संतांची भाकते आणि दक्षिणेकडील अळारांची भक्‍त या सर्वांचा संग्रह करून त्यांचा तलना केलो पाहिजे, आणि दरेक प्रकारच्या समाजावर त्यांचा बरावाओ_ट काय परिणाम झाला ते तपासले पाहिजे; आणि मग ओअखाद्या नवीन नारदाने नठ्य़ा प्रकारची भक्‍तिपृत्ते लिहून काढलीं पाहिजेत. नाथषषटोच्या दिवड भागवत धर्माचा अहापोहू केला पाहिजे. न्या. रानड्यांची थोडी बहुत मदत होआलच. प्रेमवीर ब्रह्मचारी : 2१७ [ डिसंजर २५ ] प्रेममूति भगवद्भक्‍्त बयह्मयचारी ओझें ओडवराची अक अदभुत विभूति य्रगट केटी आहे. बुद्ध भगवानाप्रमाणेंच औद्यूचे जीवनाह करुणगंभीर आणि झुदात्तकोमल आहे. अक सुताराचा अशिनिषत मुलगा आपल्या काळच्या साधु पुरुषांना आणि घधर्माचा्यांना प्रन विचारविचारून स्वतंत्रपणे धार्मिकता आणी आणीत गेला आणि कवळ ररद्‌घेने आणि औरवरक्रपेने औश्वरपरायण भक्‍त बनला. औउवर सर्वेशक्तिमान आहे असें सर्वेचजग बोलत होते, पण ओश्‍वर कषमावानू आहे. झितकेंच नव्हें तर सर्वेमह आहे हे॑ओळखणाऱ्या सत्पुरुषांतसुद्धां ओशरचें स्थान कांह. निराळेंच आहे. व्रह्मचर्याचे माहात्म्य झोळखून हें रसायन ( जरान्याघि दूर करण्याचें औषध ) सिद्ध करणारे तपस्वी पुष्कळ झाले आहेत. पण ब्रह्मचये ज्यांना सहजसिद्घ होतें अशा सत्पुरुषांतसुदूधां औशु विशेषत्वाने नजेपुढें येतो कारण त्या आऔरवरी परसादाचा त्याला अहंकार नब्हता. तो म्हणे ब्रह्मच हे औडवरानें ज्याठा दिलें असेल त्यालाच सहजसिद्ध जाहे. अतरांनीं लोखंडाचे चणेच खावे. कोणा अेखाद्या ब्यह्मचाऱ्याने स्तरीजातींच्या अदघारासाठी आपलें हृद्य पिळून काढलें असेल तर ते अक ओद्यूनंच. अतकी अ॒त्तमत| त्याच्या युगाला पचावेतां आली नाहीं म्हणून ज्या अपराधासाठी सॉक्रेटिसाठा देहांतशासन मिळालें त्याच अपराधाबद्दल प्रभुपुत्र ओशूळा क्रूसावर चढावे लागले. अनेक अवतारी पुरुषांनो आपापल्या शिष्यांना आणि भक्तांना भाकक्‍तधर्माची दीक्पा दिली आहे. आह्ूनें आपल्या ठरावकांना आणि अनुयायांना केलेल्या अपदेशांपेक्री ज चार दोन. मंग्(हवित केले गेले आहेत त्यांचा परिणाम, हजारो वर्षं झालीं, काठ्यावचि लोकांवर झाला आहे. अश्शां कारुण्यवीराच्या नांवाने अक स्वतंत्र घमे स्थापला जावा हे अकप्रकारें दुर्दैवच म्हणायचे. त्याच्या अनुयायांनी स्वतंत्र धपमे स्थापून रिग्स्ताच्या अपदेश्ाचो व्यापकता मर्यादित केली आहे असे वाटल्यावांचून राहात नाहीं. तें कांहीहे असो. २०१ परेमचीर ब्रह्मचारी * ८२५४४४ २. शि सवेच धमाच्य़ा लोकांनीं आजच्या एख्रस्ती म्हटल्या जाणाऱ्या लोकांकडे न पाह्वातां ह्रिस्ताच्या जीवनांकडे, अपदेशाकडे आणि बलिदानाकडे पहावे, आणि ल्या अुपंदेशाप्रमाणें वागणाऱ्या संतांच्या जीवनाकडे पहावें. हीच दृट्टि अितर धर्माविषयी ठेवरणेहि अिष्ट आहे. र-प२८ नाताळ डिसंवर २५ १ दिवस. हिंददेवीच्या दरबारांत प्रत्येक 'वर्माठा, पंथाला आणि मताला स्थान भाहे. हिंदुधर्माचा कोणत्टाहि धर्माजी विरोध नाहीं. ' यस्मान्नोद्रिजते लोको लोकान्नो- द्विजते च यः ?) ही वृत्ति हिंदुघर्माच्या हाडांतच आहे. त्यागी, ब्रह्मचारी, भावद्भक्त, निष्ठावीर ओझ ख्रिस्ताची जयंत॥ह आपग अवऱ्य साजरी करावी, अर्थात आपल्या पद्घतीने साजरी करावी. हिंदुघरमात सद्गुरूच्य़ा अपासनेचा जा मागे आहे, * यस्य ढवे पराभाकतिः यथा देवे तथा गुरो) * ची जी वृत्ति आहे, तिचंच अक स्वरूप हा ल्सिस्तोधमे आहे. या दिवशीं ओऔद्रूचे गिरिप्रवचन ( 8९ खा 01 ॥16 110011) वाचावे. आपल्या ]ोजारी कोणी दीन, दुःखी किंवा आजारी असेल तर त्याची सेवा करावी. ज्याच्याजवळ न्यून असेल त्याला कांहीं आपण द्यावे. ओझूच्या बलिदानाची हकिक्रत विद्यार्थ्याना वाचून दाखजआावी. स्रिस्ती मित्रांना भेटीला बोलावें. त्यांच्या य्रेथें आपण जावें पन न _--_-_-- -- --.--<---.३ टर बदलल क दवाच्या ठिकाणीं जितकी भाक्‍कत तितकीच ग&ूच्या ठिकाणीं मोहरम १ : ऐट शिया आणि सुन्नी यांच्यांत कोणता मतभेद आहे, ॥अस्लठामी धमेपुरुषांत हसन आणि हुसेन यांचे काय त्यान आहे, या बाबतांत हिंदूंनी झुदासीन राहावें वाटले तर, पण आशियाच्या परिचप परदेशांत, अरवस्तानच्या पुण्यभूमींत धर्मा- प्रीत्यथे केवढे अपूर्व वलिदात करण्यांत आलें आणि पेगंबरांच्या आज्ञा व अपदेश यांना ञिमानदार राहाण्यासाठी धर्मनिष्ठ मुसलमानांनी कायर काय सोडून दिलें, करिती सहन केळे आणि सजेघ झ ज्यांत किंग व्हादुरीने कक्‍्षात्रधर्माच्या सवे अंगांचे पालन केलें दे सवे पहाणे आपल्य़ा दृष्टीने महत्त्वाचें आहे. मोहरमचा सण हा अिल्लामी बंधूचा अक श्रारघाचा दिवस आहे. आणि अिस्लामच्या मोठ्यांत माठ्या शद्दीदांचे ( हुतात्म्यांचे ) स्मरण करून देण्याची शक्ति या सणांत आहे. आपले अिस्लामी पंधू पोहरमांत अऊा जुन्या प्रसंगामधुन 'धभनिष्टठा मिळवितात, आणि तितक्या अंशांनी भारतवर्षाच्प़रा धमेनिष्ठेंत भर टाकतात. हिंदुस्थान ही धमेभूमि आहे. तिच्यामध्ये प्रत्येक जमात जितक्या अंशांनी घननिष्ठा अंगीं बाणवून घेओल तितक्या अंशांनी या ध$भूमीचीव शाक्ति वाटेल. ३-९७-२२ मड माह्रम १ दिवस धमेवीराचा हा सण आहे. तावूतांत आपण जरी भाग घेअ्‌ं शकला नाही तरी धर्मांच्या नांवाने जे कोणी प्राणापेण करण्याला तयार होतात त्यांच्या चरित्तांमधून आणि मरणापासून आपल्याला अवश्य प्रेरणा मिळग्याजोगी आहे. अिमाम हुसेनाची था , खिलाफतीचा पाचीन अितिहास आणि करबला येथील भीषण प्रसंग मुलांना आपण समजावून द्यावा. शिया आणि पुत्नी यामधील भेददहि मुलांना माहीत असावा. >< या दिवशां मसलमान मितलांना मुद्दाम भेटायला बोलवावे. त्यांच्याकडे त्य़ा दिवशी प्ञुवध झाला नसेल तर मुद्दाम भेटायला जावें ----- ---__ --__ ----.-.:*< प्पण्णापात -- -------- >< माहरमसबर्षा माहता टोपत दला मह अकक्‍्याचा सण १: ४९ (जक्‍क्र औद ) औदवरभक्ति आणि कोटुंबिक मो या दोहोंमध्ये परापूवे काळापापतुन युदूघ चालत आले आहे. प्रत्येक धरमोत धमेपालनाथे कोटुंबिक मोहाचा नाश॒ करणाऱ्या भक्तांची अनेक अदाहरणे आहत. ओक्रादशी व्रताची अक अशी कथा आहे की राजा स्क्मांगदानें आपल्या आवडत्या राणाला अक वरदान दिले होतें. राजा परमवेष्णव होता आणि तो अकादशीव्रत करीत असे. राणीने राजाजवळ वरदान मागितले कीं व्रत मोडून अक मोजन तरी करा, नाहीतर आपल्या आवडत्या पुत्राचा वघ करा..०रत मोडणें राजाला अशक्य होतें. पितृभक्‍्त पुत्राने राजाला आग्रह केला की वचन पाळण्यासाठी माझा तुम्ही वघ करावा हेंच योग्य; मा मरायलातयार आहे. राजा शस्त्र अगारता नितक्‍्यांत भक्‍तवत्सल भगवान विष्णु वरच्यावरच त्याचा हात घेहुन ठेवतात. स्तीपृत्राला 'वकून टाकणारा हरिचंद्र आणि सीतेचा त्याग करणारे रामचंद्रहि याच कोटीचों माणसें होअन गेलों. धन्याच्या पुत्राचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या मुळाचे बलिदान करणारी पन्नाहि याच भक्‍त कोरटोतील होतो. अशाच अका भक्ततराजाचें स्मारक म्हणून मुसलमान लोकांमध्ये बक्‍रओदचा सण प्रचलित झाला, हा सण महंमद पेगंबरांनी सुरू केलेला नाहीं, पेगंबरांच्या पूवीच्या धर्मामधून घेतळेला असल्यामुळें तो पुष्कळ प्राचीन आहे. औडवरनिष्ठ अिब्राहिमला दोन मुलगे होते. त्यांतल्या लहानाचे नांव अिस्माअिल. पित्याचे मिस्माअिलवर अपललें विशेष प्रेम पाहून सैतान औश्‍वराला, म्हणाला , ' बघितली तुझ्या भक्ताची मक्‍िति ! तुला वाटतें की हा आपला भक्‍त आहे , पण हा आहे मात्र पुत्रभक्‍त ! बघ , मुलामारगे कितो पागळ झाला आहे, तो |! “ भिब्राहिमच्या स्वप्नांत येअन ओश्‍वरानें त्याठा कुरबानी करायला सांगितलें. कुरबानीचा कायदा असा आहे कीं जी वस्तु अपल्याला अत्यंत [पय असेळ, जी “जिवंत नतोत्पव २०४ क. ४-४ ३.५ ९. ४. ७.” २.४९. ९.५४ ९ ४४_/ »/६ श्र २४५ ४- 7 -/ १.४१. १.५४ १५-४१ ४ ४५४ ४७ “१.४ ४७४ -./09../10./ १.० १. 9.” २ “९ '% ७. ४-९ // | आपण बहुमोळ मानीत असूं तीच कुर्बान केली पाहिजे. अिब्राहिमने दुसऱ्या दिवशी -गायीची की बकऱ्याची कुरवानी केली. पग पुन: तसेंच स्वप्न पडलें की कुरबानी कर. त्यानें जास्ती बलिदान केलें तरी पुनः आपले तेंच स्वप्न | त्यानें नम्र होझन आरवराची पाथंना केली आणि विवारलें, ओ मालिक , तुला कोणाची कुरबानी पाहिजे?, औडवराने सांगितलें ' तुझ्या लाहक्या भुलाचो. ' भक्‍तररेष्ठ भिव्राहिमच्य़ा हृदयावर अवठासापुदूधां आघात झाला.नादी. त्याने ओऔडवााला सवेत्व अपेग केलें ह्वोते. दुसर्‍या दिवशी मुलाला घेअन भक्तराज कुरवानीच्या जागे जायला निघाला. सैतानाने आओठा आणि मुलाला फुस- लावण्याचा पयत्न केळा, पण या पेमळ कुटंबांत औरवरभकति झितकी कांही ₹ढ होती कीं तिघांतून अकजणसुदुर्धा मोहदवश झालें नादा. बापाने मुलाच्या मानेवर पुरी ठेवली , पण औदवराने त्य़ाठा थांबविदें आणि अस्माजिलच्य़ा बदली अक्षाद्या पश्ूचीच कुरबानी मान्य केली. अब्याहिम, अस्मा»ल आणि अिल्माभअठ्चा माता तिघांची परीक्षा पुरी झाली आणि सैतान फजित पावला. या अिस्मामिलच्या वंशांतच मिल्लामी धर्माचे देवदूत जे महमद पेगंवर त्यांचा जन्म झाला. अशा या अदभुत प्रसंगाच्या स्मरणाथे अप्लामी बंधू बका-ओऔदच्य़ा दिवशीं कुरवानी करतात. कोटुंबिक मोह टाकून देअन शुद्ध औडवर-भक्‍्ति करणे तेग्यापुढें मोहाचा नाश करणें हेंच धार्मिक तत्त्व या सणांत अंतभेत आ?>. तें तत्त्व जितकें अिल्लामला पये तितकेंच अितर धमोनाहि प्रिय आहे. स्वाथे , मोह. लोभ या सर्वाचा नाश करण्याकरितां आपली आणि आपल्पा' निय वस्तूची कुरवानी करणें हीच खरी धार्मिकता आहे. हाच महान यज्ञ आहे. त्याचें स्मारकचि हून म्हणून प्रत्येक धमात बलिबानाची पथा पाचीन काळापापुन चालत आलेली आहे. पण जसजशी जीवदया आपल्यांत वाढत गेली तसतशा या बलिदानामधून बाह्य वस्तू अेकओक आपण कमी करीत आलो. नरमेघ आपण सोडला, अडवमेघ सोडला 'मांसाचा नेवेद्य सोडला , अ णि शेवटी रेडा किंत्रा बकरा बळी देण्याअवजीं झुडदाच्या पिठाचा पशु बनवून त्याचें बलिदान आपण करूं लागलें. शेवटीं कोहाळा २०५ केक्याचा सण आणि नारळ फाडूनच आपण संतोष मानं लागळा, पण बलिदानाची कल्पना आपण' जाणत ठेवली आहे. जे मांसाहारी आहेत ते बलिदान देतांना पशु अपैण करतात. हें आश्‍चयेकारक किंवा अयुक्त नाहो. आपण पशुद्दत्येंच पाप ओळखून मांसाहार सोडला म्हणून पदरचे बालिदानह्वि सोडले. हिंदुत्थानांत दयाधमे आहे. जेनांत आहे तसा तो अितर हिंदूंतहि आहे; आणि हिंदुलोकांत आहे तसाच मुसलमानांतहि आहे. या दयाधर्मावर आपण विद्वास ठेवला तर त्याचा परिणाम सावरिरिक झाल्यावांचून राहाणार नाही. मुसळमान बंधू नेहमी हिंदूंची भावना दुखविण्याकरितां म्हणूनच गोवध करतात ही कल्पना चुकीची आहे. ती जर आपण साटडून दिठी तर आपण न सांगतां, कसल्याहि पकारच्या अटी न घालतां किंवा कायदे पास न करतां मुसलमान लोक यथाकाळो गोवध सोडून देतील. मुसलमान समाजांत खानदानी आहे. शेजारधर्माचें पालन करण्याकरितां त्यांनी आजपयेत असंख्य़ वेळां आपला प्राण सेकटांत घातला आहे आणि अनेकवेळा सवेस्व गमावून ते बरााद झाले आहेत. मुसलमान लोकहि आपल्यापमाणेंच शेतीवर निर्वाह करतात , आपल्यासप्नाणें त्यांचेंहि आपल्या ढोयांवर पेम असत्ते. गोऱ्या लोकांप्रमाणे गोमांस ही त्यांनी नित्याच्या आहाराची वस्तु बनविलेली नाहीं, गोरक्‍कषणाच्या बाबतींत मुसलमान हे आपले शत्रू नाहींत , मित्र हाण्याचो शक्‍य़ता आहे. अिस्लामवर आपण विश्‍वास ठेवला तर हिंदुस्तानांतच नव्हे तर अिस्लामी जगांतहि त्यांच्या मदतीने आपल्याला गोरक्षण करतां येओल. घक्‍कर- ओद॒ हा सण अकट्या अिन्ाहिमचें आणि त्याच्या स्त्रीपुत्ताःचें स्मरण करण्याचाच सण नठद्वे. आजपर्यंत धर्माच्या नांवानें :ज्यांनी आपलें सवेह्व अर्पण केलें आहे अशा सवे धमेवीरांचें या पवित्र दिवशी आपण स्मरण करावे. हिंदुसुट्धां जर बकर-ओऔदच्या दिवशी या भक्‍तराजाचे ल्मरण करती तर त्यांची धार्मिकता वाढल्यादिवाय राह्वाणार नाही, आणि षक्‍कर-ओऔदचा सण हा हिंदुस्ता. नांतील राष्ट्रीय अेक्य नष्ट करण्याअवर्जी ते॑वाढवील, जिल्हेजची दद्या तारीख ही जशी अिन्गाहिमचें स्मारक म्हणून आहे तशी खिलाफत व स्वराज्य याताठ| हद आणि मुसलमान अक झाले याचेंहि ती स्मारक होअन राहील, निब्राहिमतारख्या जिवंत व्रतात्सव २०६ अन ७.४ 0.४१ ४७ /% “९. च ॥%. ४% ५८ ४९% €१. ५१.५१ /५.//१% /% /४% /0%/१/०१ “२ /% ४७ ॥% /0 ४1% /10 /0% ४१.४ /”3 “२ /% “१. “४_/७ ५ ७ /२../7%. २ / ५_/४ 4*7१.५/४५_/. “% “ %_/ "२. "२. कळ पवित्र पुद्षाचा स्मारकदिन हिंदमुसलमानांमधील झगड्याने आपण विटाळ नये अवढी काळजी धार्मिक वृत्तीचे दिंदुमुसळपान अवडय घेतील, अशी आपण आशा बाळग. अक्रामेकाच्या खऱ्या हृदयाची आळख झाल्यानंतर तंव्याचे मूळच राहाणार नाही. ६-८-२२ बकर औद १ दिवस आब्याहामच्य़ा प्राचीन धमोतीलळ हा सग आहे. बलिदानाचा महिमा समजावून देण्यासाठी मुसठमानांच्य़ा नब्रीसाहेबांनी त्याचें महत्त्व वाढविले. पदांना मारण्याची होस म्हणून कांहीं हा सण ठेवलेला नाहीं ; तर स्व:ला अत्यंत पय असणारी वस्तु ओश्‍वराला अपेण करण्याअितके मन तयार व्हावें यासाठीं या सणाचं प्योजन आहे या दिवसाची गोष्ट मुलांना सांगण्यांत यावी. स्वातंत्र्यादिन : : ५८ (२६ जानेवारी ) सन १८५७ च्या प्रयत्नानंतर राणी म्हिक्टारियानें एक पोड ज'हीरनामा प्रसिट्ध केला आणि कंपनी सरकारचे राज्य आपल्या ताब्यांत घेतलें. तेव्हांपापून सुशिक्षित हिंदवासियांमध्यें ब्रिटिश साम्राज्याविषयी आशा झुत्पन्न झाली आणि 1अग्रजांचें राज्य स्वीकारून त्या कृपाछत्राखाली आपल्या राष्ट्राचा विक्रास होझं शकेळ अशी इरदूधा त्यांनी धारण केली. या इरदुघेच्या पायावरच हिंदी राष्ट्राय महासभे (कॉग्रेस)ची स्थापना झाली. कॉँग्रेसचा सबंध अितिहास म्हणजे ही धारण केलली इरद्‌धा हळू हळं कशी वितळत गेली यां प्रकरियेचाच ञितिहास होय. या प्राकरियेच्या समाप्तीचा प॥रंभ गांधी जींनी नागपूर कॉग्रेसच्या वेळेळा केला . साम्राज्यांतगेत स्वराज्य ही जुनी शब्दावली त्यांनी काहून टाकळी आणि “ त्वराज्य ? ओअवढाच सुटसुटीत शब्द वापरला. पण राज्यकत्योना त्या शब्दांतहि येथें राहावयाला कांदरी अवकाश होता. पण त्यांच्या चुकांमुळे तोहि अवकाश त्यांनी घालविला. सन १९२९ साठी रावी नदीच्य़ा तारी. काग्र्सनें स्वातंत्ऱ्य अथा पूणे स्वराज्य हेच आपलें ध्येय आहे असे जाहीर करून स्वतःचे राजकीय मुघ उज्ज्वल केलें. या ठरावाचे माहात्म्य स्वतंत्तेच्या प्रतिज्ञंत सामावलेडे आहे. हिंदुस्थान त्वातंत्य कवळ राजकीय नपून तें आर्थिक, शेक्षणिक, सांस्कृतिक, आणि आध्यात्मिक्रहि आहे आणि या सर्व बाबतीन निटिश राज्य शापरूपच ठरळे आहे असे त्या प्रतिह्ञेत घोषित करण्यांत आले. हिंदुस्थानाला ' मुकम्मिळ आजादी? मिळवून देण्याचा संकल्प द्दा आपल्या राष्ट्राचा अत्येत महत्त्वाचा दल्तअवज आहे. दरवधी २६ जानेवारी दिवशीं राष्ट्रातील आपण आंबालवरदूध स्त्रीपुरुष ठिकांठकार्णीं जमून त्या संकल्पाची पुनरुक्ति करीत असतों, आणि त्या संक्रल्पाप्रमाणें अजूनहि आपल्याला पूणे ह्वातंत्र्य नाही यांचा विचार हृदयांत बाळगून प्रयत्नांची पात्रा वाढविण्याचा निश्‍चय करतो जिबंत ष्रतोत्सव र्ण्टॅ २.५१. ४../७ /”७ /”९. / /२*/ -““* ४७५६. ५ ४८८१ “१ २“ &५ ४४ टो. “/*४ -** ८१% ४४. च “१ £*१ » “९.५४ ५९७_/४४ /४% ४४. १.५४. ४..& १-४ महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मो. आझाद यांसारख्या राष्ट्रपुदरषांना केलेली ही प्राणवान्‌ प्रतिज्ञा प्रत्येक घरापयेत आणि झोपडोपर्यंत पसरल्य!स त्यांत कांददीं नवल नाहीं. कलकत्त्याच्या कॉग्रेसमध्ये राष्ट्रपितामह दादाभाओ नवराजींना राष्ट्राचा सवे त्वेष अकरवट्ून अद्गार काढलें कीं न्रिटिश सत्तेविरुद्ध बेंड कराबें अशी अच्छा होते. लो. - टिळक म्हणाठे, कों स्वराज्याचे हक्क मला देणारे हे लाक कोण? स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि मी तो घेणारच. याच संकल्याची पूणेता आपल्या स्वातंज्याच्या परतिज्ञेमध्यें आहे. या संकल्याच्या द्वारा राष्ट्रीय हदय बोलत असतें. नितिह्यास तिचा प्रतिघ्वनि अमटवीत अमतो. स्वातंत्ऱ्याची प्रतिज्ञा करून राष्ट्राने कायाकल्प केला आणि 'त्यामुळें त्याच्या अंगप्रत्यंगामध्यें नवीन जोम आला. आज स्वातं$्याचा अपभोग घेणारे आपले वंशज एक पवित्र स्मृति म्हणून, स्वातंत्य्याचा प्रतिक्षा कितीतरी ठर्षे पाठ करीत राहातील. फक्त तशा पाठांत आतां निंग्र॒जाविषयींचा रोष अरणार नाहीं. ता. २५ २-४७ स्वातंत्यदिन २६ जानेवारी या दिवशों तिरंगी झेंब्याचें वंदन आणि स्वातंत्ऱ्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार हाच मुख्य कायेक्रम असतो. याखेरोज अितर कायेकाम व्यक्‍तींनी किंवा स्थानिक संस्थोंनी ठरवावयाचा नतून आपली राष्ट्रीय सभाच दरवर्षी ठरवीत असते, आपल्य? विधायक कार्यक्रमाचा पुनरुख्वार त्या दिवशीं करून पुढल्या वषासाठींचा कार्येक्रमहि आंखणें हें या दिवसाचे काम आहे. गोखल्यांना उरदधांजालि % : ५:५१ (फेब्रुबारी ९) आजचा दिवस हा इराद९घाचा आहे. इरादूध म्हणजे.इरद्घेच्या योगानें भुतकाळाळा जिवंत ठेवण्याचा अक अदभुत झुपाग. गोखले हा लोक सोडून गेले त्याला आज सात वर्षे झालीं आहेत, तरी अजून आपण त्यांच्याकडून प्ररणा घेतों, स्फूर्ति घेता, अखंडसेवेची दीक्षा घेतो, आणि अश्या दीतीनें त्याना आपण आपल्यामध्ये जिवंत ठेवतो. १९१५ च्या फेब्रवारीच्या १९ तारखेपयेत ते स्वत:च्या चैतन्याने जगत होते, आज ते तुमच्या आमच्या चेतन्यानें जगं शकतात- आपल्यांत जेवढे चैतन्य असेल तेवढेच ते जगतील. गोखल्यांच्या जीवनाने आपल्टांत जे जीवन ओतले ते जर आपल्यांत जिवंत राहील तर गोखले हे अजूनहि जग्तीकह तें जीवन आपल्यांत वाढेल तर गोखले चढतीठऊ. आणि जेव्हां ते जीवन आपल्यामधून नि;दोष होअन जाओल तेव्हांच गोखले मरतील, आज आपण येथें जमून गेखल्यांचें इराद्घ करीत आहोंत. त्यांच्या द्वारा आपण म्हणत आहेंत कीं भार तसेवक गोखले चिरंजीव होवोत ! कोणत्याहि माणसाचे जीवन पहा, त्यांत फेरफार होत जातातच. जीवन म्हणजे परिवर्तेन. नीवन म्हणजेच प्रगति. प्रतिवर्षी, प्तिदिवश्ीी आणि प्रतिवषणीं परनुष्याचा अनुभव वाढत जात असता , मनुष्याची दट विशाळ होत जाते आणि मनुष्याचे जीवन विकसत जाते. विद्यार्थी गोखल्यांच्यापेक्षां अध्यापक गोखले वाढले, अथेशास्त्यज्ञ गोाखल्यांपेक्षां नामदार गोखले इरेष्ठ ठरले, नामदार गालल्यांहून राष्टरनायक गोखले शरेष्ठ झाले. अशा रीतीने गोलल्यांची ३रेष्ठता दिवसंदिवत वाढतच गेली आहे. सामान्य लाक समजतात कीं मरणापर्यंतच मनुष्य वाढतो, पण हें चूक आहे. जिवंत गोलल्यांच्यापेक्षां राष्ट्राच्या हृदणंत वसणारे आजचे गेखळे अनेक पटींनी इदेष्ठ आहेत. जिवंत गोखळे निजत होते, काम करून थकत द्दोते, कंटाळत होते, वेळीं रागवतहि होते, पण आजचे गोख्ले-हृदयस्थ गाखले आदरी आहेत. > १९२२च्या गाखलेपुण्यतिथीच्या निमित्तान भुबआ भगिनीसमाजा युढें अर्पिलेही इरद्घांजाले, १... जिवंत व्रत.त्सव २१७० आजर्ची त्यांची देशसेवा अमर्याद आणि अखंड आहे आणि दिवसदिवस ती चढत जाओल व विशुद्ध होत जाओऔल. दो शक्‍्षित कोणाची आहे £ ही शकत शरादधाचची आहे. ३रादूध म्हणजे स्मृत्ति नव्हे, इ₹रादघ म्हणजे मितिहासानें अध्ययन नव्हे, ररादघ ही अम्तसंजीवनी आहे स्मृति दुःखरूप असतते आणि दुःखापरमाणेंच ती अल्पजीवी असते. दुःखाला जसा अत असतो तशी स्मृत्तीसुदधां पुसून ज्ञाते. दु:ख जसं आपल्याला दुबेळ करतं तशी स्मृवोहि आपल्याडा करुणाद्रे करून सोडते. अितिहासार्चाहिि हीच स्थिति आहे. अितिहास चारत नाही, वाढत नाहीं. 'अतिहासाची स्थिरता मारक असते अितिहातांत जीवन असत नाहीं. अितिहाास हा पुतळा आहे , तो फोटो आहे. नअ वपीची बालिका जेव्हां पसन्नतापूबक दसते तेव्हां त्या ह्वास्यांत किती अपुर्व चतन्य, माधुयं आणि पावित्न्य असते बरे! पण त्याच हास्याचा फोटो काढा किंवा त्याची मूर्ति वनवा आणि पहा. त्याची [स्थरताच सच काहो मारून टाकते. अितिह्वासाचह्ि असेंच आहे. तहास हा सत्याचे वणेन स्थिर करू पहाता आणि त्यांतच तो असत्यरूप बनतो, अितिहास हें सत्याचें प्रेते आहे. भितिहास हा व्यक्तीचे आणे राष्ट्राचे स्वरूप स्थिर करून अकप्रकारें त्याला निर्जीव करून टाकतो. ठरादध याहून वेगळें आहे. इरादूध मरत व्यक्‍तीडा अमर करते. रामायण महाभारत हे कांहीं आतिहास नाहींत, ते इरादूध स्वरूप आहेत. त्यामुळेंच हे राष्ट्रोय गरंथ युगानुयुगे राष्ट्रांत चतन्य ओतीत आले आहेत. अितिहासांत ही शक्ति नाही. आपण चार्षिक ररादघाच्याद्वारां पूज्य न्यक्‍तीला दिवसेदिवस अधिक्राधिक राष्ट्रीय बनवीत असत्तो. सन १८६५६ पातून १९१५ पर्यत जिवंत गोखले कसं हाते याचे यथाथे चित्र अितिहास खुशाल काढून ठेवा, आपल्याला त्याची पर्वा नाही, जे गोजळे आज आपल्या हृदयांत आहेत त्यांचेंच आपण दशेन थेअं , त्यांचेंच स्मरण कहे, त्यांच्याचकडून देशसेवेची दोक्षा घेअं. त्यावेळचे गोखले आपल्याला सांगत की जास्त पैसे द्याचे लागळे तरी त्वदेशी कपडाच वापरा. तेच गोखले आज हृदयांत प्रवेश करून आपल्याला सांगत आहेत कौ पैशावा विचारच कहू नका, खादीच वापरा. हृदयस्थ गोखले सांगतात की मी अथेशास्तााचा अध्यापक होता, पण आज मी तुम्हांला सांगते] को धमेशात्त्ापुढें अर्थशास्त्र शून्य काहे. जे धमेशाछताच्या आधीन राह्ार्त तंच लरे अथेशास्त्य, . खादी वापरणाऱ्या हिंदुस्थानाचें कधीहि आर्थिक अकल्याण होणार नाहीं; कारण खादीत धमे आहे. २११ गोखल्यांना इरदूधांजलि “२. /7*/ “९.५ ९./४% £% €' २५४२ % “९ /७ ४४% /% ४९२. ४१-./१* २ '२ ९२.८९ “२/”* € हु अ “2 &०_ ४७ 0 ३ ८९.८ “९२ /% ४८ «८४२ ७४० क्क सरय्‌ नदीच्या कांठीं राहाणाऱ्या रामाने काय कैले, त्याचे जीवन कसं होतें हे आपल्याला समजण्याला मागे नाहीं. आपल्याला त्याची भरजाह नाहीं. वाल्मीक्रीच्या प्रतिभास्रोतांत जन्माला आठेल्या आणि आर्यावर्ताच्या हृदयावर राज्य करणाऱ्या राजा रामचंद्रालाच आपण ओळखं अिच्छितो; कारण अतिहासिक रामापेकषां वाल्मीकीच्या राष्ट्रीय रामानेंच भारतवर्षाचें जास्त कल्याण केले आहे. शकंतलेचे भावगम्य चित्र रेखाटत असतांना विरदी दुष्यंताच्या मनांत शंकुंतलेचें घ्यान जसजसे वाढत जाओ तसतसा तो 'यद्यत्साचु न चित्रे स्यातुकिरयते तत्तदन्यथा' असें म्हणून त्यांत फेरफार करीतच जात होता आणि तरी ते जसें शकुंतलेचच चित्र 'राही, त्याचप्रमाणे आपण राष्ट्रीय पुरुषांच्या इरादर्धात 5रीत असतों--त्यांची राष्ट्रीय आवात्ति काढीत असतों. असें करण्यांत जितका लाभ आहे तितकी जोखीम हि आहे. पवित् यरुषाची स्मांते हा अक वास्सा आहे. त्यांत आपण भर टाकू शकता तसा ता बिघडवाहि शकतो. बहुमोल वारशाबरोबर मोठी जबाबदारीहि आपणांवर येअन पडते आणि र्‍या जबाबदारीची जाणीवच आपल्याला प्रेक आणि तारक झाली पाहिजे. आजच्या रराट्घाच्या दिवशीं गाखल्यांच्याविषयां वास्तविक मी कांह सांगितलें पाहिजे, पण खरे म्हटलं तर मी ओतिहासिकदृट्या किंवा अभ्यासाच्या दृष्टीने गोखल्यांचें चरित्र पाहिले नाही की वाचलेंहि नाही. गाखल्यांना मी फारस प्राहिलेंहि नाहीं, ओखाद्या फिरस्त्याचें दशन व्हावं तरसते त्यांना दोनचार वेळांच मठा प्रहायला मिळालें आहे. त्यावेळची स्मृति इरद्घेच्या भूमीत मी सांठवून ठवली आहे-_छे: छे: सांठवून ठेवलेली नाही, पेरून टाकली आहे. या बीजाला वरचेवर सिंचन मिळालें असल्यामुळें हें बोज अंकुरित हाअन अनेकप्रकार फुलले-- पसरलें आहे. गोखल्यांचें प्रथमदरीन-अन्यर्वतदशशेत-मला फरय्रेसन केलिजच्या दवारां झालें. जेव्हां मी त्या कालेजांत गेलें तेन्हां गोखले तेथं नन्हते, पग तेथील वातावरण गोखळेमय होते. सवेत्र गोखल्यांची छाप दिसत होती. फग्येसन केलिज म्हणजे वादविवादाचं कुरक्षेत्र. खुद्द पुण्यांत जितके पक्ष आहेत तितकेच ।केंवा त्याहूनहि अधिक पक्ष फर्ग्युसन केलिजच्या विद्यार्थी -वसती- जिवंत नरतात्तव २१रे ग्ृहांत दिपून येतात. मा पहिल्याप्रथम जेव्हां फरग्येसन कालेजांत गेलों तेव्हां माझी दशा पहिल्याच खेपेला शहरांत येणाऱ्या गांवठी विद्यार्थ्यासारखी होती. छाताल्यांत प्रत्येक पक्षाचे अनुयायी माझ्याकडे येत आणि मला माझीं मतें निश्चित करण्यांत ' पदत ' करीत. पुण्यांत कोणीहि मनुष्य पक्षरहित राहूं शकणार नाहो. तेथील वातावरण अशा मनुष्याला सहनच करूं शकणार नाही. फर्ग्येसन कॉलेजच्या छात्रा- ल्यांत मी गोखल्यांची निदा आणि त्तुति देन्ही तकी कांही अकली की कसल्याहि निणेयावर येणें मला अशक्य होतें. माझ्या मनांत अितके मात निश्‍चित झालें कीं गोखले हे कसेहि असोत, पण ओळख करून घेण्याजोगी न्यक्ति मात आहेत. खास' निंदा आणि स्तुति यांनीं परस्पर-छेदाचें काम केलें त्यामुळे मी मोकळा राहिलों. मनांत मात्र लेवढा भाव राहिला होता की गोखले हे माठे देशसेवक खरे तरी त्यांनी गोऱ्या शिपायांची जी माफी मागितली तो त्यांना कलंकच आहे. पुरावा मिळाला नाहीं म्हणून काय झाले जोवर आपल्या मनाची खात्री आहे तोंवर आपण माफी काय म्हणून मागावी : माझें हद मत पुष्कळ वर्षे राहेले. आज ते तसें नाहीं. सावे- जनिक जीवनाचे स्मृतिशास्त्र आतां मला अधिक समज लागलें आहे. काँग्रेसतफे विलायतेंत प्रसिद्ध होणारें ' गिंडिया ? पत्र मी कालेजांत, लक्‍्ष- पूर्वक वाचीत असे; त्यामुळे गोखले विलायतेंत भाषणें देत, मद्यपाननिषेधाची योजना तयार करीत, आपल्या देशाला कॅनडासारखें सेल्फ-गवनेमेंट मागत या तवे गोष्टांशां मी परिचित राहात असे, आणि, त्यामुळें गोखल्यांच्याविषयी मनांत हळू हळं इरदूधा अत्पन्न होत गेली. शेवटीं ओक दिवस अंगवला आणि मी फैकलें को आज गोखले केलिजतध्यें येणार आहेत. प्रसंग काय होता हें मी आतां विसरून गेलें आहे. गोखल्यांची प्रसन्नगंभीर मूर्ति व्यासपीठावर अुभी राहिली. त्यांच्या भाषेत किंवा त्यांच्या आवाजांत शास्त्रोक्त वकक्‍्त्याचा चमत्कार किंवा चमक नव्हती, पण त्यांच्या भाषेत संस्कारिता, देशकल्याणाची आणि देशसेवेची तळमळ ही ओतप्रोत होती; त्यांच्या आवाजांत अंतःकरणाच्या अत्कटतेचें गुंजन होतें. झुदात्त वातावरणांत सदोदित विहरत असणारी ही विभूति आहे असें स्पष्ट दितत होते. आणि. पुनः फर्ग्येपन क्ॅलेज म्हणजे त्यांच्याच हातांनी वाढविलेलें गोकुळ; तेव्हां त्यांच्या अपदेशांत अधिकार आणि वात्सल्य सारखेंच भरठेलें होते. त्या २१३ गाखल्यांना इरदूधांजलि क हकक. “७.” ५ ७४७ ४९ 0 / ३.७७ ४७ / ९. ४७ ७.५ .७७. ८.७७. ४९७ »॥% ४७ ४२% ५७ ४७ /९ ४२७४५७» ८७% ७.४७. /_ ४ ८0७ ४९.५९ /%_ ९ ४ ४९ /0९./7९ ८९.४१ “९ “४. ७४% ०. ४०_/१ /९ » ५ .»५ ८२ 4“. दिवसाचें व्य'ख्य़ान मी आतां विसरून गेलें आहे, पण व्याख्यानांची छाप मात कायम आहे, अकच गोष्ट अजून स्पष्ट आठवते. त्यांनी सांगितलें होते: “ तुम्हांला माहीत आहे को दरवर्षी प्राप्तीवरील कर घेणारे अंमलदार तुमच्या दाराशी येतात आणि सरक्रारचा कर तुमच्याकडून वतुल करून घेअून जातात. आज देशाच्या नांवाने असाच अक टॅक्‍्सगंधरर-कर वसूळ करणारा मी तुमच्या दाराशी येअन अभा राहिलों आहे. मला दोंकडा पांच खक्याचा कर पाहिजे आहे. पण ते! पेशाचा कर नको, युवकांच्या इरद्थावान जीवनाचा पाहिजे. या महाविद्यालयांत शिकणाऱ्या तरुण विद्याथ्योपैक्रा पांच टक्‍के विद्यार्थ्यांनी देशसेवेप्री त्य4 झापले आयुष्य अपेण करावें अशी माझी अच्छा आहे. असें झाले तरच मठा समाधान होओल. “” किती महत्त्वाची मागणी, तरी किती थोडी ! त्या दिवशीं माझ्या हृदयांत नवा प्रकाश पडला, विचारांना अक नवी दिशा मिळाली आणि थो च्या अंशांनी मी दज बनलो. याच सुमारास गोखले बनारस येथें राष्ट्रीय महासभेचे अध्यक्ष झाले. बनारतच्या भाविक लोकांनी ' पूने का राजा ? म्हणून त्यांचं स्वागत केलें. त्यावेळचे भाषण अितकें कांह संपूर्णे होत्तें क पुष्कळ वळां मी तें वाचलें तरी मला संतोष वाटेना, त्यानंतर वंगभंगाविरुदू्ध चळवळ वाढलो. स्वदेशी, बहिष्कार, रष्ट्टोयर शिक्षण आणि स्वराज्य यांची चतीवंध चळवळ जोराने सुरूं झाडी. त्या चळवळींत मी वाहून गेलों, बिपिनचंद्र पाल आणि अरविंद घोष यांना हृदयांत स्थान मिळाविलें आणि गोखल्यांची छाप पुसून गेली, गेखल्य़ांनीच माझ्यामध्ये दशसेवेची ज्योत पेटविली होती हेहि मो विसरून गेला. त्यानंतर सुरतेंत यादवी झाली. त्या वेळची दोन्ही पक्षांचा वर्तेप्ानपत्रें वाचन निशा झालो. दोन्ही पक्षांच्या वतेमानपत्रांत भितकी कांहीं वघुद्रता आढळून येओ कीं तिला दुगघाचीच आुपमा देतां येओल. त्यानंतर राजकारण विचित्र रतीने वाहूं लागलें. सरकार वेडें झालें आणि देशांतील दोन्ही पक्ष ओर्षा, अपूया आणि ह्विसा यांनी भरून गेले. त्याचाहि माझग्रावर पुष्कळ परिणाम झाला, राष्ट्रोय पक्षांची तत्त्वें मळा पसंत होती, अराजक लोकांचा युर्झ्तवाद मळा यथाथे वाटत असे, तरी नेमस्त पक्षाच्या पुढाऱ्यांविषया जे निंदाप्स्चुर बीभत्स लख आणि चित्रें येत त्यांची मात्र मला शिसारी ये्भी. अतृयावृत्तिति समाजांत भितकी कांही वाढली कों नोखल्यांना ' हिंदु पंच ' पत्रावर जिवंत वंतोत्सच २पेड अब्छू्नुकसानीची फिर्याद लावावी लागली. प्हान गोखल्यांना ' हिंदु पंचा सारख्या कघुद्द पतावर अन्ह्नुकसानीची फिर्याद करून माफी मागायठा ठावावी दे तर मला बिलकूल आवडले नाहीं. बििटिश सोल्जरांयो गोखल्यांनी माफी मागितली यांत त्यांची महत्ता वाढली ह॑आज मला समजतें आहे. पण' हिंदु पंचा? ठा माफी मागायला लावण्यांत गोखल्यांच्या पेक्षां माझ्यासारख्य़ांचाच दोष पला अधिक दिसता. गोखल्यांची अभद्र निंदा अकून संतप्त हाणारे पुष्कळ असतील, पण आम्ही मृग गिळून बसलो. आम्ही जर त्यावेळीं जाहीर रीतींने अशा निंदेचा निषेध केला असता तर गाखल्यांना आपल्या समाजाविषयी भितके निराश व्हावें लागले नसतें. याच पुमारास मंबओऔंत प्रभुज्ञातीच्या स्त्रियांनी अक कलाप्रदरीन भरविले होतें आणि गासल्यांच्या हस्ते त॑झुघडायचें होते. कलेविषयींहि त्यांनी विचार करून ठेवला होता. त्यांचें त॑भाषण अकण्यासाठीं मी गेलो आणि गोखल्यांना अगदीं पाहिल्याप्रभम मराठीं बोलतांना मी अंकलें. त्याचवळों मनांत विचार आला कीं हा राष्ट्रपुर्ष लेजिस्ठेटिव केन्सिलापक्षां समाजात आणि अिंग्रजीपेक्षा मराठींत कापत करील तर याची देशसेवा खचित वोढेळ आणि कीतीहि वाढेल. .पेण छेजिस्लेटिव कोन्सिलांत भरीव काम करणारे लोक कमी होते म्हणूनच मला वाटतें की गोखल्यांना कोरससलांत आपला वेळ जास्त द्यावा लागला असेल. अंत्यजोट्धाराविषयींचे त्यांचें अक भाषण याच सुमारास मी मुंबंच्या टाझुन होलापध्यें भैकले होतें त्यानंतर देशांत क्रांतिकारक परत्ृत्ति वाढली. लोकमान्य हे मंडांलेच्य़ तुरुंगांत ' गीतारहस्य ' लिहीत हाते आणि देशांत ग्लानि पसरली होती. मी गुजरातमध्ये गेलां आणि थोडे दिवस अध्यापनाच्या कामांत गंग झालें. गोखले कोठे आहेत, काय करतात हें मला माहीतहि नव्हते. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवकानंद, भगिनी निवेदिता वगेरेंच्या ग्रंथांतच मला विशेष गाडी वाटत असे. १९११ कीं १२ मध्ये भगिनी निवेदिता विदेह झाल्या त्यावेळीं गोखल्यांची त्यांच्यादिषयी इरदधांजलि प्रगट झाली होती. ती लहान असूनसुद्धा अितकी' सुंदर हाती कों माझी इरदूधां फिरून जागत झाली, न्यायमूर्ति रानडेविषयीची त्यांची भाषणे आणि लेख यांचें मला स्मरण झालें आणि गाखल्यांच्याविषयींचा आदर २१५ गाखल्यांना ३7दूर्धांजलि ०.४ / /) /% १५४१५४ -“/ */ ४ »* २ ९. ७.४ ४” १५/४७/४५५४ ७ ४१ »% ११/१४/५४६४ / 4 शण माझ्या अंतःकरणांत फिहत जाग़न झाला. गोखल्य़ांचा मी अधिक अभ्यास करू लागलों, विद्यार्थी आणि राजकारग, हिं दुमुस्ठोम अक्य़ाचा प्रशन, जगांतील समस्त लोकांच्या काँग्रेसपुढे झाळेळें त्यांचें भाषण वौरे वाचून माझी खात्री झाली कां गोखले हे दहापांच वर्षीचा विचार करणारे पॉलिटिजियन? नाहींत, तर राष्ट्रहिताचा दीघंदृष्टया विचार करणारे अक राष्ट्रोध्धारक आहेत. विशेषतः हिंदूमुसलमानांच्य़ा अकयाविषयीं जे 'घोरण त्यांनी स्वीकारळें हाने तें पाडून तर त्यांच्या घ्येगवी अगे त्यांच्या दीधंदृष्टोची मला खात्री झाली. हिंदू मुसलमानांचे अक्य दाचे ढिया राजका- रणाचा पाया आहे हें त्यांना दिमलें होते. या अक्राच कामासाठींपुदर्धा हिंदुस्थानानं गोखल्यांविषयां कृतज्ञ राहाणे वाजवी आहे. देशाचे राजकारण पायाुद्ध आणि आध्यात्मिक करण्याचा त्यांचा आगरह्‌ होता. देशाची स्थिति पहातां गोखल्यांना असें वाटले को जोपर्यत देशसेवेचा अहर्निश विचार करणाऱ्या आणि आपलें सार आयुष्य देशसेचेलाच अपंग करणाऱ्या ळोकांचा वग देशांत निर्माग होत नाहीं तोंपर्यंत देशाचे राजकरण अप्तेंच रखडायचें. व्यव" हारांतहि मिसळें आमि फावल्या चेळांत देशसेवाहि करू य़ा व्रृत्त्ताने देशसेवा व्हायची नाहीं, ही गोष्ट अनुभवाने त्यांना बरोबर कळली होती. दुसरी अक गोष्ट जी हिंदी स्वभावांत-हिंदी संस्क्रतींत अनादिकाळापातून आहे ती त्यांनीं विशेष आग्रहपूवेक देशसेवेत दाखळ केळी आणि देशापुढे विशेष्र रूपानें मांडली. तो| गोष॒ म्हणजे गरोबीचे प्रहत्त्व. देशसेवेंत पेशाची जर आहे, पेश्ाशिवाय कलेले काम थांबून राहाते, सदुपयोग केढा तर अमुक अंशांन संपात्त ही आशीर्वादरूप होअं शकते हे तवे षो आहे. तरी देशसेतक स्वतः जितक्या अशांनी निेन राहील तितक्या अशांनी त्याची देवासेवा अधिक ठोस होण्याचा संभव असते! दी गोष्ट गोखठे पुरतेपणी जाणत होते.वुवावेरागी होअन यात्रा करीत फिरणें हे अक्रपरी साम आहे, पण समाजांत मितळणें, समाजाला बरोबर घेअन देशोन्नतोची कार्य करणें, देशाचें पुढारीपण करणें आणि त्याचबरोबर दारिद्याचें न्रत घेअन थोड्यांत निर्वाह चालवून दव्यलोभ अका बाजूला सारून नि:स्पृहता अंगी बागून घेणें ही गोष्ट कटीण आहे. विठ्ठान अपूनहि नर, गरीब अपुनहि तेजस्वी आणि तपस्वी अपुनहि दयाळु असे लोकच समाजावर आणि जिवंत बरतोत्सव २१६ -।( क“ २४१" ३ १८ “7. ४२४१० /% ८४ &ळ_% ४ ५ २ ४ “थे &% ॥ “४ ७ 0 “0 “7 “७७ “ाफ-शाब *“*« “७ ७५ /%्€ विरोषतः हिंदी समाजावर ८ रभुत्व मिळवं शकतात. धन मिळविण्याची शक्ति असूनहि जा मनुष्य गरीबी पत्करतो, लाखो रुपये हातांत असुनाहि जो मनुष्य पेशान मिळणारी सुखें भोगण्याच्या लोभांत सांपडत नाहीं त्याच मनुष्याला समाजाची खरी सेवा करतां येते आणि त्याला स्वतःला स्वतंत्र राहातां येते. गरीबीचा आदरी नसेल तर देदासेबक हा पहातां पहातां द्रब्यसेवक, धनवंताचा आईरत आणि देश'हताचा द्रोहो होण्याची सदोदित भीति असते. गरीबीच्या आदर्शाबरोबरच अखंड सुद्योगाचें नवत जर नसेल तर गरीबी ही जडतचें रूप घेते. तमोगुणी गरीबी कसल्याहि कामाची नाहीं. मनुष्यानें समाधान ठेवून स्वार्थासाठी किंया .मेषआरामासाठीं वाटलें तर मेहनत न करावी, पण त्यानें मेहनत हो केलीच पाहिजे. सकाम असो किंवा निष्काम असो कमे हे केलेंच पाहिजे. कमे नाहीं तर आपल्याला जगण्याचा हक्कच राहाणार नाही. उरम करण्याचा संधि न मिळणे हा ओश्‍वराचा माद्यांत माठा शाप म्हटला पाहिजे. झुद्योग हा झुदर- निर्वाहाकरितांच आहे असें नाही. झुद्योग ह्य जीवनाचा आनंद आहे, कायिक, वाचिक आणि मानसिक्र शकित वाढविण्याचे त॑ साघन आहे आणि पवित्रऐची तशीच मोक्‍षार्च; ती साधना आहे असें मी मानतों. देशसेवा म्हणजे रिकामटेकडा वेळ घालविण्याचा अक आुपाय किंवा नांव मिळाव ण्याचा अक परकार असें खमजून कोणाहि व्यक्‍तीला वा संस्थेला अखंड देशसवा करतांच देणार नाहीं. देखाव्याकरितां केलेलें काम भडक असेल कदाचित पण तें फार वेळ 'टिकूं शकत नाही, देशसेव) करण्याचा मुख्य झुपाय अकच आहे, तो हा कों आपण आपलें जीवन ।नेष्पाप करावें. समाजांत जो दुःखें ' आपण पाहातों त्यांपैकी अर्धी दुःखे आपण स्वतःच अुत्पन्न केलेले असतात. प्रत्येक्तान जर स्वतःचें जीवन सुधारण्याचा ख्यत्न केला तर समाजसेवकाचे काम पुष्कळ कमी होओर, आणि दुसऱ्या हृषरने पाहिलें तर आपण स्वतः जोंपयेत निष्पाप 5नलों नाहीं तोपयेत आपल्याला समाज- सवकाचा अधिकार अथवा सामधथ्ये प्राप्त होअूंच शकणार नाही. हे. पाहूनच गोष्ल्यांनी भारतसेवकसमाजाच्या योजनेत आणि कार्यपद्धतीत साघेपणा, गरीबी, आहघ्ताधारकपणा वगेरे शते मुद्दाम ठेवली आहेत. २१७ गोखल्यांना इरदूघांजलि गोखळे दक्षिण आफ्रिकेला गेले होते त्याची हाकेकत तर सवनाच माहीत आहे. त्यावेळी जनरल स्मट्स॒ आणि गोखले यांच्यामध्यें ज्या गोष्टी झाल्या त्यांवेषयी जेव्हां गैरसमज अत्पन्न झाला तेव्हां विलायतेंतील पत्रांनापुदूधां आपले गाखठेच अधिक विदवासपात्र आप्त वाटल हे पाहून माझे हृदय अभिमानाने फुललें आणि गोखल्यांच्या निर्मळ चारित््याचाच हा परिणाम आहे अशी माझीं खाती झाली. दुक्षिण आफ्रिकेतील काम वाढलें, महात्माजींनी तेथें युद्ध पुकारले आणणि हिंदुस्थानांत देशभक्त गाखळे यांनी या यज्ञासाठी ब्राह्मणाचित भिक्षा मागणें सुरू केलें हा अपबे प्रसंग आठवणींत अजून ताजाच आहे. हा यज्ञ पूणे झाला. गांधीजी हिंदुस्थानांत परत आले आणि कवोद्रांना भेटण्याकारेता शांतिनिकेतनाला आले, गांधीजींचे स्वागत. चालले होते ओेवढ्यांत तार आलो कीं गोखले मऱ्युलाक सोडून गेठे. शांतिनिकेतनांनील अका आंब्याच्या झाहाखाली आम्ही कित्येकजण गांधीजींच्या आसपास बसलों होतों, गांधीजोंच्या डे ळ्यांत अररू नव्हते पण अररूहूनाह्वे मृदु आणि गंभीर असा इरदूघेचा सागर त्यांच्या डोळ्य़ांत झुसळत होता. गोखल्यांच्या जीवनांतील धार्मिकता त्यांनी आम्हांल। समजावून दिली. राजकारणासाठीसुदर्धां खानदानो आपण साडू नये हा गोखल्यांचा आररह्‌ त्यांनी आम्हांला समजावून दिला. आणि त्याच क्षणीं गोखल्यांची इरदधानिर्मित मूर्त माझ्या हृदयांत सुप्राताष्रत झाली. मी गाखल्यांचा अनुयायी नाहीं, त्यांचा शिष्य नाहीं, पण त्यांच्या शिष्याचा दिष्य आहे, गोलल्यांचा मी पूजक आहे आणि गोखल्यांना समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. गोखल्यांच्या खऱ्या अनुयायांची देशसेवा, धमेनिष्ठा आणि निमेयपणा पाहून मनांत गोखल्यांची माते अधिकाधिक स्पष्ट आणि रूढ होत चालली आहे. त्या म्तीचेंच आज मी इरादध करतों आणि त्या मूर्तीपा्शी आशीर्वाद मागतो. भगिनीसमाज द्दा या मूतीचें अक मंदिर आहे दे जाणून मी येथें ₹रद्‌धांजलि घेझन आलां आहे. गोखल्यांची देशभकति त्यांच्या देशसेवेपेक्षां मोठी होती. पन्नास वषोहूनाह कमी अशा आयुष्यांत . त्यांच्या देशभक्तोला संपणे अवकाश कोठून मिळणार | शिक्षण आणि राजकारण या दोनच दिशांनी त्यांनी कांहीशी देशसेवा जिवंत न्रतात्सव रेश्ट क-/%./ ०. १५ /१% ४78479... “29 ४4% ४२४१५१ ८ "७४ ०७ 7 १६४ शू ११% ५ १-४ 0२.४ १-४ ४-/ हचक केली. जी कांहो सेवा केली ता अपूवे आणि अज्ज्वल रीतीनें केली. पण तेवढ्यांतच त्यांना संतोष नव्हता. ते नेहमीं म्हमत कीं कामाचे डोगर पडळे आहेत, अचलण्याठा हनारो देशसेवकांची जरूर आहे. स्त्रीशिक्षण या महत्त्वाच्या विभागाची गोखल्यांची देशभक्ति भगिनीसमाजाच्या द्वारा कायीत परिणत होत आहे; म्हणूनच मी या' मंदिरांत रराद९ध करण्यासाठी आलो आहे, ही संधि मला दिली हा आपणां सर्वोचा प्रसाद मी मानतो. १९-२-२२ गोपाळ कृष्ण गोखले फेब्रु, (९ देशसेवक, अध्य्रापक, अर्थशास्त्री आणि ठेकांचे राजदरबारांतील प्रतिनिधि . या नात्यानें झालेली गाखल्यांची सेवा विसरण्याक्षागी नाहीं. हिंदुस्थानाच्या आर्थिक स्थितीविषयांची त्यांची मीमांसा अजूनहि ताजी आहे. सक्‍्तोचें आणि मोफत प्राथमिक शिक्षग देशांत पुरू कण्याच्या आणि मिठावरीलळ कर कमी करविण्याच्या त्यांच्या प्यत्नांमुळे गरीबांशीं असलेले त्यांचे अनुसंधान स्पष्ट होते. भारतसेवकसमाज स्थापन करून राजकीथय चळवळीला त्यांनी दीकषेचें स्वरूप दिले. गरीगींत वाढलेले असूनसुद्धा देशासाठी ते प्रसन्नतापरवक गरिबीलाच चिकटून राहिले. या सवे गोष आजहि विद्यार्थ्याच्या मनावर ठस'वेण्यासारख्या आहेत. गांधीजींशीं त्यांचा असलेला संबंघहि विद्याथ्यीना समजणे आवश्‍यक आहे. न्यायपूर्ति रानडे यांची गोखल्यांच्यावर पुष्कळ छाप होतो. म्हणून रानडे यांचे चरित्सुद्धां या दिवशी सांगावें, दांडीकूचचा मिठाच्या करावर काय परिणाम झाला त्याविषयी सांगतां येओल. स्वराज्यमहान्रत. : : ५९२ (आप्रेल ६ ते (२) व्रत असो कों सण असो त्याच्यामागे कांहीं ना कांहीं महान सामाजिक अथवा आध्या(मेक तत्त्व असते. चेत्री पाडव्यादिवशी दक्षिण हिंदुस्थानांत - मोठा खुत्सव केला जातो, कारण त्यादिवशी श्रीरामचंद्रांनी वालीचा पराभव करून देक्‍्षिण हिंदुस्थानाला स्वतंत्रता आणि निभेयता मिळवून दिली. त्याच दिवशीं प्रजाअद्धारक शालिवाहनांने विदेशी हूण आणि शक लाकांच्या तापांतून पजेला मुक्‍त केलें. आणि तें तरी कसें ! मातीच्या बाहुल्यांत संजीवनी ओतून, त्यांना लढवेये बनवून ६ आजचा आपला स्वराज्यसप्ताह दहा असाच अक महागताचा दिवस आहे. स्वराज्यस्थापना झाल्यानंतर तो अ॒त्सवाचा दिवस होओल. त्याच्यामागे अनेक तारक तत्त्वे आहेत. या सप्ताहांत मातीच्य़ा बाहुल्यासारख्य़ा बनलेल्या लोकांत सत्याग्रह संजीवनी ओतली गेली, त्यामुळें पोटावर चालणा र राष्ट्र अभें झालें. याच सप्ताहाच्या प्रेरणेच्या बळाने शतकानुशतके परस्परांत लहून हाडवेरी बनणारे हिंदुसुसठपान अक झाठे आणि याच अक्याच्या योगाने अतके दिवस अशक्य भातणारें स्वराज्य ञेकदप प्रगट झाल्यासारखे दिस लागलें आहे. निराशेंतच वाढलेल्या अनेक जणांना तर असेंच वाटत राहिल आहे की स्वराज्य अितक्या लवकर संभावित तरी कसें होअ॑ शकेल £ पण स्वराज्याचे आगमन अितकें कांही प्रत्यक्ष आहे कॉ तें मानण्याची तयारी असो नसो, तें मानल्यावांचून गत्यंतरच राहिलेले नादी. ञे अितके दिवस अशक्य अरक्य म्हणत होते ते आज हे सारे अन्य भेंद्रजाळ पसरले आहे असें म्हणूं लागळे आहेत. पण यांत जिद्रजाळ कसले आलें जित नरत्पोच २२० "८"१./७%-” २.४ ७.४४ १४% / ७.४ £ ७.” के ७.४७ -/ ७.” ७ ४के. फे...» फे.॥ाके के / ४-४ ९.४ के. आहे? ताशी चाळीस मैलाच्या वेगानें जाणारी आगगाडी जर हवेच्या दाषानें ओेकदम अभी करतां येते तर असहकारान अकरा अन्मत्त साम्राज्याला ठिकाणीं आणणें यांत भिंद्रजाळ ते काय? आपल्या पायांनी चालत येणाऱ्या या स्वराज्याचे आपण कशा परकारें स्वागत करावे ? आपल्या हृदयमेंदिरांत स्वराज्यदेत्वतने येऊन बसावे भितकें आपण शुद्ध आणि पवित्र आहों कीं नाहीं हे आपण तपासले पाहिजे, म्हणून या आठवड्याला आपण ' आत्मशयुद्धीचा सप्ताह ' म्हणत असते. या सप्ताहांत आपण सवे व्यसनांचा त्याग करण्याचा निवचय करावार स्वराज्याप्रीत्यथ यथारऱकित द्रव्य द्यावे. हे कांहीं दान नव्हे. स्वराज्याचा हा अक स्वेच्छेने भरावयाचा कर समजला पाहिजे. स्वराज्य म्हणजे सक्तीचा अभाव. आणि म्हणून अशा स्थितींत प्रत्येकाने आपापल्या इरदघेप्रमाणें जास्तीत जाल्त कर भरला पाहिजे. ' रामराज्य, रामराज्य ' म्हणजे निराळे ते काय असणार १ सत्तेचा अपदेशा न करतां राष्ट्रोय पहातभा आज हिंदुस्थानावर राज्य करीत आहे. 'रामराज्यांत याहून निराळे ते काय असणार ! आज आपण हृदयस्थ परमातम्याची पार्थना करावी कीं हे हृदयस्थ देवा | हे जनतारूपी जनादेना ! आम्हांला स्वराज्याचे खरे अुपासक बनीव. स्वराज्यावरील आमची इरदूघा चळण्यापूवीच आमच्या शरीरातून आम'चे प्राण निघून जावोत | आम्हीं आजवर पुष्कळ दु:ख भोगले, म्हणून कोणालाहि दुःख देण्याची आम्हांला बुद्धि न होवो; अमर्याद साम्राज्यपदाला आम्ही बळी पडलो आहेंत, अहिक साम्राज्य स्थापण्याची लालरा आमच्या हृदयांत कधीदह्दि झुत्पन्न न होवो. साम्राज्य अक तुझेंच व्हावें आणि जितक्‍या तपश्चर्येने पुनीत झाळेला हा राष्ट्रीय सप्ताह कधो काळी कलुषित न होवो. अनंत काळपर्यंत हा सप्ताह सत्य, अहिंसा आणि संयप्र यांच्या भुत्सवरूपानें जगतीतलावर शाश्‍वत राहो ! '१२-४-२१ २२१ स्वराज्यमहानत क. ४.५४ ४.४१... ७ £0-”% / ७.५४. ७०9 / ७/१. ७ »%.४४_५ ३. १.४ ४.० ७ ४७५४७. ./ ९ »”१९.४.././ १/०१ » २ २५% ५४१५४ /१ ४.५४ २.८४४.५ % ५१.४९ /709./ ५५४१ /४%_०१% /१/४७ “ ४-५ ९ ४५७४१४ ७.७ २.५४ ४.४ ७. ४९.४ ४.४ ७.७ २-७ ७७ राष्टीय सप्ताह एप्रिल ६ते १३ ८ दिवस या राष्ट्रीय अक्टाच्या पर्वाच्या प्रसंगीं पुताच्या धाग्याने सारी हृदये भेकत्र बांधणें, हाच भेकमेव कार्यक्रम होअं शकेड. प्रत्येक भारतवासियाच्या माथ्यावर समान संकट ठेंबतें आहे, ही गोष विद्याथ्यांच्या मतावर ठसवावी; आणि सगळा सप्ताह राक्ष्य तितका कांतण्यांत घालवावा. अम्तसरपापूुन भाजपर्यंतचा महासभेचा. अितिहास आज वाचावा किंवा' त्यावर विवेचन कराचं. त्यागी देशबंधु 1 ५३ (जून (६) ' देवांना आपले अमृत पाजून पाजून क्षीण झालेटा कृष्णपक्षांतील चद्रमा हा शुक्‍लपक्षांत्तील चंद्रापेक्षां अधिक्र संदर दिसतो ' असें कालिदासाचे वचन आहे. देशबंधु चित्तरंजन दास हे या सुंद्रतेपतत पोंचले होते. विद्यार्थी-दशा संपवून ते जेव्हां धंद्यांत पडले तेढ्हां त्यांच्परा डोक्यावर वडिलांच्या वेळचें मोठें कजे होते. अविररांत उरम करून त्पांनी ते फेद्ले. या कर्जापार्या त्यांना कष्ट सहन करावे लागले हाते. साबेजनिक क्रामांत ते भाग घेअं शकत नव्हते. अणमुक्‍त झाल्यानंतर शुक्‍लपक्षांतील च्द्राप्रमाणें त्यांची समर्दाथे वाढली, सदोदित दान करीत अतून- सुद॒धां त्यांची प्राप्ती वाढतच गेली. ज्या दिवशीं त्यांती आपलें भव्य घर पुरे केलें 'त्या दिवशीं त्यांना केवटा बरे आनंद झाला असेल? पण देशबधंची देशभावना दानानेंच तृप्त होण्याजोगी नव्हती. त्यांना त्याग धर्माचा रंग लागला, त्यांनी आपठी वकिल सोडन दिली; स्वतः गरीब बनले, आणि -गरीबांची सेवा करण्याची त्यांनी दीक्षा घेतली. त्यांचें ते घर कोर्टाने लिलावांत काढलें. देशबंधंनी कमाऔ करण्याचा विचार ठेवला असता तर अक्रा क्षणांत आपली मिळकत त्यांना वांचवितां आठी असती. पण त्यांना त्यागघर्माची लज्जत ळागले होती. घर बांधतांना त्यांनी जो आमंद अनुभवला हाता त्याहून जास्त आनंद घर हातांतून जाअं देतांना त्यांना झाला असेल अशा पुण्यपुरुषांच्या त्यागाने नर हिंदसमाजाची आत्मशुद्थि झाली नाहीं तर अश्या समाजाविषर्यी काय आश्या बाळगतां येणार £ प्राचीन काळापापून शिबि आणि हरिश्‍चंद्र यांसारख्या त्यागवीरांनी चालविलेली परंपरा द्विंदुस्थानांत अजून कायम आहे; 'पण त्याचबरोबर ' दानावर पारेपुष्ट होण्याची आणि शुद्ध स्वार्थी मनुष्याला किंबा पामराला साजेल अश्चा माहासाठीं मलिन जीवन घालविण्याची परंपराहि जर आपण चालूं ठेवूं तर ओइवराची दय्नाहे संपून जाओ आणि त्याचा महान कोप -मात्र आपण लॉगत करूं. २२३ त्यागी देशबंधु देरावधनी देह सोडल्याबरोबर महात्माजींनी त्यांच्या स्मारकासाठी लाखा रुपये गोळा करून देशबंधृंधा तो भञ्य प्रासाद सोडवून घेतला आणि त्यांच्याच नांवाने स्त्स्यांच्यासाठी एक मोठें हग्णालय आघडलें. स्वराज्याची चळवळ चालविण्याच्या पद्घतीविषयीं गांधीजीशी मतभेद होझन देशबंघूंनो मातीलाल नेहरूंच्या मदतीनें आपला निराळा त्वराज्यपक्ष चाल- विला. पण दोघोहि थोर मनाचे असल्यानें मतभेद दूर होतांच गांधीजीशा अत्यत प्रेमाने त्यांनी अकोपा केला, गांधीजींनी अर्थातच अगदीं पहिल्यापासून त्यांच्याशी अखंड परेपादराचें वर्तन ठेवले होतें. अवटी शेवटी देशबंघु आणि गांधीजी यांच्यामध्यें कोणताच मतभेद अुरला नव्हता. गांधीजोच्या सर्वे कायेकरमाला त्यांनां आपला कार्येक्रम म्हणून स्वीकारल होता. २५-१-२२३ देशबंध पुण्यातथि जून १६ समय ९ देशबंधु म्हणजे बंगालची खानदानी आणि बंगालचे हृदय. जण विदवजित्‌ यज्ञ केला असावा असें त्यांचें जीवन होतें. देशभकक्‍्तांची सवा आणि भाकित करणें हा त्यांच्या जीवनाचा सूर होता. झितका बोध देशबंधंच्या चरित्रांतून विद्या- र्थ्याना द्यावा. ग्रामसंघटन आणि स्त्रियांचा अद्धार यांविषयी यादिवशी विवेचन करावे. त्यांनी रचळेली कित्येक भजनेंहि या दिवर्ही[ नावी. ' सागर-संगीत ' हे त्यांचें काल्य वाचावे. दादाभाओ नवरोजी :: ५४ जन ३० राष्ट्रीय महासभेच्या अितिहासांत दादाभाऔचें नांव हिंदुस्थानचे पितामह म्हणून अमर झाले आहे. हिंदुस्थानचा मुख्य रोग त्याचें वाढते दारिद्य ह्या आहे, त्याचें कारण अिंग्रजाचें राज्य हें आहे आणि त्याचा अपाय स्वराज्य हा आहे, अितके सप्रमाण सिद्घ करून दादाभाओऑनीं या देशाला जागृत केलें. ' पुष्कळ वेळां बंड करावेसे वाटतें, असें अध्यक्षपदावरून सांगून देशाची दुर्दशा दूर करण्याचा अपाय किती लवकर हार्ता घेतला पाहिजे हॅ त्यांनीं दाखविलें. अशा रीतीनें स्वदेशीचा आणि असहकाराचा जणं त्यांनी पायाच घातला. याकरितां “ दादाजरयंती ? साजरी केली पाहिजे. दादाभाओआंचें सबंघ आयुष्य साधें , निमेळ आणि विलक्षण झ॒द्यमी होते, याविषयींहि पुष्कळ सांगतां येओल. स्व. लोकमान्य टिळक १: "५५१ (आगस्ट ! ) जञि. स, १८५७ च्या निष्फळ प्रयत्नानंतर अिंग्यजांच्य़ा सत्तेचा या देशांत चांगला जम बसला, कारण जेकीमुळे देशाचे शारीरिक बळ ठिन्नमिन्न झालें हेते. शरीरबळाच्या या युद्धांत शिस्त आणि ओअक्य यांच्या अभावी देश हरला, पण हिंदी राष्ट्र आणि हिंदी संस्कृति अिंग्जांना वश झाली नादा आणि होणा नाही याचें हिंदी लोकांना त्याचप्रमाणे अंग्रज सरकारला अखंड स्प्ररण आगि खाती करून देणाऱ्या ज्या कित्येक व्यक्‍ती या देशांत अत्पन्न झाल्या त्यापैकी अक विक्रमवीर हा लोक सोडून गेला आहे. सत्तावन साल स्वतंत्रता मिळविण्याचा मह्ाप्रयत््त झाला त्यावर्षी बाळ गंगाधर हे अक वर्षाचे लहात मूल होतें. ज्या शिक्षणाच्या योगानें अिंग्रजांना जय मिळंवितां अला ते शिक्षण घेअून त्यांच्याशींच लढण्याचा विचार बाळगणाऱ्या व्यक्तींत ते अग्रेसर ठरले. सावेजनिक जीवनांत त्यांचे सहकारी आणि गुरु विष्णुशास्त्री चिपळूणकर अिंग्रजी साहित्य म्हणजे “ वाघिणीचें दूध ' आहे म्हणत. त्याचें पान करून राज्यरकत्याशॉा प्रजाहिताथे लढण्याचा त्यांनी निश्‍चय केला. पहिल्यापासूनच स्वदेशसेवेच्या स्वप्नांत रमणाऱ्या टिळकांच्या आयुष्यांत, ते विसाव्या वर्षी बौ. अ, पास झाले, त्यानंतर ओेल्‌ओेठ, बी. झाले वगेरे हकिकत फारशी महत्त्वाची नाहीं. सत्तावन सालच्या अनुभवाने अितके निरिर्त झालें होतें कॉ प्रजाशरीर दुबळें बनलें आहे. तें सरकत करण्याचा-- लोकजाग्रति करण्याचा ओकमेव अपाय राष्ट्रीय शेक्षण हा आहे. असा निर्णय लहानपणणांच टिळकांनी चिप- ळूणकर, नामजोशो, आगरकर वगैरे मित्रांसह केलला होता. विष्णु्यास्त्री म्हणजे स्वाभिमानाची मूतीच; स्वधम, स्वदेश आणि स्वभाषा यांविषर्या त्यांना अत्यंत आदर आणि अभिमान असे. म्हणूनच सरकारी नोकरीचा रस्ता सोडून लोकशिवषणा- च्या कायात त्यांनी आप७ जीवित अपण केलें होतें. देशांत तेजस्वी शिक्षणाचा १५... ००६ स्व. लाकमान्य टिळड हलक. 00०००७”. “ ह २ १८४ क > २ २. ४१% ४० “२ /% ७ /% »७-४ २५४७४. ६, ४.४ 3-2 हजी थ्सार व्हावा, लोकांना निर्दोष साहित्य वाचण्यास मिळावं, देशहिताच्या प्रहुनांची चर्चा व्हावी, अितकेंच न्हे तर लाक्रांची अभिराचे धर्माला हाोनिकर न व्हावी या झुददेशाने ' न्यू मिण्लिश स्कूल ' नांवाची शाळा, ' नवीन किताबखाना ' नांवार्चे, पुस्तकाचे दुकान, ' निबंधमाला ? नांवाचे झेक तेजस्वी मासिक आणि ' चितझाळा ? नांवाचें पाराणिक आणि (हेंदुजीवनाविषयींचा चित्रे छापण्याकरितां अक कलागरद्द भितकी विष्णुज्यास्त््यांनी स्थापन केली. आगरकर तितकेच देशाभिमानी हाते, पण त्यांचा कल अिंग्रजी साहित्याकडे विशेष असल्यामुळें समाजसुधारणा करण्याकडे त्यांची व्रत्ति अधिक तीव्र ज्षेती. या लोकांनी लोकशिक्णाचें काये पुरू केले. टिळक हे न्यू ऑस्लिश ल्कूलमध्ये गणित शिक्रवीत. नंतर या मितमंडळीनें भक कॉटेज स्थापन केळ, त्याचें नांव ' मराराष्ट्र क ठेज ! ठेवण्याचा प्रथम विचार होता, पण प्रागाहून त्याला “ फर्ग्युसन कोलेज ? हें नांव देण्यांत आलें. याबरोबरच टिळक हे. भेकर लॉ क्लासहि चालवीत असत. देशभकतांचें हें युवकमंडळ सवे प्रइनांब( चर्चा करीत असे. पण राष्ट्रीय दिवषणाचे काये हाती घेतल्यानंतर शक्य तर अितर प्रवृत्तीत पडूं नये ही वात्त टिळकांची हाती. विद्याथेजीवनांत त्यांची अध्ययनांतीळ अेंकाग्रता आणि अध्यापनाची त्यांची राचे आणि कला ही पहातां ही वृत्ति त्यांना स्वाभाविक होती; आणि याच कारणानुसार डेक्कन सोसायटी 'जेप्युअट' संत्येच्या ढबीवर चालवावी आणि त्यांत काम करणाऱ्या ब्यक्‍्षांनी आपले सर्वस्व संस्थेलाच अपेण कराचे ह्या आदर्श ठेवण्यासंबरंधी त्यांचा आग्रह असे. आगरकर या विचाराशी सहमत होअं शकले नाहीत. मतभेद वाढला आणि टिळकांनी फर्ग्येसन कॉलेज सोडले. जन्मसिद्ध अशा अध्यापकाच्या जीजनांत परिवतन झाले आणि पत्रकार बनून लोकाशेक्षणा'चें व्यापक काये द्वाती घेञन ते लोकमान्य झाले. टिळकांनी ' केसरी” पत्र हातांत घेतलें आणि गिंगरजींत ' मराठा? पत हि चालू केलें. ' केसरी? त मतभेद उत्पन्न झाला त्यामुळे आगरकरांनी ' घुघारक ? पतत सुरू केलें. या दोन पत्तांनी समाजधुधारणेविषयीं आणि हिंदु समाजव्यवस्थेत सरकारला कितपत हात घालूं द्यावा याविषय़ा अनेक वर्षे चर्चा करून महाराष्ट्र'ला बरेवाऔट पण मोठ्यांत मोठें शिक्षण दिले. * केतरी त फूट पडली त्यापूर्वीच या युवकमंडळावर मोठी आपत्ति आली. शिवाजी महाराज'चे वंशज जे कोल्हापूरचे जिवंत अतोत्सव "२७ र कक कल्की: १८% १. “/ / १.८७ %०%/ ७ २ ७५ ८ ३ के / ७. ७७% ७४ ७.७१ ४ »४ $ »%£/१८%/%,. ४ कनक महाराज त्यांना वेडे ठरवून मद्रासेला पाठ (विण्यांत आढे त्यावेळी या देशाभिमानी नवयुवकांचा पुण्यप्रकोप खवळला. त्यांनी ग्रा प्रकरणांत खाल शिह्धन * केपरीं छेख लिहिले, त्याचा परिणाम म्हणुन' केसरी ' वर खटला झाला. हा खटला चाळू असतांना विष्णुशास्त्री हे २१२ व्ण वशी तहण वयांतच मरण पावले, आणि आगर- करांना व टिळकांना १०१ दिवस सरकारचा पादुणचार भोगावा लागला. पुण्यांत लोकमत तयार करून सरकारपुढे ठेवण्यासाठी म्हणून महामति रानडे साख्य़ांनी ८ सावेजनिक सभा ? स्थापिली होती. सावेजनिक सभा हो कॉंग्रेसची जननी म्हटली जाते. या सर्भताहि सरकारशी किनी सहकार करावा याविषयीं मतभेद झाला आणि टिळकांचे विचार ज्यांना पसंत नव्हते त्यांनी ' डेक्कन सभा ' काढटी, अशा रीतीनें, पुण्यांत तीव्र मतभेद सुरूं &ाले, पण त्यामुळे पुण्यांतीळ राजक्रीय वातावरणाचा पारा चढता राहू लागला; आजपावेतो सुद्धां राजकीय चर्चा करण्यांत आणि भिंग्रजांच्या नीतीविषयी जागत राहण्यांत साऱ्या देशांत पुणे हे अग्रेसर शहर दाहिळे आहे. तुरुंगांतून आल्यानंतर टिळकांनी आपला सगळा जीव ' केसरी त गंतविला' मराठी भाषा घडवून तिला समृद्ध करावी, आधुनिक काळांतील सवे विचार आणि राजकीय सिद्धांत मराठी भाषेच्या दूवारां जनसमुदायाला समजावून द्यावे, लोक- भावनांच्या सवे छटा तिच्य़ांत व्यक्त कराव्या आ णि राष्ट्रीय जागृतीचा पाण भार्षेत अत्पन्न करावा या अुददेशाने दर आठवड्याला त्यांनीं लिद्दावयाला पुरवात केळो, * केसरी! ने राजकीय महाराष्ट्र घडविला आहे असें जर कोणी म्हटलें तर ते अयोग्य नाही. लोकमान्यांच्या ' केतरी' ची भाषा अवडंबरविद्दीन, सरळ पण प्रौढ असे त्यांतीठ लिखाण विषयावर परिपूणे कावू दाखविणारे, मुद्देसुद आणि जोरदार अक्षे. “ केसरी ? जेव्हां अष्वाद्या प्रतिपक्रषाविष्टेव आखाड्यांत अतरे तेव्हां त्याच्या. भाषेंतील तेज साळाहि कलांनी पकाऱशत असे. तेजाबरोबर कटुटा किंमा जहर नसते क्षे नव्हे, पण त्यांतहि गांभीय पुष्कळ राखले जाओ. पतिपक्षाचा पराजग्र कण्या” साठी ' केसरी? ज्या जहराचा अपयोग करी ते जहर पुष्फळ ठोकांच्या सांम्ग्र अमिहचील| न क्षेपण्याजोगे वाटे, आणि टिळडांच्या भ'षंत विनय नप्तता, आद र्र्ट स्व. ठोकमार्य टिळक ४१८७-५५-०९. ४.” १७७४४४ च्& २३/१ १ %२५/%/४/ ८» «५ ५२*./% ५ २.५/१.//%//%/ ७. ७४ / फे नसतो अशी टीकाहि पुष्कळांनी केला. टिळकांचे याला ओकच अत्तर असे: “ लह- क्ष्याला याहून दुसर कांट करतांच येणार नाहो. मला जर निव्रृत्तोंतच काळ कंठा- यचा असता तर मी सवे प्रकास्चा अदारता दाखविली असतो. पण ज्याला कांही काये करायचे आहे त्यानें प्रसंगापात्त प्रखर झालेंच पाहिजे. ” ' केसरी ' भितकें व्यवास्थत, प्रतिष्ठित भाणि लोकप्रिय वतेमानपत्र हिंदुस्थानांत दुसरे क्वचितच असेल, महाराष्ट्राचे सावेजनिक जीवन, हिंदुस्थानची जागृति, आशियाचीं भवित- व्यता, युरोपचे राजकारण आणि जगाची प्रगति याविषयीं ' केसरी ' त नेहमी विद्वत्तेनें आणि माहितीने भरछेळे पोौढ लेल्य येते असत. ' केसरी हें अत्यंत नियमित वतमानपत्र आहे. त्याची सवे घटना आणि व्यवस्था टिळकांनी स्वतः केठी होती. असें म्हणतात कीं दुनियेत जेथें म्हणून मराठी भाषा बालळी जाते आणि वाचटी जाते तेथें तेथे ' कसरी' जात असता. पण ' केसरी ? हॅच कांही टिळकांचे कायेवषेत्र नव्हते. अका बाजूला सरकारविर्द्ध आणि दुसऱ्या बाजूला समाजसुधारकांविश्ट्रध त्यांना लढावें लागे. टिळक हे खरे म्हटलें तर पुराणांषेय नव्हते. अनेक समाजसुधारणा त्यांना अगत्या- च्या वाटत; तरी त्यांनी पुष्कळ पुधारणांना विराध केढा आणि त्यामुळें गैरसमज अृत्पन्न झाल. लोक त्यांना सुधारक मानूं लागले, त्यांचें मत, समाजपुधारणा हे नित्याचे काम आहे आणि ते आत्ते आस्ते झाले पाहिजे, असें होतं. विशेषत: विदेशी राज्याच्याश्नाखडाखाली प्रजा जेव्हां आत्मविश्‍वास गमावून बसते तेव्हा आणि जेव्हां परधना पाट्री लोकांचे रात्रंदिवस आपल्या संस्कृतीवर प्रहार चालं आहेत तेव्हां समाजाला स्वाभिमानशून्य आणि हतोत्साद बनविणे हे चूक आहे. दिवाय सुधारणांच्या मागें आपण लागलें तर शिक्षित आणि अशिविषत यांच्यामध्ये झतराय येओल, तट पडतील आणि राजकारणाच्या मामल्यांत आपण अधिक्रच दुबळ होअं. म्हृणून समाजावर हल्ला न करतां हळु हळूं समाजाला वश कहून होतील तेवढ्या सुधारणा करणेंच योग्य. सरकारच्या शक्तीने दिपून जाअन आपण त्याच्या - पुढें नरम बनतो, तर मग इरद्घादरपूर्वक समाजाच्या बाबतीताहि आपण नरमकां बन नये £ असे त्यांचे विचार असल्यामुळें ' केसरी ? त ते शक्‍य तोंवर समाजसुधार- 'गेचे पभ छेडतच नसत. भितक्‍्यांत ' संमति वयाचें बिल ' आलें, या बिलाचे तत्त्व जिवंत वरतात्सव २२९ टिळकांना मान्य नव्हतं असें नाहीं, पण त्यांनी या विलाला कडक विरोध केला, त्यांच म्हणणें असें की अिंग्रज लाक हे परके आहेत ; ते जाणून बुजून आपल्या सामाजिक बाबातींत मध्यें पडत नाहीत ; झदासीनपणाचें कां असेना पण धार्मिक आणि सामा. जिक बाबतींत आपल्याला स्वराज्य आहे ते आपण आपल्याच हातांनी काय म्हणून गमवावे £ आपण जर आपल्याच हातांनीं सरकारला आपल्या घरांत प्रवेश देअं तर आपला स्वाभिमान आणि, स्वातंत्र्य हे कमी होओठ आणि आपण अधिकच दुर्बळ ब पराधीन बनू. टिळक हे सर्वेच जुन्या चालीराताी पाळीत नव्हत. पॉक्तभेदाच्या बाबतीत आज जी मुभा घेण्यांत येते ती सव मुभः त घेत असत. त्यांचे जीवन अत्यंत साधें आणि पवित्र हातें तरी त्यांत धार्मिकपणाचें अवडंबर बिलकु ठ नव्हते, दिलाय़तेत असतांना त्यांनो खाण्यापिण्यांत संपूणे शाद्धि राखली ह्येती तरी तिकडून आल्ग्रानंतर समाजाचा आणि धर्माचा अधिकार पानण्याकरितां म्हणून त्यांनों प्राय- श्चित्तहि घेतलें होने. राजकीय अत्सवांत मुसलमान आणि ख्रश्‍चन यांच्या पंक्तीला चतून त्यांनी भोजन केलें होतं. अंत्यजांना अस्पृर्य मानावे अशी शास्त्राज्ञा कोठेंहि- नाहीं असें त्यांनीं जाहीर केलें हे तें. त्यांचे कित्येक जीव १चकंठशच मित्र समाजसुध रणेंत अग्रणी होतं. सन १८९६ मध्यें मंबऑंत प्लेग पुरू झाला आणि पृण्यांतहि त्यानं प्रवेश केला. ही आपत्त अनपेक्षित आणि अगदीं नवी असल्य़ामुळे सवे ठोक घाबहन गेले. सरकारलाहि प्लेंग हटविण्याठा काय अपाय करावेत हॅ सुचले नाही, आणि त्यामुळें * सेग्रीगेशन ' * क्‍्वॉरन्टाओआन ' वगेरे कडक अपाय योजण्यांत आढे, शिवाय त्याचा योग्य अमल करण्याकरितां भावना व सभ्यता यांच्याशी फारकत असलेल्या गाऱ्या शिपायांची नेमणूक झाली. प्लेपाच्या तरासापेक्रष' या. सेल्जरांच्या झडतीचा जुलम लोकांना अधिक असह्य झाला आणि सवेत हाहाकार माजला | ह्याला जिकडे वाट फुटेळ तिकडे तो पळाला. पण टिळकांनी याप्रसंगी पुणे सोडल नाही. गांवांतच राहून ओकीकडून लोकांना ते मदत करू लागळे आणि दुसरीकडून सरकारच्या, अपायापेक्षां अपाय करणाऱ्या , विवेकशून्य कडकपणामुळें होणारा लोकक्षोभ ' केसर ? द्वारा व्यक्‍त करीत गेले. टिळकांनी क्षोभ केवळ व्यक्‍त केला पण सरकारला वाटलें त्यांनी तो. निर्माण केला. लोककषाभाची पराकाष्ठा ८डेग- २३० स्व. लोकमान्य टिळक अंमलदार रॅन्डसाहेब य़ाचा खून हाण्यांत झाली. सरकारनें आपली प्लेगनीति बदलली खरो , पण अुग्र स्वरूप धारण करून लाकांना दडपून टाकण्यांत कांहीं बाकी ठेवलें नाही. पुण्यांतील सरदार नातुबंधूंना सरकारने नजरकेदेंत ठेवलें व'केसरी' वर खटला केला. कित्येक मित्रांनी टिळकांना माफी मागा अशी सल्ला दिली, पण टिळकांना सांगितलें. ' सच्च्या दानतीने मी जं केलें आहे त्याच्यासोठों माफी कसली माग खलाशार्‍चें काम करशारा जसा केव्हांना केव्हां समुद्रांत बुडूनाहे जाआल, त्याच-, परकार देशसवा करायची असेल तर तु रुंगग्रात्रेचा पसंग हा यायचाच, या आमच्य धेद्यांतलत्या जाखमी आहेत. माफी मागन मला देशाची कसलीहि सवा करतां येणार नाही. शिवाय माझं सत्त्व जाओल, मग माझ्यांत रांहेलें काय? ' सरकारनें त्यांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली, ॥[अतकेच नव्हे तर मूळ कायद्यांत फेरफार करून राजद्रोहाचें कलम जास्तच कडक कलें. असें म्हणतात कीं तुरुंगांत गेल्यानंतर पहिल्या दिवशीं त्यांना ञितकें कटिण काम देण्यांत आले होते की चक्की ओढतां ओोढतां ते नेघुद्घ झाले. पण शुद्धीवर येतांच लगेच ते कामाला ठागले, त्यांना सुट मागितला नाहा ; तूट मागणें हें त्यांना नामुष्कीचें वाटे. अका वर्षाच्या शेवटी ते सुटले तेव्हां त्यांच वजन बरेच घटले होते. पण लाकांत त्यांचें वजन तितकेच वाढले होतें. घरीं येतांच पनः ' केसरी हातो घेअन आणि ' पुनश्‍च हरि: 3? ? म्हणून ते लिहूं लागले, टिळक जेलमध्ये होते त्या काळांत पारचात्त्य संस्कृतपंडित मक्‍सपुल्टरच्या हातीं त्यांना लिंहिलेलें “ ओरायन ' अथवा “ मृगशिरस्‌? नांवाचें पुस्तक आलें. ६ आर!यन ' मध्ये ज्योतिषशास्त्राच्या रष्टोनें वैदिक कालनिर्णयाचें विवेचन होतें. हे पुस्तक्र पाहून मॅक्‍्पमल्लर चकित झाले, मुग्ध झाले आणि असे अगाध पांडित्य असणाऱ्या विद्वानाकडे आपण केलेलें अग्वेदाचें भाषांतर अभिपरायाकरितां पाठवावे असें त्यांना वाटलें. पण त्यांना समजलें फा ग्प्थकर्ता तर तुरुंगांत आहे! त्यांनी अगेःदर टिळकांना तुरुंगांत पुस्तकें मिळावी, वाचण्याला वेळ आणि दिवाबत्ती मिळावी अशी ठयवस्था सरकारकडून करविली. मग त्यांच्या मध्ग्रस्थीमुळें सरकारला टिळ्यांना सह्या महिने अगाअ्‌ साहावें लागलें. तुहंगांत वेदांचें निरीक्षण करीत असतां त्यांना अकदम स्फुरले की आयोचे मूळ वसतिस्थान अत्तर६हवाकडे असलें . पाहिजे; आयं ट'क सुमेरूच्या आसपास राहात द्योते असा झुलेख वेदामध्यें आढळतो अले जिवंत नतात्सव २श्प % ४ १४% १ “१ /१ 9 ४१ / ६ १ % »१ 4 हाथ क ४९ ह १. '$ धू च्छ त्यांना वाटलं. तुरुंगातून तुटल्या नेतर ताआमहाराज कससारखा डक्तें खाअन टाकणार खटला चाळ हाता ; तरी त्याच काळांत त्यांना आऊटिक होम अन धी वेदाज अर्थात्‌ ' आयांचे वेदकाळांतील सुमे कडील वसतिस्य़ान ? या नांवा्रा विद्वत्तेने आणि संशाधनानें भरलेला ग्स्थ पसिट्ध कला. त्य़ा गरंथाएळं त्यांची क्रीति युरोपांतील विद्वान मंडळांत पसरली. ' आकाटक्‌ हाम” हा ग्रंथ लिहितेवेळा पारशी लोकांच्या धमंग्रंथांच त्यांना अध्ययन कलें, त्यानंतर राण, मेप्तापाटेमिया, खाल्ड्या , सीरिया वगरे दशांच्या प्राचेन भितिहासाकडे आणि संस्कृतीकडे त्यांचें लक्ष वेधले, आणि वदिक संस्कृतीशी त्यांच किती साम्य आहे ते त्यांनी कित्येक विद्रन्मान्य निबंधांत दाखवून दिलें. कित्येक्र टोक तर त्यांची विद्दल्ता पाहून त्यांना विनवीत को तुम्ही राजकारणाचे झगडे साहून द्या आणि विद्रत्तेन जी जणाची माट्यांत मोठी सेवा तुम्हांला करणें शाकप्र आहे ती करा. ते म्हणत , ' मला अमा स्वच्छंद चालवायचा नाहीं, देशाताठा लढणं हच माझ कतव्य आहे. 'विद्रत्तेचें काम करणारे अगणित पंडित हिंदुस्थानांत निर्माण होतील, आयेवुरजि वंध्या झालेली नाहां. ? त्यांच्या अक्रा हनह्यान त्यांना विद्धारळ , ' स्वराज्य़ मिळाल्यावर तम्ही काणत्या खात्यांचे मत्री व्हाल ? ” त्यांना सांगितल , मला राजकारणाचा कंटाळा आहे. स्वराज्य मिळालें को मी आपला गाणेताचा अध्यापक होआन आणि स्वस्थपणे विद्यानंदाचा लाभ लटेन, ' जापयेत आपल्या देशबंधुंना पोटभर खायला मिळत नाहीं तोंपर्येत विद्यानेदा सारखा सात्त्विक आनंदतुद्घां त्यांना हराम वाटत असं. ते नेहमा म्हणत, " स्वराज्याची चळवळ हा पोटापाण्याचा पन आहे.' प्हणून सरकारनं जेव्हां जमीनमहपुलाच्या कायद्यांत फेरफार केला आणि अनादिकाळापासून वंशपरंपरागत चालत आलेल्या जमिनीवरचा मालक्री हक्‍क भूमीच्या लेकरांपातून हिरावून घेअन सात समुद्रापलिकडून आलेल्या सरकारला हिंदुस्थानच्या भूमीचे मालक ठरविण्यांत आलें आणि हिंदी शेतकऱ्याला फक्‍त झापले भाडात्री बनविले त्यावेळीं रिळकांनी सरकारला महसूल न देण्याची लढाओ चालविण्यावा विवार केला होता; पण त्यावेळीं लोकांची भितक्ी तयारी नऱ्हती. २१२ स्व. लोकमान्य टिळध ७४९५०५४१४१ /२७./०१"-”१” “१ हश श२ॅ* २/% /४.”%२/ ६ / १./४९./२/%/१७/ ७ ३,४१७ ४ ७../ ४. ४७४४७ / ७.४ ४ ४.४१ ४५% £७ ७७ ४९% ५९.७ ४ ७_/७४. &%७ /0%. 9.७ “७ »% ४ क. शासक याच काळांत भंबओंत आणि पण्यांत हिंदुपुसलमानांत कांही क्‍घुद्र काराणामुळें दंगा झाला आणि माठी मारामारी झाली. पृण्यांत पृष्कळ वर्षापासुन हिंदू लोक माहरमांत भाग घेत होते ते बंद झाले. देग्याचा दोष दोघांकडेहि होता हे टिळकांना वबूल केले, पण जास्त दाष मुसलमानांचा होता असें त्यांना जाहीर केलें. त्यामुळें टिळक हे मुसलमान समाजाविरुद्ध आहेत असा संशय कित्येक मुपलमानांच्या झुनांत शिरला, पण तो खोटा असल्यामुळें कालान्तरानें निघून गेला. टिळक मुसलमानांच्या विरुद्ध आहेत ही आमची समजूत चुकीची होती असें खिलाफत डेप्युटेशनमधीळ सेयद हुसेन यांनी जाद्दीररीत्या कबूल कठे आहे, कारण लखनोच्या कीग्रेसमध्यें हिंदुमुसमानांत विरोध आणि रांका राहूं नये अेवढ्यासाठी,जे! अधिकार- विभाग करण्यांत आळा त्णंत मुसलमान जेवडें कांहीं मागत होते तेवढें सवे देण्याचा रूल्ला स्वतः टिळकांनी पुढाऱ्यांना दिला, प्रथम देशाचा विचार झाला पाहिजे,'पमी हिंदु आहे. कीं मुसलमान हा भेद देशहिताचा विचार करतांना मनांत येसां कामा नये, ह त्यांचें त्यावेळचे प्रसिद्ध वाक्य आहे. पुण्यांत हिंदुमुसलमानांमध्ये जा नेबनाव झुत्पन्न झाला तो धर्माविषयोंच्या संकुचित भावनेमुळे झाडा होता हे पाहून, त्याच' प्रमाणे हिंटूंनाह मोहरमाओवजा अत्सव करण्याचें कांहीतरी साघन मिळावं या हेतूनाह त्यांसी गणेश-अुत्सव सुरूं केला. गणपतिअ॒त्सवांत स्वयंसेवकांचे आणि अितर तरुणांचे मेळे भजनें गातात ; विद्वान नेते घा्मिक , सामाजिक आणि कित्येक वेळां राजकींय विषयाची चर्चा करतात ; आगि अशा रीतीनें लोकांना काळानुरूप शित्रषण मिळतें. गणेशअत्सवाने जशी धार्मिक जागृति झाली तशी गणेझोत्पवाच्या अगादरच देशामिमान आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठीं टिळकांना जे! शिवाजी अुत्सव सुरूं केला होता त्या दिवाजी-झुत्सवानेंहि पुष्कळ लोकजागृति क्षाली. या दोन्ही चळवळीमुळे स्वदेशीचा प्स्यार महाराष्ट्रांत पुष्कळ झाला आणि शिक्षित-अशिक्षित ग्रांच्यापधील भेद कमी कमी होत गेला. शिवाजी-अुत्सवामुळेंच जुना अितिह्वास परीक्षण्याची व्रृत्ति वाढली आणि कित्येक विद्वानांचे “ भारत-भितिदाससंशोधक-मंडळ ? तयार झाले, १९०४ मध्यें युनिव्हर्सेटी अँक्ट पास झाला आणि सकारने दिक्षण खातं-भुच्च शिक्षणासुदूधा-आपल्या अंकुशाखाठी अधिक आणलें, १९०५ मध्यें वाभा झाला- बंगाळी लोकांनी अजेविनेत्या , द्यभा वमैरे जेवढे करानयाचे तेवढें केडे आणि शोषटो जिवंत ब्रतोत्सव २३३ क80१५..००० “च स्वदेशी आणि बाहिष्काराचा महाराष्ट्रा चळवळ अचलली. स्वाभाविकपणेच बंगाली लोक्रांना पढिणी सहानुभूति महाराष्ट्रीयांकडून मिळालो. सरकार तर अर्सेच मानते की अत्याचाराचा अपदेशांदि बंगालला पुण्याकडून मिळाला आहे. स्वदेशी , बद्दिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या तीन अुपायांनी स्वराज्य मिळवावयाचें आहे हा राष्ट्रीप मूलमंत्र सवेत पसरला. यालाच ' लाकमान्यांचा चतुःुत्री ' म्हणतात. बंगालचे राष्गरय पुढारी स्वराज्याचा अथे ' पूण स्वातंत्र्य, असा करीत आणि बहिष्काराचा अथेहि ' मिंग्जी राज्याशी व अिंग्रजी राष्ट्राशीं पूर्ण असहकार अस! कशेत. त्यावरून पुष्कळ नेमस्त पुढाऱ्यांना असें वाटले कीं कॉग्रेसकरितां भेक बंधन ( ९४९७१) ठेवळें पाहिजे. टिळकांना वाटले कीं तशा तऱ्हेचे बंधन ओेकप्रकारे आतांपर्यंत सबेजण स्वेच्छया मानीतंच आले आहेत, तरीपण शपथयूबेक सही कहून ते स्वीकारण्यांत अकरपकारची मानहानि आहे आणि देशांतील सवे पक्षांना कॉंग्रेसमध्ये स्थान राहू. देण्याच्या बाबतींत ते अडचणींचे होल, म्हणून त्यांनीं ते पसंत केलं नादी. सुरत येथे काप्रेसमध्ये फळ्य़ा पड्ल्या वेंगभंगाच्य़ामुळें स्वावलंबनाचा मागे त्यीकारणाऱ्य़ा प्रज्ञेवरीळ अकीकडून कॉँग्रेसचा अंकुश दूर झाला त्याच वेळीं दुसरीकडून सरकारने दंडनोतीचा अवलंब केला. परिणामी बंगालांत युरोपचें आपुरी हृत्यार म्हणजेच बॉम्ब अवतीणे झाला. या पांगेत्थिनीविषयॉ ' देशाचे दुर्दैव ! या. शीषेक्राखाळी लिहिलेल्या अग्रलेखांत टिळकांनी सरकारच्य़ा दष्ट नातीलाच नजब्राबदार घरले. महाराष्ट्रांत बंगालविषयाी संपणे सहानुभूति होती, पण टिळकांच्या दूरदर्शी धोरणामुळे अत्याचाराची परद्यत्त थांबविली गेली होतो. याच काळांत स्वदेशी आणि बहिष्काराच्या चळवळीजरोबरच मद्यपाननिषेधाच्या चळवळीला जार देअन लोकांचें जीवन विझुद्‌्ध करण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. तोहि सरकारला आवडला नाहे. दारूच्या गुत्त्यांयुढं अभे राहून लोकांना अपदेश करणाऱ्या सपाजसेवकांना सरकारनें दडपून टाकलें. टिळकांनी मद्यपाननिषेधाची चळवळ मुंबओच्या मिठमजूरांताहे चालावेली त्यामुळे पुष्कळच लोकजागृति झाली. लोकमान्य मिलमलुरांना सांगत कां, “ तुम्ही अज्ञानांत आणि व्यसनांत कां बरे कुजताहांत ? तुमचें जीवन जर तुम्ही सुधाराळ तर मुंबञीत तुम्ही तीन लाल आहांत, भुंबओ तुमची आहे. नोवन सुधारा, भेश्च षड स्व, लॉकमान्य टिळक १०१०४०७ “0 १५ « ४/ १.५४ 7२/ १ २ »/६./. च ष् २ ४" 4०.४0 ./ 09.” ४./४% /४रे & के अाकेत्क यक करा आण आजचा स्थति समजून घ्या. ' हो शुद्ध चळवळपुटघां सरकारला भारी वाटलो. टिळकांमुळें महाराष्ट्रांत अत्याचार यांग्रचा थांबला होता, पण सरकारला याहून अलटेंच भासले, देञाच्या त्याचप्रमाणे सरकारच्य़ा दुर्भाग्याने टिळकांच्या ' देशाचे दुदव ? या लेखांत सरकारला राजट्रोह आढळला. 'ज्या देशावर प्रेम करण्याचा दावा तुम्ही करीत आहां त्या दशांतून सहा वर्ष तुम्हांटा बाहेर राखण्यांतच त्या देशाचे हित आहे असं म्हणून हायकोर्टाने त्यांना हृट्दपारीची शिक्षा केलो ! ' व्यक्तीचे आणि राष्ट्राचे भाग्य या न्यायमंदिरापेक्ष अधिक अच्च व्यक्‍तीच्या आण शकक्‍तोंच्या हाता अतत, आणि ज्या सिद्घांतासाठ मी लढत आहे त्याचा अत्कषे मी मोकळे राहण्यापेक्षा माझ्या बंदिवासानेंच करण्याची त्या जगांन्नियत्याची अिच्छा असेल ' असे म्हणून त्या महात्म्याने झालेली शिक्षा स्वीकारली आणि त्याबरोबर लोकमान्यांच्या या तपश्चर्येने स्वराज्या - चा मंत्र प्रत्येक हिंदवासीयाच्या हृदयांत स्फुरू लागला. सहा वर्षांच्या या तपश्चयेंचें टसरें फळ “ गीतारहस्य ' हं साहित्यरत्न दवाय. टिळकांना शिक्षा करून जा परिणाम घडवून आणण्याची अिच्छा सरकारने बाळाली होती त्याच्या झुडट परिणाम झाला. ॥टेळकांची प्रेरणा आणे अंकुश नष्ट होतांच महाराष्ट्रांतील तरुण निरंकुण झाले व जा अत्याचार टिळकांच्यामुळे थांबला हातां आणि जो अत्याचार टिळकांना शिक्षा कुन सरकार थांबवू आच्छित होते ताच अत्याचार महाराष्ट्रांत जोरानें सुरू झाला. नाशीक येथें कट झाला. कलेक्टर जकसन यांचा खून झाला आणि अनथपरंपरेचा प्खाह वाहूं लागला. जवळजवळ पुऱ्या सह्या वर्षीनो वयानें वृद्ध, शरीराने क्षीग, पण अझुत्साहांत तरुग असे लाकमान्य कमेग्रोगाचा संदेश घेअन परत आले, हा संदेश हिंदुस्थानांताहळ जवळजवळ सवे भाषांत पसरला. करपेयोशाच्य़ा आचार्याने " स्त्रराज्य संघा'ची स्थापना केढी आणि देशांत स्वराज्याची चळवळ तुहि झाली. राप्टरमदाने अंध झालेल्या युरोपियन राष्ट्रांत युद्ध तुह्ध झालं आणि हिंदुस्थान आणीबाणीच्या प्रसणी अिमानदार राहील काँ नाहीं याची साम्राज्यतरकारला भीति वाटली, त्यावेळी ब्टिश साम्राज्याव्याबरोबर राहाण्यांत हिंदुस्थानारचं हित आहे असें जाहीर करून टिळकांनी शिटिशताम्राज्याची मोठ्यांत माठी सेवा जिवंत नतोत्सव | २२५ ४€%०४७४-ट-& ७.५ २..७६..७..५००../ 0.” ७.४ ७५४७ ० ९.” कॅ १.४ २.४ ९-५. ९ ५» ७.७ २.” “4 २%५/%५४९७. '२ 7१%. १ ७४%” ७ च् २८ २. "२००४९. १८० ७०७ फेका केठी आहे.. तरी शंक्रालोर सरकारला टिळकांच्या भाषणांत राजद्रोहच दिपून येओ. पुन: अक वेळां सरकारनें टिळकांना नोटीस काढळी, पग यावेळी हायकोर्टाला' टिळकांच्या निदोषीपणाची खात्री झाली आणि ते पुटढे. त्यानंतरचा मितिहास ताजा असल्यासारखा आहे. सेन्यभरती विषयोंचे त्यांचे प्रयत्न, पंजाब्र दिल्लीकडे जाण्याचा त्यांना झालेली मनाओ, मॅटेग्यूशॉं मुलाखत, विलायतेला जाण्याची मनाओऔ- पण शेवटी मिळालेळा परवानगी , विलायतेंत त्यांनी केलेली कामगिरी वगैरे सर्वे गोटे अजून लोक्रांना ताज्या वाटतात. टिळकांचे सवे आयुष्य लढण्यांतच गेलेले आहे, अका पत्रक्राराने म्हटल्याप्रमाणे ' मृत्यूनेंच त्यांना पथम शांति दिली ! ? त्यांचें. खाजगी जीवन साघे आणि पवित्र होते. त्यांचा राजकोय प्रत्रात्ति जोरदार आण लढाअ होती. ते आखाड्यांत अतरठे म्हणजे कोणाकडे दयेचो याचना करायचे नाहींत , कोणावर दया करायचे नाहीत; तरी त्यांच्या मनांत द्वेष टिकत नसे. आगरकरांना त्प्रांनी विरोध केला , पण त्यांची अंतकाळे सेवा करण्याकरितां ते स्वतः हजर होते. भांडारकरांवर ते प्रहारहि करीत , पण भांडारकरांची कदर करून त्यांच्यांशीं शिष्यमाव ठेवीत. गाखल्याशीं त्यांचें कधीहि जमलें नाहीं , पण गोखल्य़ांनी १७०४-१५ मध्ये विलायतेंत हिंदुस्थानी जी सेत्रा बजावली त्याची कदर करण्यासाठ पुर्गे शह्रामाफय त्य़ांचे सावेजनिक अभिनंदन करण्यांत टिळक स्वतःच अगेसर होते. टिळकांची राजकीय मते. कशीं होतीं हे परीकषण्याचें हें स्थळ नज्हे. त्यांच्या मतांशी हिंदी जग पूणेपणें परिचित आहे. कोणाला ता माहित नसतील तर तो ॥टेळकांचा दोष नव्हे. आपल्या मताचा प्रचार करण्याची टिळकांची शकते आणि कला खरोखर अलौकिक होती. त्यांच्या विद्वत्तेचा साक्षात्कार जजाला झाला आहे, पण त्यांनी आपली सगळी दिद्दत्ता हिंदी लोकांच्या मोक्‍षासाठी जन्मभूमीच्या चरणीं अपण केली होती. ' स्वराज्य * ह्या त्यांच्या जीवनाचा आघधारप्तंभ होता. ते बुद्धीने ब्राह्मण आणि वृत्तीने क्षत्य होते. हिंदी जाग़तीचे ते जनक, आधुनिक महाराष्ट्राचे पंचप्राण, राष्ट्रीय पक्षाचे अध्वरयु, स्वराज्यमंताचे अषि, नोकरशाहीचे वेरी आणि हिंददेवीचे अनन्य अपासक होते. आपण हिंदुस्थानवाती त्यांच्या चरित्राजरून स्वदेशसेवेची दीक्षा घेअून त्वराज्यसेवेचे अधिकारी हाअं तरच त्यांच्य़ा पराक्रमी आत्म्याडा शांति २३६ स्व. लोकमान्य टिळक २.” “५५...” ७ ४ ४७.५” ७ 00. २ २४ १.४ २७४१२४७.” %./ २६४१७. १६-८७ चश क्री २ ४.५/% २-शाभ १%/ “१४” « ७४% १. ९. २. 17% / १७७४ चोळ मिळेल आणि तरच त्यांचें जोवन सकळ होओल. स्वप्रयरत्नानें मनुष्य जितके जीवनसाफल्य मिळवू हाकतो तितर्के त्यांना परिंपूणे मिळविले होतं. ४८-८८. २१०. टिळक पुण्याताथे ऑगस्ट ? ळी १ दिवस या दिव शो. लोकमान्यांचे चरित्र मुलांना सांगावे. नाकरशाहीचे स्वरूप जनतेला समजून देण्याच्या कामीं त्यांनी आपळें सारं आयुष्य खचे करुन राष्ट्रोय आचार्यांचे स्थान कस मिळविले त॑ समजावून द्यावं. स्वराज्य हा लोकांचा जन्म- सिद॒ध हक्‍क आहे आणि तो मिळविण्यासाठी प्रत्येकाने औश्वरनिष्ठापूवक निष्काम कमे केलें पाहिजे या टिळक-गीतारहस्य़ावर विशेष जार द्यावा. ' गीतारहस्य़ां ! तील अत्कृष्ट अतारे वाचावेत. करांतिदिन ::५६ ( ता. ८-९ अगस्ट ) ब्रिटिश साम्राज्याचा संबंध बरिंदुस्थानाला बाघकच झाला असें ठरल्यानंतर आणि अशी जाहीर घापणा- केल्यानंतरहि ब्रिटिश नीति बदलळूं शकत नाहीं, असा अनुभव आल्यानंतर अहिंसक वृत्तीच्या लोकांनी पुढें काय करावयाचे १ त्यांनी भिंग्रज सरकारला भलेपणानें पण दृढतेने सांगितळें कीं ' तुम्हा आतां आमचा देश. सोडलेलाच बरा. तुमच्यामागें आमचें काय होओल याची चिंता तुम्हांला नको. तो आमची आम्ही पाहून घेअ. फार तर चार दिवस आमच्या येथें वजबजपुरी माजेल, रक्‍ताचे पाटहि वाहतीठ ; पण जळव! लागून होणारे रक्‍तशोषण अधिक भयंकर आहे. ते दूर होअं द्या. ' हंदुस्थान साडून जा? या घोषणेच्यामागें [अतकी कांही सात्त्विक तपश्चर्या आणि राष्ट्रीय तिर्घार होता करो या घोपणचा राष्ट्रावर अगदीं विजेप्रमाणें पारेणाम झाला आणि राष्ट्रांत नवेंच चेतन्य स्फुरू लागळे. आणि याहून विशेष आइचर्याची गाष्ट म्हणजे न्िटिश शासनकरत्योरचे! धति नाहींशी झाली. मामुली रिवाजाप्रमाणे त्यांनी धाकदपटशा देअन पाहिला पण राष्ट्राचा नेर्धार वाढतच गेला. या सवे हृदयमेथनाला निर्वाणीची वाचा फुटली. सन १९४२ च्या अँगस्टच्या ८ तारखेच्या रात्री ; त्या शुभरात्रीच्या महूर्तावर राष्ट्रनें ठरविलें की निरिटिश सत्तेल' आपण दिलेला आजवरचा नेतिक पाठेंवबा आपण काहून घेत आहो, आजपासून आपण स्वतंत्र आहोंत. आणि आतां तं स्वातंत्य्य शक्‍य त्या वेगानें स्थापन करीत जावयाचें- ८ तारखेच्या रात्रीं ही जी मानसिक आणि हार्दिक क्रांति झाली तिचें पहिलें फळ म्हणजे ९ तारखेला सरकारने राष्ट्रांतील बहुतेक सगळ्या पुढाऱयांना पकडले, राष्ट्रीय महासभेने ठरविें हाते कॉ. शक्‍य तितक्‍या वेगानें स्वातंत्र्य स्थापावयाचें. लोकांनो त्याचा अथे केला साधतील त्या अपायांनी स्वातंत्ऱ्याची स्थापना करावयाची. २३८ स्व. लोकमान्य टिळक ८१. %. क ्क्ौ क“ हह» 40५७ 77%. ७ क होले &% शा. १ ४९ कू च ४ /% /% /% ५ % £9// % जि २*/% ६७ ५४% %॥/%॥/% ४९ /४9_//७_/ के ४७/१9 /0 / ३ / 0. (णक ४१ १ “७४% /फि »%७ 3. १ & १४ ह्या त्या काळी लाकरांनी ज्या अपायांचा अवलंब केला त्यांपेक्री कांहीं अपाय कॉग्रेसला संमत नव्हते, अह्विसेच्या चोकटींत बसत नव्हते. ते अपाय शेवटीं जनत्तेवरच शेक्रले. हं सवं जरी खरे असलें तरी राष्ट्राला आलेल्या अन्यायाच्या चिडीचा आणि सरकारच्या अत्याचाराचा विचार करतां म्हणावे लागते को राष्ट्राने असाधारण संयम दाखविला आणि कित्येकांनी हिंसेचा अवलंब केला असला तरी ९ ऑगस्टपासून सुरूं झालेडी क्रांति प्रधानपणें अहिंसकच राहिली. जर राष्ट्राला जवळजवळ पाव शतक महात्माजींकडून अहिंसेचे घडे मिळाले नसत तर दशांत हिंसेचा अवढा प्रवंड वणवा पेटला अउता कीं त्या अग्नीमध्ये साम्राज्य सरकार आणि प्रजा दान्दी पक्तांची राखरांगोळी झाली असती. यासाठीं ८-९ ऑगस्टचा क्‍रांतिदिन अर्हिप्क काांतीचा प्रथम परद्रत्न म्हणूनच ओळषला गेला पाहिजे. जगभर चाललेल्या महायुध्दाच्या घाओतच ही स्वदेशी आईडसक करांति घडून आली, म्हणून (हेला विद्रोष महत्त्व आहे. प्रचंड शत्ह॥ वर्षानुवर्षे लहून डबघाईस आलेल्या साम्राज्याने राष्ट्रांतील ही जागात आमूडाग्र अपटून काढण्यासाठी निर्दैयपणाची कमाल केली; पण त्यांत आइचये कांहींच नव्हतं. जीआावर बेतले तेन्हा क्‍षीणा नरा निष्करणा भवान त्या क्रांतीच्या काळानंतर ब्रिटिश साम्याज्प़राचें डोळे उवडळे, पण हृद्य स्वच्छे झालें नाहीं. म्हणून त्यांनी हिंदुस्थानावरील आपला अधिकार सोडून द्यावयाचा निइचय़ केला. तरीहि प्रायशिचत्तपवोतदेखील नवी नवी पापे करीत राहाण्याचा स्वतःचा रिवाज कायप ठेवला आहे, ( “17४ र्‍या ])शायाट6 डोळाप)या०८0ए हाड दराला) तेजस्वी राष्ट्राला प्रतपक्षाच्या या सवे प्रयत्नांकडे अपेक्षा आणि क्‍्षमा- बृत्नीनें पहातां येतें. विशेषतः जेन्हां स्वातंत््य जवळ येतें तव्हा अपासकांनी छदारता, नम्रता आणि बंधुता या गुणतयींचाच आररय केला पाहिजे. ता. २५-२--४७ कायेक्रम करांतिदिनाचा पारंभ महात्माजींच्या ८ ऑगस्टच्या भाषणापातून झाला पाहिजे. ऑजिवंत न्रतोत्सव २२९ ॥%./ ४.१७. ७ / १...” न्य ४7. ६. २५४ १.४९. १.५ “७/१४-/१ 0९.५ ४...” १७४ ७.४ ६४ 7 श्््ल २ 4.४७” ० ४7% क साळ भदमी्मुळे डवा त्यानंतर, ४२ सालच्या कवरांतीमध्य्रें जे जे राष्टसेवक कामीं आले त्या सवेचें स्मरण करणें ४ आपलें मुख्य कतेब्य आहे. नामनिदरापूवक असे हॅ वाडःमयीन इरादघ झाल्यान्तर यापुढे त्या वरांतीचें फळ पदरांत पाडून घेण्णसाठी अेकी, परस्परसहकार आणि परस्थरस्वीकार यांचा रचनात्मक कार्यक्रम चाले ठेवण्याचा संकल्प क्रेळा पाहिजे. ओेकीचें सर्वोत्कृष्ट साधन राष्ट्रभाषा एदुस्थानी हे होय. झेंडावंदन तर असणारच. ० ७ ह. __6” जवत [आतहास 01... हिंदुस्थानचा अतिद्वास हिंदुस्थानच्या ळाऊांनी लिहिठेठा नाही. या विधानाला आपण कितीहि विरोध केळा, तरी प्राचीन काळवा आपला अितिहास आपल्या हातांनी लिंहेला गला आहे असें सिद्घ होत नाही. रामायण महाभारत हे कांही [आंतहास म्हणतां येणार नाहीत. आधुनिक दृष्टीने तर ते अितिह्ास नव्हेतच., रामायणमहाभारतांत त्याचप्रमाणें पुराणांत झितहास आहे, पण तो धमेनिश्‍चय करण्याकरितां योजलेले रृष्टांत म्हणून आहे. महावंश॒ आणि दीपवंश हे. अितिहास म्हणतां येतील, पण ते सीलोनच आहेत, आणि त्यांत असलेला अितिहास फारच थाडा आहे. कारमीरच्या राजतरंगिणीविषय़ाोंहि अतच म्हणावें लागेल, तर मग आपल! आंतहास कां नाहीं ? जीवनांतीळ कोणताहि अंग घ्या, त्यांत आपल्या लोकांनी असावारण परावण्य मिळावेले आहे; तरी आऱपल्यांत भितिह्वास कां नाह; अितिहास म्हणजे मनुष्यजातीपुडें अत्पन्न झाडेल्प़ा प्इनांची ने|द. यांपैकी कित्येक प्रुनांचें निराकरण झालेलें असतं आणि कित्येक्र प्रन अजून अनिणीत असतात. ज्या प्रश्‍नांचा निणय होअं शकला आहे ते आतां पइन राहेले नाहेत. त्यांचे निराकरण झालें आहे आणि ते समाजांत-सामाजिकर जीवनांत संस्काररूपानें येअन चुकले आहेत. पचलेल्या अन्नच जसे सक्त बनतें तसे हे प्छन राष्ट्रीय समजुतीचे अथवा सा माजिक संस्कारांचे रूप पावळे आहेत. अन्न पचन झालेलें असलें स्हृणजे काल मी काय खाल्ल याचा जसा मनुष्य विचार करीत नाहीं, तसे जे प्रन सुटले आहेत त्य़ाविषयांहि ता अदासीन राहाता. २४० जिवंत 5रतोत्सब आतां राहिळे अनिणीत प्रन. आपले लाक परमार्थी ( 5010०७ ) आहेत. ते अनिर्णीत प्रन कागदावर अतरून सोडून देअं अच्छीत नाहीत॑. अनिर्णीत प्रनांत मतभेद असतो. जितके मतभेद तितके संप्रदाय आपण अमे काता. वेदाच्या अचचा- रणांत मतभेद झाळे, आपण भिन्न भिन्न शाखा काढल्या. ज्योतिषांत मतभेद झाला तेथेह्रि आपण स्मृति आणि भागवत अकादशी वेगवेगळी मानली. दाशेनिक तत्त्व" भेद आढळडा तर आपण दूवैतवादी आणि अट्वेतवादी असे _ंथ अत्पन्न केल. आहारभेद झाला किंवा धंद्यांत भेद पडला तेव्हां आपण निरनिराळ्या जाती बांधल्या सामाजिक रीतीरिवाजांत जेथें मतभेद पडल तेथें आपण जातींत पोटजाती काढल्या. चुकून माणसानें चाल मोडली किंत्रा मोठें थारळें पाप केळं तर त्याकरितांसद्घां ह्याला प्रायश्चित्त आहे ; त्यासाठी नवी जात अत्पन्न करीत नाहींत. महान अतिहासिक आणि राष्ट्रोय महत्त्वाच्या घटनांचा मितिहास आपण सणांच्याद्रास जागृत ठेवतों. प्रत्येक सामाजिक चळदळीच्या केड्राला तीर्थाचें रूप देअन आपणती जिवंत ठेवली आहे. अशा रीती” अितिहास लिहून ठेवण्यापेवर्षां अितिहास जगणें आणि जगविणे म्हणजेच जीवनांत जगवून दाखाविणे ही आपल्या समाजाची खुबी आहे. चिंध्यांच्या वनलेल्या कागदावर अितिद्दास जतन करून ठेवणें चांगले कां जीवनांतच अतिह्वास जतन वरणे हे चांगळे ! कोणता मार्गे अधिक सुधारलेला आहे हं सांगण काय कठीण आहे ! जोंवर परंपरा तुटली नव्हणा तोवर आपला अितिहास आपल्या जीवनांत जिवंत होता. अजूनहि लोकांच्या चालीरोती , लोकांच्या समजुती , ज्ञातिः्घटना , सण वगेरे आपण तपासून पाहिले तर त्यांतून पुष्कळ अितिहास मिळण्याजोगा आहे. मात्र हा भितिहास बवंहशीं राजकीय नसेल, राजनेतिक्र नसेल, ते! सामाजिक आणि राष्ट्रोय असेल. अिततिहाससंशोधक्र या दिशेनें कांहीं परिश्‍रम घणार नाहांत काय ६ टीपा व स्पष्टीकरण [ ज्या टीपेच्या वा स्पष्टीकरणाच्या खाला ' का. का ? असें लिहिलें आहे तं लिखाण खुद्द श्री. काकासाहेब कालेलकरांचें आहे. इतर टोपा अनुवाद- काच्या आहेत. ] प्रकरण ? लॅ-- - पृष्ठ २--' श्रीविष्णूच्या आज्ञेने... आतिहासक्रम ? : कोणतेंहि धार्मिक कार्ये करण्यापूर्वी देशकालाचा झुच्चार करून संकल्प बोलण्याची पद्धति फार प्राचीन आहे. त्या संकल्पांत पुढील शब्द आह्देतः -- श्रीविष्णाराज्ञपा प्रवते- मानस्य ”' अ. त्या संकल्पाचाच अुल्लेख येथें आहे. पकरण २रं-- पृष्ठ ९-- दोन औद : (१) ओद-अ-सरवतन; आणि (२) बक्र-ओऔद. पहिला औद मुहरंमच्या चाळीसान्या दिवशा हजरत हुसेन यांच्या स्मृत्यथे साजरा केला जाता. या दिवशीं हजरत हुसेन याचे शिर व घड आपोआप जळले म्हणतात. म्हणून त्यास ' ओद-अ-सरवतन ? म्हणतात. दुसरा औद हा सण हजरत महंमद पैगंबरांचे पूवेज महाभगवद्भक्‍त हजरत अब्राहिम हे आपल्या लाडक्या मुलाची औश्वराला : कुर्बानी करण्यास तयार झाले तत्प्रोत्यथे साजरा केला जातो. हा सण अेस्लापम धर्माची स्थापना होण्यापूर्वीपातून चालत आलेला आहे. पृष्ठ ८- मोहरम (स॒हरंम ) : हा मुसलमानांत पहिला महिना सम- जला जातो. या माहेन्याच्या पुरुवातीपूवी दहा दिवस मुहरेम सण साजरा केला जातो. हजरत महंमद पोंबरांच्या मुलीचा मुलगा हुतात्मा हजरत हुसेन यांच्या स्मरणाथे हा सण योजिलेला आहे. त्याविषयींचा अतिहास असा आहे:- > हजरत हुसेन हे अत्यंत सत्यवादी आणि सदाचारी होते. त्याचप्रमाणे ते दृढ विचाराचे आणि सहनशीलहि होत. यांचे थोरळे बघु हजरत हसन हे पर्गबरांच्या गादीवर लोकानियुकत खलीफा म्हणून बसले हात. पण शामदेशचा शासक मआ- विया याला खलीफा होण्याची अिच्छा झाली आणि त्यानें हजरत द्दसनवर चढाओ केली. हजरत हसन यांना आपसांत लाओ करून अकमेकांचे गळे कापण्यापेक्षां आपण गादी सोडणेंच बरें असे वाटलें. पण त्यांनों कांही. अटीवर राज्य साडण्याचें कवूल केलें. त्या अटी अश की, मआवियानें आपल्य़ा (हसन यांच्या ) पारेवाराला कसलांहि त्रास दे नये, मआवियानेतर खलिफाची गादी आपल्याकडे यावी आणि मआवियानें हजरत अढींच्या वट्दल अपशब्द बोलूं नये. पण मआवियानें या अटी पाळल्या नाहीत. खिलाफत ( खलिफाची गादी ) हजरत हसनकडे जाझ नये म्हणून त्यानं त्यांच्यावर विपप्रयोग केटा. मआवियाच्या मरणानंतर टरल्य़ापमाणें हजरत हुसेन हे खळीफा व्हावया*चे! पण मआवियानें ही गादी. आपला मुलगा यजिद याच्याकडे सोंपांवठी ही गोष्ट हजरत हुसेन यांना, त्याचप्रमाणें कूफा शहरच्या लाक्रांनाहि मान्य झाली नाही. कूफाच्या लोकांनीं हजरत हुसेन वांना खलीफा म्हणून आपल्या दृददांत येण्यास सुचविले. त्याप्रम!णें हजरत हुसेन आपल्या परिवारासह कूफाकडे जावयास निघाले. पण ही वातमी यज़िद यास कळतांच त्यानें आपले सेन्य पाठवून कूफा शहरच झापल्या ताब्यांत घेतले. वाटेंत हजरत हुसेन यांना हे कळलें. करबलाच्या मैदानांत कूफा-अधिपतीच्या सैन्याने त्यांना वेढा दिला. हजरत हुसेन यांच्या परिवारांत त्यांचे बेधू व बायकामुलेंह्रि होतीं. तहानेने सवेजण व्याकुळ झाले होते. नदीकडील रस्ता- सुदधा शत्हसेन्याने रोखला होता. जोंवर हजरत हुसेन यजिदला खळीफा म्हणून कबूल करणार नाहींत तोंवर ते असेच केंदेंन राहतील असें सेनापतीने त्यांना कळविले. ती रात्र हजरत हुसेननी व त्यांच्या परिवाराने परमेदवराची पराथना करण्यांत घाल- विली. नंतर दुसरे दिवशीं चांगल चांगळे कपडे घाळून व शरीर पुगंधित करून सवेजण मरणाला सिद्ध झाले, हजरत हुसेनांच्या तहानलेल्या परिवारांतील प्रत्येक योद्धा अनेक शत्ह्सेनिकांना मारून मरू लागला. शोवटीं हजरत हुसेन लटूं लागले आणि त्यांनी शत्रुसेन्याला थोडें मागे हटवून. नदीची वाट मोकळी करून घेतली, पाणी पिण्याकरितां म्हणून हजरत हुसेन नदीकडे धांवले; पण त्याच वेळो शिमर नांवाच्या एका सनापतोनें त्यांचा वध केला च्या खा ष्ट हजरत हुसेन यांच्या या क्रूर वधामुळें सारे मुसलमान खवळून गेले. करबला येथें घडलेल्या याच हत्याकांडाच्या स्मातिपीत्यर्थ मसलमान लाक मुहरेमच्या दिवसांत ' ताजिये ' (डोले ) काहतात. ->अनु. धर्माकरितां प्राण अपण करणाऱ्या “ शहीदा १ हुतात्म्या )साठी शोक करणे धर्माच्या रृष्टोनं कितपत याग्य आहे हा प्रश्न या बाबतीत उठविला जातो. या बाबतोत आपला अभिप्राय स्पर आहे. ण्का. का. प्रकरण १ (वे--- पृष्ठ २८ --शंकराचायीना स्थापन केलेले संन्याशांच ददा पंथ:- तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरि, पर्वत, सागर, सर्वात, भारती आणि पुरी. "का. फा- पृष्ठ ४० -- “ ब्राह्मणा...... न दृध्रषुः । '' ( वृहदारण्यक्रापानपत्‌ ) ' तुम्हां ब्राह्मणांमधून ज्याची अिच्छा असेल त्यानें मला विचारावे, अथवा वाटेल तर सवजण मला विचारा; ज्याची अिच्छा असेल त्याला मी विचारते, अथवा सवाना मी विचारते, ' पण ब्राह्मणांना हिंमत झाली नाहीं. ॥ पृष्ट ८०- देवांचे पंचायतन $ शिव, विष्णु, गणपत, देवी, सूर पृष्ट 2२ --मोहसट्गर स्तात्राचा प्रसंग : अद्‌्वेतज्ञान झ्ञाठे अ तू- नहि शकराचायोच्या मनांतून ब्राह्मण आणि चांडाळ असा भेद गला नव्हता; म्हणून भगवान्‌ शंकरांनी चांडाळाचं रूप घारण करून रस्त्यांत आचायोना स्पर केला. आचाय रागावले, तेव्हां चांडाळाने ' सवाचा शरीरे सारखी अणि आत्म्य्रांत भेद नाही, तर अस्पृरयता उरली काठे ' असा बाघ करून आचाययोच्या अरल्या- सुरल्या मोहाच्य़ा डोक्यांत मुद्गर हाणला व त्यांचें अद्वेत-ज्ञान कृताथे केले. पकरण १२९व-- पृष्ठ ४५-- महाभि'नेष्करमण : वेराग्य अंगी बाणल्यामुळें राज्यवेभवाचा आणि गृहपुखाचा सवेस्वी त्याग करून सिद्धार्थ बाहेर पडला. त्या बाहेर पड- ण्याडा हे नांव दिलं आहे. - पान ५७४ --गूढवादी घर्मे : साकषात्काराच्या मागें लागलेल्या लोकांना जो अनुभव होतो तो शब्दांत मांडतां येत नाहों आणि जगाच्या रूढीशां त्याचा मेळ बसत नाहीं, म्हणून असे अनुभवी लोक गूढ भाषेमध्ये स्वतःचा अनुभव ' व्यक्‍त करतात आणि स्वतःच्या साधनेचा प्रकारहि गुप्त ठेवतात. ण का. कॉ. पृष्ठ ५४-- ' अतिवादी ! घमे : जे मनुष्य मर्यादा सोडून बोलतो त्याला अपनिषदांत ' अतिवादी ? म्हणत!त. पण तेथें अके. ठिकाणीं ' अतिवादी शब्दाचा अथ गूडवादी अज्ञासारखा होता, आणि तेथें स्पष्ट म्हटलं आहे कों, अतिवाद्याने आपण आंतवादी असल्याचें लपवें नये, जर कोणीं त्याहा म्हटलं को तूं अतिवादी आहेस तर त्यानें कबूल करावें कीं मी आंतेवादी आहें. येथें “* अतिवादी ? माचा ' गूढवादी ? असाच अथ द्वोझ शकतो. 317510 ला अतिवादी हा चांगला शब्द दिसता. "ण" का. का. पृष्ठ '१४--सरस्वतीचंद्र : याच नांवाच्या प्रख्यात गुजराती कादंबरी" तीळ कथानायक. याच्या मनामध्ये नेहमीं धर्माधर्माची “' भवति न भर्वात ' चालत असे. जे योग्य आहे असें पटले त्याप्रमाणें त्याच्या हातून आचरण घडत नसे. कांदी अंशी इंम्टेटसारखी व्रात्त प्हणतां येओल. --का. का. पकरण २०व-- पृष्ठ ७९--उत्सजेन आणि उपाकमे : जुनं यज्ञोपवीत काहून टाक- ण्याचा आणि नवें धारण करण्याचा विधि. या विधीप्रमाणें वेदाध्ययनाचा प्रारंभ होत अस आणि ठरलेले दिवस पुदे झाळे म्हणजे वेदाघ्ययनाची सांगता करीत असत, "दा. का. क्क पकरण २२३व-- पृष्ठ १०५--पर्येषण : जेन लोकांच्या अपासाचे दिवस. प्रकरण ३२व-- पृष्ट १८०--यदिच्छन्तो व्रह्मचये चरात्ति : जे ब्रह्मचर्य पद भिच्छिताती । पृष्ठ १४०--ते पि यान्ति परां गतिम : तहि माक्षास पावती । पृप्ठ १८०--महंद्र आणि संघमित्रा : असे सांगतात को अञळःचा मुलगा ' महिंद ? ( महेन्द्र ) आपल्या बहिणीला बरोबर घेअन टॅकेमध्ये वुद्ध धर्माचा प्स्वार करण्यासाठी गेला. जातांना त्यानें गया येथील वाधिरकपाची अक फांदी ल॑केपध्यें नेली आणि अनुराधापूर येथें तेची स्थापना केली. ता. बाधितरक्ष अजूनहि जिवंत आहे. अशोकाच्या बहिणीने लंकेत जा धमेप्र्चार केला त्यावरून तिचे नांव ' |घमित्ना ? ( सेघमित्रा ) पडले असावे. या भाअबहिणींनी नाम्राज्य- बेभव सोडून संन्यासदीक्पा घेतली आणि लंकेचा अदथार करेडठा 'दीपवंशा ? शा पालीग्रंथांत यांचा अितिहास विस्ताराने दिला आहे. --का. का. पृष्ठ ९२८१--शांता : राजा दशस्थाठा राम, &<मण, भरत आणि शत्ट्ध्न या प्रासद्ध चार पुत्रांव्यातिरिक्‍त शांता नांवा ची अंकर मलगी असल्याचा झल्लेख वाल्मींक-रामायणांत आहे. पकरण ३३वं-- पृष्ठ १८३--देवरायन आणि प्रबोचन : पावसाळ्य़ाला सुरवात आपाढ महिन्यापाघतून होत, पावसाळा सुरू होतांच देव निजतात म्हणजेच ठगांची चादर आहून घअन तारे अहृश्य हातात. पावसाळा कातिकांत संपतो, आकाश पुन्ह्वा स्वच्छ होत, शरद्तृंत आपल्या संपूर्ण वेभवाने तारे प्रकाऱां लागतात, तंव्हा देव अठतात अशी हपक्रात्मक कथा पुराणांत आहे. पकरण ३५-- पृष्ठ ९५०--अयनचलन : पृथ्वीचा आंस नेहमी अत्तरध्र्वाकडे रोखटेला असतो हे जरी स्थूलमानाने खरे आहे तरी भोवरा डुलावा त्याप्रप्ारगे पृथ्वी इळून या आंसाची दिशा हळहळ बदलते आणि २५०० वषोत ती मूळपदाला येत. ६ पथ्वीचा आंस बदलल्यामुळे अुत्तरायण आणि दक्‍्पिणायन यांच्यामधील संपातबिंदूहि बदळं ठाणतात---मागें मागे सरू लागतात. या गतीला “ अयनचलन ? अल्तें प्हणतात. या अयनचलनामुळें वेदकाळीं आकाज्याची जी स्थिति होती ती आतां राहिलेली नाहीं. कर्धी वर्षारंभ श्रवण नक्‍्षन्नांत असावा, कधां भाद्रपदांत येत असावा, कधी रेवतोत. कधा मगामध्यें, अश्या तऱ्हेनें स्थिति बदलत असल्याने त्या त्या काळच्या वर्णनावरून तें वणन किती जुनें आहे हे ठरावितां येतें. मागेशीष महिन्यांत जेव्हां वर्षारंभ होत हाता तो काळ किती जुना असावा हें गणिताने ठरवून लोकमान्यांनी वेदकाल-निणेय्र होण्यास मदत केली. ०ण्का. कॉ- पकरण ३८वें-- पृष्ठ २'५८--'घोडापूर : गुजरातमध्ये डोंगरांच्या अनेक खिडीतून येणाऱ्या लोंढ्यांनी नदीचें पाणी अकाओकीं फुगले म्हणजे नद्यांना केव्हां डेन्हां असा कांहीं वेगाचा पूर येता कीं नदीच्या पात्रांत अण पाण्याच्या दान पायऱ्याच झाल्या आहेत झसे दिस लागते. जेथें गुडघाभरदेखील पाणी नाहीं असें ररय असावें तेथें भेकाअकी नदी दुथडी भरून चेगानें वाहूं लागते. या वेगाची कल्पना येण्यासाठी असें सांगताच कों जर अखादा मनुष्य नदीळा पाणी नाहीं म्हणून वाळावंटांतून घाड्यावर वून जात असला आणि अर्ध्यावर गेला असला तर वरून लॉढा दिसतांच घोड्याला टांच मारून देखील ता. सुरक्षितपणे पैलतीरा पाचं शकत नाहीं. घाडा आणि घोडेस्वार दाघांना वुडवून लोंढा पार पुढें जातो अशी अदाहरणें अनेक- वेळां घडल आहेत. म्हणून अशा वेगाच्या पुराला ' घोडापूर ' म्हणतात. या प्रापुठें होज्यासद्थां वांचे शकत नाहींत. पाणी हळहळ वाढलें तर होड्या तरंगू लागताट. पण अकाअक्ी लोंढ्याची पायरी आली म्हणजे होड्यांचा. त्या पायरीखाली बळी घेतला जातो. ' धोडापूर ' हा शब्द मराठींत घेण्यासारखा आहे. याचाच भतिशायोवित कहुन “ हाथीपूर ' ( हृत्तीपूर ) हाहि शब्द गुजरातीत वापरला जातो. "का. का. 'गरकरण ४६वें-- पूप्ठ (९८-ज्ञे काम न्यास-वाल्माकानीं केले:--- आणून केलेः वेदथमे आ'ण वेद फक्त द्रिजांसाठी आहेत असें ठरल्यानंतर ज्या मागात अधिकार भेदाची पीडा नाहो. असा मार्ग अतिहास-पुराणें लिहून ञ्यापतवाल्मीकींनीं चालविठा प्रोराणघमात ब्राह्मण-ब्राह्मणनर, आये-दस्यू सवानाच सारखा प्रवेश होता. वणा. श्रमाला यत[किवित्‌ विरोध न करतां, किंबहुना, दर्णाश्रमाला अचलून घक्नाहि व्याख- वाल्मीकींनी सामान्य जनतेच्या अदघाराचा माग दाखवला. अधिकारभेद आण घणंजातीचा अच्चनीच भाव हे सवे ब्राह्मणी रष्टांच प्रकार आहेत. त्यांना "णव आणण्याचे काम पूर्वी जसे व्यास-वाल्मीकरॉनी केलें, तसं अर्वाचीन काळीं महा|टा० मध्यें ज्ञानदेव आणि अकनाथ यांनीं केलें. न्यास-वाल्मीकी क्रपी हाते. पण लाद्मण नव्हतं. त्यांना ब्राह्मणांच्या मक्‍त्या विषयी थोडासा असंता[प असणें शक्य दोतं, ज्ञानेश्‍वर आणि अकनाथ दराह्मण असून सुत होते. त्यांना व्राद्वर्णांच्या अधिकाराचे बघेपम्य वाटण्याचे कारणच नव्हूने; तरीहि त्यांनां वणेघगाला विरोध कलन संतमता चाच प्रचार केला, हें विशेष आहे. -ण का? का, प्रकरण ४८वे-- पूष्ठ २०२- दिया आणि खुन्नी: मुसलमानांतील हे दोन प्रमुख * फिरके? ( संप्रदाय ) आहेत. ते विदोषेंकरून खठीफा कोणाला मानावयाचें या प्रनावहून पडले आहेत. दिया--दे हजरत अवूवकर, अमर आणि असमान यांना खठाफा पानोत नाहींत. त॑ हजरत आलींना पाहिला खलीफा माननात आणणि त्यांच्यासागून व्यांर्‍्या वंशांनोल दुसऱ्या अकरा लोकांना खिलाफतीचे हक्कदार व जिमाम €( धार्गिक नेते ) समजतात. खुदाने हजरत महंमद्साहेबांमध्ये जे आपलें तज आतले होतें तच तज हजरत अली आणि त्यांचे वेशज यांच्यांत प्रविर झां, अश्ली त्यांची इरदधा आदे. म्हणून त्यांनाच अमाम हाण्याचा हक्‍क आहे अप्तं त॑म्हगरारट, हजरत आली हे पाहिल व त्यांच्याच वंशांतील वारावे हजरत अवुळ क'मसोम य मही अन चारा ८ भिमाम झाले असें दिया लोक प्नानतात, शेवटचे भिमाम अजून जिवंत आहेत असा त्यांचा समज आहे. सुक्ती--बहुतेक मुसलमान या संप्रदायाचे आहेत. हे लाक कुराणशरीफ, सुन्नतत व अजमा ( मद्दाजनमंडलांचा निणय ) यांना धर्माचा पाया समजतात. हर्जरत महंंमदसाहेबांच्या मागून हजरत अवूबकर, अमर, असमान आणि अली यांना ते खलीफा मानतात. हजरत अली आणि त्यांचे वंशज यांच्याविषयीं सुन्नी लाक आदर बाळगतात ; पण त्यांना ते ' अिमाम ' समजत नाहीत. "पकरण ५२वे-- पृ्ठ २१५९. पाटावर-..उभे झाले.: जनरल डायरने अमृतसरला जे अत्याचार केला त्याचेळची गोष्ट आहे. ल!कांनी अका मिदानरी बाओला रस्त्यांत त्र!स दिला म्हणून त्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीं अभ्यानं न चालतां पोटानें सरपटत गेलें पाहिजे असा सरकारी आमलदारांनों हुकूम काढला होता आणि लोकांनींहि असहाब््य होझन त्याचें पाटन केलें, पण पुढें सत्याग्रहाच्या चरवळीने ही मनोबृत्ति मावळली आणि लाकांत तेजस्वित। आली. "»ण्कॉा. का.